सध्या भारतात नवीनच ट्रेंड आला आहे,ज्या जाती ,जातसमूह उच्च समजले जात होते त्यांनी आता आरक्षण मागायला सुरवात केली आहे.एकतर आरक्षण काढा नाहीतर आम्हालाही आरक्षण द्या अशी मागणी जोर धरु लागली आहे.सुदैवाने किंवा दुर्दैवाने आरक्षणाची कमाल मर्यादा ५०℅ आहे.त्यामुळे नवीन जातसमुहांना आरक्षण देणे अशक्य झाले आहे.
ज्या जाती आरक्षणाची मागणी करत आहेत त्यात प्रामुख्याने मराठा,जाट,गर्जर,पटेल या जाती येतात ,यांची लोकसंख्या प्रचंड आहे.आरक्षणासाठी आता या जाती हिंसक झाल्या आहेत ,विधिमंडळांमध्ये यांचे प्रतीनिधित्व प्रंचंड असल्याने लवकरच घटनाबदल होऊन आरक्षाणाची कमाल मर्यादा वाढवली जाईल,त्याचा या जातींन फायदा होईल.यामुळे केंद्रीय व राज्य पातंळीवरचे आरक्षण ८० % पर्यंत जाईल.
ज्या जाती राहतील त्यांना मात्र सर्वच ठीकाणी संधी नाकरली जाण्याची शक्यता आहे,राअहीलेल्या २०% जागेत महीलांचे ३३℅ आरक्षण येईल व पुरुष उमेदवारांच्या हातात कटोरा येईल ,यात प्रामुख्याने ब्राह्मण जात येते.भारताताचे intellectual asset जर मांडले तर त्यात ब्राह्मणांचे स्थान सर्वात पुढे आहे.या जातीला जर शिक्षणाच्या संधी नाकारल्या तर भारतातला हा बुद्धीवादी वर्ग पिछाडीवर जाण्याची शक्यता आहे.त्यामूळे ईतर जातींबरोबर आता ब्राह्मणांनीही आरक्षणाची जोरकस मागणी करणे गरजेचे आहे.नाहीतर ब्राह्मण वर्गाचे असित्व धोक्यात येण्याची शक्यताआहे.ब्राह्मणांनी आता हे करावे...
१.सर्व समाजाने प्रांतभेद ,पोटजात हे भेद विसरुन अखिल भारतीय स्तरावर एकत्र यावे
२. आरक्षण म्हणजे कुबड्या हे जरी काही अंशी खरे असले तरी प्रतिनिधीत्व नाकारले जाण्यापेक्षा आरक्षण बरे याचा विचार करावा.
३. मोठ्या प्रमाणात निर्णय प्रक्रीयेत सामिल होऊन आरक्षणाची मागणी राजकीय पक्षांसमोर लावून धरावी.
४. ब्राह्मण समाजाला अल्पसंख्य समाजाचा दर्जा मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत,अल्पसंख्य समाजाचा दर्जा मिळाल्यानंतर खास त्या समाजासाठीच्या शिक्षणसंस्था व इतर संस्था काढता येतात.त्याचा ब्राह्मण समाजाला फायदाच होईल.
वाचने
33554
प्रतिक्रिया
95
मिसळपाव
प्रतिक्रिया
गेलेत ते ?
In reply to अरेच्या...... by अनिरुद्ध प्रभू
त्यामानाने फार उशीरा
In reply to गेलेत ते ? by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
"तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म"
रोख ठोक आणि तरी मिपावर मनापासून प्रेम असलेला नाखु. ता.क. आम्ही मिपा सोडून इतर कोठेही नाहीत आणि नसूही."तेव्हा कुठे गेला होता राधासुता तुझा धर्म"....
In reply to त्यामानाने फार उशीरा by नाखु
अगागागा
सुखीमाणूस = एक गरीब ब्राम्हन
सुखीबाईमानूस असे नाव असायला
In reply to सुखीमाणूस = एक गरीब ब्राम्हन by ईश्वरसर्वसाक्षी
सुखी बाईमाणुस हे गुलबकवालीचं
In reply to सुखीबाईमानूस असे नाव असायला by खटपट्या
सुखी बाईमाणुस
In reply to सुखी बाईमाणुस हे गुलबकवालीचं by नाईकांचा बहिर्जी
(No subject)
बरं बरं
झाला असावा....
In reply to बरं बरं by इरसाल
ओ ४/५ नाय !! चांगले १३/१४
In reply to झाला असावा.... by मुक्त विहारि
चला नवे विधेयक मांडा आता
शेवटच्या दोन वाक्यांबद्दल :
In reply to चला नवे विधेयक मांडा आता by प्रकाश घाटपांडे
टनाटनी धर्माच्या कपट
अरे किती लेले???
In reply to टनाटनी धर्माच्या कपट by अत्रुप्त आत्मा
काहि हि....
मटणाचा भाव काय चालु आहे ?
डोंबोलीत
In reply to मटणाचा भाव काय चालु आहे ? by जेपी
लय महाग
In reply to डोंबोलीत by मुक्त विहारि
मागच्या टायमाला 360 रु किलो
In reply to लय महाग by इरसाल
हे घ्या कि राव,तृप्त व्हा!!
In reply to मागच्या टायमाला 360 रु किलो by जेपी
नयनी झणझणीत अंजन घातल्याबद्दल
बुधवारच वस्तीस ....?
,