मला पडलेला प्रश्न ०२
शहर कोणतेही असो
१) कोणताही सामाजिक उपक्रम हा त्या भागातील मंडळे सादर करतात
२) कोणतेही जन आंदोलन करताना तिथली जनता करते
खरेच जर हे सामाजिक कार्य असेल तर दरवेळी सरकारला किंवा सरकारी अधिकारी अथवा जन प्रतिनिधीना जबाबदार न धरता जनतेलाच का वेठिस धरले जाते
उदाहरणार्थ :-
१) रस्ता रोको, चक्का जाम, सार्वजनिक वाहतूकिच्या साधनांची मोडतोड
२) (आधी ठराविक ) आता सगळ्याच सण उत्सव, यात्रा, जत्रा यावेळी लावले जाणारे कर्णकर्कश्य त्रासदायक साउंड सीस्टिम
टिप:- नागरिकांना याचा खरेच त्रास होतो तर ते आपल्या मुलांचे या बद्दल प्रबोधन का नाही करत
कारण ते उपक्रम राबवणारे तसेच दगडफेक तोडफोडीत डांबले जाणारे कार्यकर्ते हेच तरुण असतात
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
सगळी उत्तरं आयती पाहिज्जे?
प्रत्येक प्रश्नासाठी वेगळा धागा कशाला?
मला पडलेला प्रश्न
कारण, जनतेला चांगले काम
फ्रेम करून प्रत्येक "सरकार अन
नाय वो काका.. कौतुक करणार्