ईशान्येच राजकारण
उत्तर आणि पूर्व दिशांच्या मधली दिशा म्हणजे ईशान्य. नागपूर हा भारताचा मध्य पकडल्यास बंगाल, आसाम, सिक्कीम, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, त्रिपूरा हे प्रदेश इशान्येला आहेत. ब्रह्मदेश, चीन, भूतान आणि नेपाळ ह्या देशांच्या सिमा भारताच्या ईशान्येच्या राज्यांना टच करतात. अगदीच मोठी घटना असल्याशिवाय ईशान्येला काय -राजकारण आणि इतरही- काय शिजतय याची गंधवार्ता कानावर कमी पडते आणि चर्चा ही कमी होते.
गेल्या चार सहा महिन्यात इशान्येच्या शेजारच्या देशांबाबत कानावर पडल त्यात चीनच्या राष्ट्राध्यक्षांचा भारत दौरा झाला राष्ट्रप्रमूखांची तोंड-ओळख चांगली झाली तरीही भारत-चीन आंतरराष्ट्रीय संबंधांचा गुंता सुटणे अजूनही दूर आहे हे लक्षात आले. ब्रह्मदेशात अंशतः लोकशाही आली त्याचा भारताला नेमका फायदा कितपत होतो ते येत्या काळात समजेल. बांग्लादेशशी सिमाविवादांवर तडजोड झाल्याचे दिसले देशांचे म्हणून संबंधांना सुकर होण्याची दिशा थोडी मोकळी झाली तरीही त्या देशात मूलतत्व वादाचा प्रादुर्भाव वाढण्याचीच शक्यता तुर्तास तरी दिसते आहे. भूतान शांतीचाच देश आहे. नेपाळमध्ये स्थानिकांच्या राजकारणाची घडी बर्याच वर्षांनी सुरळीत होण्याची शक्यता एकीकडे दिसतानाच भारतीय वंशी मधेशींचा प्रश्न बराच गरम झाला भारत आणि नेपाळच्या संबंधांमध्ये बराच तणाव आला पण त्या बातम्यांकडे उर्वरीत भारताचे जवळपास दुर्लक्षच झाले.
भारतीय इशान्य राज्यांमध्ये एकीकडे नागालँडच्या प्रश्नाची सोडवणूक होत असल्याची चर्चा होती पण भारत सरकारनी नेमके काय करार केले हे अद्याप गुलदस्तात आहे की माध्यमांनी दुर्लक्ष केले माहित नाही. इशान्येच्या कोणत्याही राजकारणा बाबत चर्चा करण्याचे स्वागत आहे. धागा या क्षणी काढण्यास कारण म्हणजे अरुणाचल प्रदेश मध्ये निटनेटके चालू असलेल्या राज्य व्यवस्थेला राजकीय साठमारीची नजर लागल्याचे दृश्य दिसते आहे ते स्पृहणीय वाटत नाही.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
चीनचा हात असणारच
माहितगार साहेब, आपण संदर्भाची
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-Hold Each Other ft. Futuristic... :- A Great Big World@ मदनबाण संदर्भ बातमी नमुद
ते होय!
Arunachal: Making of the
संदर्भा बद्धल धन्यवाद... :)
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- शहीद संतोष महाडिक यांना मरणोत्तर शौर्य चक्रसप्तभगिनी!
'देर आए दुरुस्त आए' म्हणत
संशयास्पद
रास्त विचार
एकूणच हा सगळा प्रकार
ओव्हररिच
न्यायालय नक्कीच यांचे किंवा
टाईम्स ऑफ ईंडीयाच्या बातमीत
मुद्दे
पॉईंट्टॅ
हिंदूस्तान टाईम्सच्या या
कॉलिंग चिगो साहेब!! स्ट्रेट
घटनाक्रमातील खालील घटना
अनाकलनीय
घटनात्मक पेचावर निर्णय
शंका....
+१
गोवा
दोन गोष्टी
आभार....
पोरखेळ?
२. १९९६ मध्ये निवडणुकांनंतर
...
'गांधी घराणे प्रमुखपदी नसलेली
हं.
सर्वोच्च न्यायालयाच्या
गॅरी ट्रुमन साहेब
मी निकालाची प्रत वाचतोय,
धुतल्या तांदळासारखा कोणीच नाही
बर्यापैकी सहमत
नवी घडामोड
काँग्रेसने नेतृत्व बदलावे अशी
:) ऐसा भी होता है !
सर्वोच्च न्यायालयाने १५
नाही
एकूण काय तर उत्तराखंडनंतर अरुणाचलमध्ये
नबाम तूकींनी बहुमत
काँग्रेसचा दिवा विझू नये
समर्थ विरोधी पक्ष हवा हे ठीक
चित्र
धक्कादायक बातमी
सुधारणा
अरूणाचल प्रदेश मध्ये पुन्हा
शिसारी आणणारा प्रकार