NDTV : बंदीपुराण
देशाच्या सुरक्षेसंबंधी संवेदनशील माहिती प्रसारणादरम्यान उघड केल्याबद्दल NDTV ह्या वृत्तवाहिनीला 9 नोव्हेंबर 2016 ह्या दिवशी प्रसारण बंद ठेवण्याबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे.
सामान्यपणे जनमानसात व मीडियात दोन स्पष्ट मतप्रवाह दिसत आहेत. एक मतप्रवाह म्हणजे ही बंदी योग्यच आहे असे म्हणणारे व दुसरा की ही मीडियाची मुस्कटदाबी आहे असे म्हणणारे.
काल अभिनव पद्धतीने रविशकुमार यांनी प्राईम टाईम शो सादर करून आपले मत मांडले. त्यांची चिडचिड त्यांच्याजागी योग्यच म्हणावी लागेल. त्यांच्या सादरीकरणात एक वाक्य ऐकले कि अशाच प्रकारचे (हल्ल्यासंबंधी वार्तांकन) सर्वच वृत्तवाहिन्यांनी केले पण कारवाईची नोटीस फक्त ndtv ला बजावण्यात आली आहे (व ही स्पष्टपणे अपारदर्शक, पूर्वग्रहदूषित कारवाई आहे असा त्यांचा गर्भित अर्थ दिसत होता.)
असे खरंच आहे काय किंवा सत्य काय आहे हे सगळ्या वृत्तवाहिन्यांच्या प्रसारणाकडे बघून ठरवावे लागेल. किंवा सरकारी यंत्रणेने तसे तपासले असेल असे गृहीत धरावे लागेल.
अभिव्यक्तिस्वातंत्र्य व देशाची सुरक्षा या दोन्ही संबंधात या घटनेबद्दल चर्चा होणे आवश्यक आहे त्यासाठी काथ्याकुटाचा प्रस्ताव.
ही बंदी योग्य आहे की अयोग्य?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ओके
NDTV च्या संपूर्ण बचावात एक मुद्दा हा आहे
ते चूक झाली आहे असं कबूल
हे म्हणजे
सिग्नलवर पोलिसांनी पकडल्यावर
आज न्युज होती
ते चूक झाली आहे असं कबूल
बंदी ने काय होणार???
भारतीय इलेक्ट्रॉनिक
या विधानाशी १०० टक्के सहमत
एक गाणं आठवतयं या निमित्ताने
=))
एक शंका
अशा वेळी पत्रकारांच्या सुरक्षिततेची जबाबदारी
सहमत,
गल्फ २ मध्ये घडलेल्या आहेत.
याशिवाय
पण त्यातलं coverage
एन डी टीव्ही ने केलेले
मला वाटते एका दिवसाची बंदी
काही कायदेतज्ञांच्या मते, हा
निर्णयात घटनेची पायमल्ली
मुलभूत अधिकारांची पायमल्ली
न्यायालय आणि न्याय
मूलभूत हक्कांची पायमल्ली होत नाहीये.
अभिव्यक्ती स्वातंत्र्य
असे होणे अवघड आहे
त्यामुळे ह्या चॅनेलशी भाजपने राजकिय आणि न्यायालयीन लढाई करायला हवी.तशी झी टीव्ही या बीजेपेच्या मुख चॅनल च्या (मुखपत्रच्या चालीत ) मालकांनी सुभाष चंद्रा यांनी ऑलरेडी लढाईचे दंड थोपटलेच आहेत. पण अस बीजेपीला ओपनली एनडीटीव्ही आमचा राजकीय शत्रु आहे असा पवित्रा घेणे प्रॅक्टीकली अवघड आहे. उद्या कॉग्रेस सरकार आल्यावर झी टीव्ही वरही बंदीची शक्यता नाकारता येत नाही. म्हणजे आता हा सर्वस्वी नविन हतकंडा राजकरणी मंडळी अवलंबतायत असे दिसतेय म्हणजे नॉन इमर्जन्सी कालावधीततसं नव्हे. एनडीटीव्ही
२४७ बात्म्या सुरु असतात तेच
एक माझा प्रश्न...
मागे एकदा बुरखा दत्त मुळे एक
बंदीस स्थगिती.
बंदीस स्थगिती ?????
अहो ती बंदी उठवली व ५०० व
डोअरनॉब गोस्वामी