>> माणूस शेवटी आपल्यासारखाच दुसरा शोधतो. शक्य तेवढे साम्य शोधतो. थोडा समूह झाला की मग ताठरपणा येतो. हळूहळू अवास्तव कल्पना मूळ धरू लागतात. आम्हीच तेवढे खरे बाकीचे मूर्ख ही भावना बळकट होते. आणि मग चढाओढ, कुरघोडी चालू होतात. आणि हे सगळं व्हायला माणूस हिंदू किंवा मुसलमान असावा लागत नाही. माणूस हा माणूस आहे आणि तो असाच वागतो. त्यामुळे पूर्वग्रह बाजूला सारले की माणसातला माणूस दिसतो आणि तो चांगला असेल तर संबंध ठेवा नाहीतर संपवा.
काय मस्त वाक्यं आहेत ही मित्रा.... जियो !
आणि हे सुद्धा >> पाकिस्तानी बर्याच अंशी भारतकेंद्रितच असतात.
तू लेका 'माझं खोबार' हे पुस्तकच प्रकाशित कर आता :)
अक्षर न अक्षर खरं आहे.
किती सुंदर लेख माला आहे ही. ही एकमेव लेखमाला आहे ज्याची मी अगदी आतुरतेने वाट बघत असते...(आणि बिपिनदा नेहमिच उशिर करतो)
पाकिस्तानी माणसाबद्दल किती लिहिलं आहेस! सुंदर. अनेक पदर उलगडून दाखवले आहेस.
माणूस हा खरंच आपल्यासारखाच दुसरा शोधत असतो.. १००%
सुंदर मालिका. आणि आता पुढच्या भागाची वाट नको रे बघायला लावू.
(नाहीतर आठवण करून द्यावी लागते कवितांमधून ;) )
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
>>किती सुंदर लेख माला आहे ही. ही एकमेव लेखमाला आहे ज्याची मी अगदी आतुरतेने वाट बघत असते...(आणि बिपिनदा नेहमिच उशिर करतो)
+१००००००००००००००००००१ वेळा सहमत. पुस्तक काढुन विक बिपिनदा याचे :)
हा पण भाग खुप छान झालाय. ज्या ज्या गोष्टींबद्दल म्हणुन कुतुहल असते त्या त्या गोष्टी तु सांगतोसच. किती अनुभवाचा खजिना !!
बाकी यार बिपिनदा तेरे पास एक काम था .. वो राखी है ना राखी .. वोईच रे सावंत की .. हांssssss राखी सावंत !! उसके साथ अपन को एक बार डिनरकु जाना मंगता .. है क्या कुछ सेटिंग वेटिंग ?
-
आपलाच
आंद्या टुकार
बाकी यार बिपिनदा तेरे पास एक काम था .. वो राखी है ना राखी .. वोईच रे सावंत की .. हांssssss राखी सावंत !! उसके साथ अपन को एक बार डिनरकु जाना मंगता .. है क्या कुछ सेटिंग वेटिंग ?
=)) =)) =)) =)) आण्द्या ... भैताडा .... एवढा खतरणाक चॉईस आहे तुझा ? आर्रे मस्ति मधली मिस्स सक्सेणा माहीत आहे णा ?
माणूस शेवटी आपल्यासारखाच दुसरा शोधतो. शक्य तेवढे साम्य शोधतो. थोडा समूह झाला की मग ताठरपणा येतो. हळूहळू अवास्तव कल्पना मूळ धरू लागतात. आम्हीच तेवढे खरे बाकीचे मूर्ख ही भावना बळकट होते. आणि मग चढाओढ, कुरघोडी चालू होतात. आणि हे सगळं व्हायला माणूस हिंदू किंवा मुसलमान असावा लागत नाही. माणूस हा माणूस आहे आणि तो असाच वागतो. त्यामुळे पूर्वग्रह बाजूला सारले की माणसातला माणूस दिसतो आणि तो चांगला असेल तर संबंध ठेवा नाहीतर संपवा.
तुमच्या सगळ्या अनुभवांना एका परिच्छेदात जबरदस्त नेमकेपणाने लिहिलंय...
अजून लिहा...
गावकुसाबाहेर, देशाबाहेर पडल्याशिवाय ही गोष्ट समजणं कठीणच असतं, शेवटी इकडून तिकडून माणूस हा सारखाच!
बिपिन, नेहेमीप्रमाणेच मस्त लिहिलं आहेस. आता पुढच्या भागाला एवढा वेळ नकोस लावूस.
अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.
तू लेका 'माझं खोबार' हे पुस्तकच प्रकाशित कर आता
खरंय. द्वारकानाथ संझगिरींनी 'माझी मुलूखगिरी' का कायसंसं पुस्तक लिहिलंय. त्यात त्यांनी क्रिकेटच्या निमित्तानं देशोदेशी फिरताना आलेले अनुभव असेच मनमोकळेपणानं लिहिलेत. त्याचीच आठवण झाली.
+१
हेच म्हणतो !
बिपीन ! जियो !
मस्तच लिहतो आहेस.. त्या पाकिस्तानी लोकांचे भारता बद्दलचे विचार व काश्मिर दृष्टीकोन जरा अजून खुलवून सांगायला हवा होतास असे कुठे तरी मनात आलं !
छान लिहलं आहे ! आवडलं. पुस्तकाचं घे बाबा मनावर.
*******
शब्दांच्या पलिकडे सुध्दा जग असतं,
काही गोष्टी नजरेने बोलल्या जातात !
फक्त होकार च नाही तर,
प्रेमाला नकारांची सुध्दा झालर असते !
या वरून लक्षात आलं माणूस शेवटी आपल्यासारखाच दुसरा शोधतो. शक्य तेवढे साम्य शोधतो. थोडा समूह झाला की मग ताठरपणा येतो. हळूहळू अवास्तव कल्पना मूळ धरू लागतात. आम्हीच तेवढे खरे बाकीचे मूर्ख ही भावना बळकट होते. आणि मग चढाओढ, कुरघोडी चालू होतात. आणि हे सगळं व्हायला माणूस हिंदू किंवा मुसलमान असावा लागत नाही. माणूस हा माणूस आहे आणि तो असाच वागतो. त्यामुळे पूर्वग्रह बाजूला सारले की माणसातला माणूस दिसतो आणि तो चांगला असेल तर संबंध ठेवा नाहीतर संपवा.
मस्त झालाय लेख :applause:
शंकरराव
खूप आवडला हा भाग !! मस्तच झालाय !!
तो: "तो फिर आपके इतने अच्छे और नेक खयालात कैसे है?"
हे वाक्य वाचून काय वाटलं ते कसं सांगू!! :|
http://bhagyashreee.blogspot.com/
हा भाग वाचून भारावून गेलीये.
फार छान लिहिलयत बिपिनभाऊ.
अगदी नसलं तरी बरचसं मनातलं.
"फिरभी हम कश्मिर लेके रहेंगे जनाब. याद रखियेगा."
असं काही वाचलं की काळजी वाटते.
रेवती
मस्त जमलाय लेख.
माणूस शेवटी आपल्यासारखाच दुसरा शोधतो. शक्य तेवढे साम्य शोधतो. थोडा समूह झाला की मग ताठरपणा येतो. हळूहळू अवास्तव कल्पना मूळ धरू लागतात. आम्हीच तेवढे खरे बाकीचे मूर्ख ही भावना बळकट होते. आणि मग चढाओढ, कुरघोडी चालू होतात. आणि हे सगळं व्हायला माणूस हिंदू किंवा मुसलमान असावा लागत नाही. माणूस हा माणूस आहे आणि तो असाच वागतो. त्यामुळे पूर्वग्रह बाजूला सारले की माणसातला माणूस दिसतो
हे एकदम सुंदर. कुठेतरी लिहुन ठेवावं असं.
सुक्या (बोंबील)
मु. पो. डोंबलेवाडी ( आमच्या गावात पोस्ट हापीस नाय. लिवायचं म्हुन लिवलं.)
वरील सगळ्यांशी सहमत बिपीन दा !!!!!
तुम्ही खरचं एक पुस्तक प्रकाशित करा " माझं - खोबार " .........
पाकिस्तानी माणसाचं भारताविशयीचं मत, भारतीय चित्रपटांबद्दलचं आकर्षण वगैरे पदर तुम्ही मस्तच उलगडुन दाखवलेले आहेत. आणि क्रमशः पण अशा वाक्याला.......
बिपीन दा लौकर पुढचा भाग लिहा हो जास्त वाट पहायला लाऊ नका.........
अमृता.
या वरून लक्षात आलं माणूस शेवटी आपल्यासारखाच दुसरा शोधतो. शक्य तेवढे साम्य शोधतो. थोडा समूह झाला की मग ताठरपणा येतो. हळूहळू अवास्तव कल्पना मूळ धरू लागतात. आम्हीच तेवढे खरे बाकीचे मूर्ख ही भावना बळकट होते. आणि मग चढाओढ, कुरघोडी चालू होतात. आणि हे सगळं व्हायला माणूस हिंदू किंवा मुसलमान असावा लागत नाही.
छान
बिपिनदा,
अप्रतिम लेख.
कुणा व्यावसायिक,प्रसिध्द लेखकाचा लेख वाचतोय असेच वाटत होते.
अतिशय सुंदर लेखन.
विषेशतः शेवटचा परिच्छेद फारच सुरेख.
अभिनंदन.
अभिज्ञ.
=D> आज मी ७ ही भाग वाचले.(या आधी वाचले न्हवते) खुपच सुंदर लिहीले आहेत हो तुम्ही . ७ वा भाग संपल्यावर ८ वा का नाही असे वाटले.
८ भागाची मि.पा. वर सगळेच वाट बघतायत. लवकर लिहा.
क्रमशः ही फार सुंदर ठिकाणी टाकला गेला आहे.
बिपीन भौ खरच सुरेख लेखमाला आहे. हा भागही अप्रतीमच.
तुमचे लेखन मला फारच आवडते, तुम्ही कधी व्यक्तीची ओळख करुन देत आहात असे वाटतच नाही, अलगद हाताला धरुन त्या माणसा शेजारीच नेउन बसवता.
|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य
नेहेमीप्रमाणेच सुंदर लिखाण !!!
शेवटचा परीच्छेद जास्त भावला !!!
छान ओळख करून दिलीत सर्व नमुन्यांची !! ;-)
पू भा प्र.....
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
या वरून लक्षात आलं माणूस शेवटी आपल्यासारखाच दुसरा शोधतो. शक्य तेवढे साम्य शोधतो. थोडा समूह झाला की मग ताठरपणा येतो. हळूहळू अवास्तव कल्पना मूळ धरू लागतात. आम्हीच तेवढे खरे बाकीचे मूर्ख ही भावना बळकट होते. आणि मग चढाओढ, कुरघोडी चालू होतात. आणि हे सगळं व्हायला माणूस हिंदू किंवा मुसलमान असावा लागत नाही. माणूस हा माणूस आहे आणि तो असाच वागतो. त्यामुळे पूर्वग्रह बाजूला सारले की माणसातला माणूस दिसतो आणि तो चांगला असेल तर संबंध ठेवा नाहीतर संपवा.
अगदी जालाव बी हे खरयं! पुर्वग्रह नावाची गोष्ट दुर करणे किती अवघड असते नाऽऽ
प्रकाश घाटपांडे
पाकीस्तानी नागरीक अन पाकीस्तानी राजकारण ... या दोन खुपच भिन्न गोष्टी आहेत हे मला कुवेत मध्ये असताना देखिल जाणवले ...
पाकीस्तानी nation हे selfish राजकारण्यांपेक्शा मुल्ला मौलवी च्या हातातले खे़ळणे आहे ...
काही पाकीस्तानी नागरीक खुप चांगले आहेत ...अख्तरसाब सारखा म्हणजे अतिशय सज्जन माणूस ही मला तिथे भेट्ला Just becoz I am Indian म्हणुन त्याने माझी खुप मद्त केली... त्याची बायको तर एकदा मला म्हणाली. "हम तुम्हारा ही हिस्सा है सिर्फ International सियासत के वजह से कटकर अलग हो गया है ... जो अभी तक लहू लुहान है .."
पण राजकारणी अन मुल्ला मौलवी खरचं बेईमान आहेत
~ वाहीदा
नेहमीप्रमाणेच मस्त..
शेवट फारच छान..
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
बिपिन शेठ!
सुंदर!
आता काहीतरी बदला - खोबार हे नाव बदला.
तुमचे अनुभव सॉलिड आहेत. पण आता स्क्रीन वर जागा नाही उरली - खोबार ८ ला!
ज्या प्रकारचे अनुभव, त्या मालिकेतील काहीतरी चपखल बसणारे नामकरण करावे ही आग्रहाची विनंती!
बाकी अनुभव कथन नेहेमी प्रमाणे छान, व्यक्तीरेखा छान उतरताहेत.
जगात कुठेही जावे, मनुष्यमात्राच्या तर्हा इथून तिथून सारख्याच असे जाणवते.
बराच वेळ लावलात हा भाग टाकायला,,पुढचा भाग लवकर टाका... :)
मदनबाण.....
Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay.
Paramahansa Yogananda.
सुंदर बिपीनशेठ. शेवटी माणूस हा माणूस आहे म्हणूनच या सार्या गोष्टी आहेत. :)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
आतापर्यंत एकाही भागाला प्रतिसाद दिला नव्हता आणि सगळी लांबलचक कहाणी एका दमात एकत्र वाचून मगच प्रतिसाद द्यायचा असे ठरवले होते. गेल्या काही दिवसांत ते साध्य केले आणि आज प्रतिसाद टंकतो आहे.
अनुभवमालिका खरोखरच आवडली. एकेक रंजक अनुभव जोडत जोडत जाऊन तयार झालेला हा खजिना हाच आयुष्यातील मोलाचा खजिना असतो असे वाटते.
पुढील भागांची आतुरतेने वाट पाहत आहे.
(आतुर)बेसनलाडू
बिपिनदा,
आज मैत्र यांचे "साम्राज्य बुरख्यामागचे - द व्हेल्ड किंग्डम : मूळ लेखिका -- कारमेन बिन लादेन" हे वाचले. http://www.misalpav.com/node/6054
त्या पर्श्वभूमीवर आपले "माझं खोबार" चे ७ भाग वाचले.सौदी अरेबियाचे तुम्हाला आलेल्या चांगल्या,वाईट,थरारक अनुभवांनी दर्शन घडले.
>>माणूस शेवटी आपल्यासारखाच दुसरा शोधतो. शक्य तेवढे साम्य शोधतो. थोडा समूह झाला की मग ताठरपणा येतो. हळूहळू अवास्तव कल्पना मूळ धरू लागतात. आम्हीच तेवढे खरे बाकीचे मूर्ख ही भावना बळकट होते. आणि मग चढाओढ, कुरघोडी चालू होतात. आणि हे सगळं व्हायला माणूस हिंदू किंवा मुसलमान असावा लागत नाही. माणूस हा माणूस आहे आणि तो असाच वागतो. त्यामुळे पूर्वग्रह बाजूला सारले की माणसातला माणूस दिसतो आणि तो चांगला असेल तर संबंध ठेवा नाहीतर संपवा.
हे तर अगदी सत्य!
आता लवकरात लवकर पुढचे भाग टाका.
आणि सर्वांच्या विनंतीप्रमाणे ह्याचे एक पुस्तक प्रकाशित करा,ही विनंती.
प्रतिक्रिया
जहबर्या
संदीप म्हणतो ते
एकमेव लेखमाला
बाकी यार
+१
गावकुसाबा
वाहवा!
तू लेका
खतरनाक
+१ हेच
+२
या वरून
खूप आवडला
हा भाग
फारच सुंदर
सही . ..
मस्तच.
+१
वाह जनाब
या वरून
अप्रतिम
छान
खुपच सुंदर
सुरेख
बिपीनभाउ,
++१
+१
अगदी हेच म्हन्तो
खर हाय
कडक!!!
++++
पाकीस्तानी नागरीक अन पाकीस्तानी राजकारण ... भिन्न गोष्टी
नेहमीप्रम
काय सुरेख लिहिता हो.
खोबार!
बीप, अजुन ३ भाग आहेत ना ??
उत्तम ..
वाहवा
मस्तच
+१
झक्कास...
पुन्हा एकदा अप्रतिम
जबरी लेख.
सुंदर
छान लिहिलय..
१+
बिपिनदा, आज
मस्त
बिपिनसायब
उत्तम