कायदे पाळणे हा मूर्खपणा आहे का ?
http://m.maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/relief-for-digha-illegal-buildings-before-2015-to-be-regularised/articleshow/53440561.cms
आज ही बातमी वाचून हसावं की रडावं तेच कळेना राव !
आयुष्यभर झगडून एक एक पै जोडून घर विकत घेण्यासाठी १७६० कायदे पाळणारा माणूस मूर्ख असतो काय ?
हे कुठंतरी थांबायला हवं....
हेच करायचं होतं तर इतका आटापिटा का केला आधी ?
लोकांचा अजून किती अंत पाहणार ?
नुसते प्रश्न प्रश्न आणि प्रश्न !
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अगोदर पाडलेल्या सहा इमारती या
स्टॅम्प ड्युटी + रजिस्ट्रेशन चार्जेस कसे घेतात
रजिस्ट्रेशन कुठचे
महसूल विभागाच्या अखत्यारीत
बरोबर..आणि हेच लोकांना माहित
रिकामी जागा (निवासी / शेतकी)
गावातल्या सगळ्या जमिनीच्या
शहरात कोण - नझुल कार्यालय ,नप
बांधकाम चालू असतानाच का नाही थांबवत
हो
दुर्दैवाने हे खरं आहे.....
लेखकाच्या भावनेशी सहमत। कायदा
मध्ये एक बातमी वाचलेली..
एवढ्यातच एका महान माणसाबद्दल
मी टेलिव्हिजन क्षेत्रात असताना
अशा केसेस बद्दल एक शंका आहे.
एखाद्या बँकेच्या आतुन सहकार्य
साहेब तूमच आपलं काही तरीच हां
कायदा पाळणे मूर्खपणा नाहि...
वाह!! प्रिसाईज पण थेट!! जियो
कहर!!! नेमकेपणा अत्यंत आवडला.
समजा असे अनधिकृत कामे अधिकृत
हि बातमी वाचल्यावर मी ठरवले
अगदी बरोबर!
असले एजन्ट आजकाल मिळत नाहीत
..
एकदा दिल्लीला या. इथल्या ७०
म्हणजे दिल्लीत नेहेमीच आम आदमीची सत्ता असते म्हणा कि...
एकदा दिल्लीला या. इथल्या ७०
...
हे थांबायला हवं,कडक कायदे
लेखातील शीर्षकाशी आणि भावनेशी पूणर्तः सहमत आहे.
दिघावासायांसाठी वरदान आहे