मंदिरे व आक्रमणे
भारतावर मुस्लिमांचे आक्रमण झाले व मंदिरावर हल्ले होऊन मंदिर पाड़ण्याल्या सुरुवात झाली . मंदिर हे भारतीय श्रद्धा स्थानाचे केंद्र बिंदुच आहे. त्या मागे शास्त्रिय कारण ही आहे मात्र अशा आपल्या श्रद्धा स्थानांवर मुस्लिम टोळक्यानि नेहमीच हल्ले केले आता ही असे अतिरेकी करतच आहेत. यात आपल्या काही महत्वाच्या मंदिराना कायमच नुकसान सहन कराव लागल.
सध्या जे काही मंदिर प्रवेशा बाबत सुरु आहे तेहि काही असच आहे मंदिरात प्रवेशा च्या नावाखाली जो गोंधळ घातला जात आहे तो चिड निर्माण करणारा आहे. याला कारण हे असले आंदोलन करणारे पुरोगामी. आंदोलन करणाऱ्या महिला या नेहमी मंदिरात जाणाऱ्या व खरोखर देवभक्ति असणाऱ्या अथवा संत मीरा सारख्या कृष्ण वेड्या किंवा पांडुरंग प्रेमी जनाबाई सारख्या असत्या तर त्याचा हट्ट प्रत्यक्ष देवाला ही पुरवावा लागला असता मात्र आंदोलन कोणत्या महिला करत आहेत ज्यांचा व देव धर्माचा काडिमात्र ही संबंध नाही ज्या समलैंगिगतेच्या समर्थनासाठी भर रसत्यात एकमेकिना चुम्बन करतात अशा महिलांना मंदिर प्रवेश हवा आहे हेतु यांचा हेतु स्पष्टच आहे प्रसिद्धि आणि भक्तिच वातावरण गढुळ करणे याला मंदिर प्रशासन आपल्या पद्धतीने विरोध करत ही आहे पन काही गोष्टींचा विचार मात्र गम्भीरतेने होणे अनिवार्य आहे मंदिर समित्यानि मंदिरा मधे काही नियम कड़क करण्याची गरज आहे. आज किती मंदिर समिति मधे धर्मशास्त्र जाननारे सभासद आहेत त्यांची संख्या अजिबात नाही असेच म्हणावे लागेल समिति मधे धर्मशास्त्राच् अध्ययन केलेले विद्वान असतील तर देवतेला अनुकूल असे नियम बनवता येतील तिथे असणाऱ्या पूजकांची शुद्धता देखील पाहणे अनिवार्य आहे , मूर्ति शास्त्रातील माहिती किती जनाना असते हे सगळ लक्षात घेण्याची वेळ आली आहे या साठी दक्षिण भारतातील मंदिरांचा आदर्श घ्यायला हवा . आपण जर देवकलेची शुद्धता ठेवली तर लाखो आक्रमण सहन करण्याची व परतून लावण्याची ताकद तो ईश्वर आपणास देईल या साठी आपण ही शुद्धता व पवित्रता याचं पालन करायला हव
देव मूर्तिला स्पर्श करण्या आधी आपण खरोखर किती शुद्ध अवस्थेत आहोत याचा विचार प्रत्येकाने करावा मंदिर हे ऊर्जा स्थान आहे तिथे प्रवेश केला की आपोआप च ती ऊर्जा तुम्हाला भेटनार आहे त्या गाभार्यात प्रवेश पहिंजे हा हट्ट का ? आणि खर तर जे मनापासून देवाला मानतात ते असल्या मुर्ख पणाच्या मागण्या करणार ही नाहीत या मागण्या करणारे कोण आहेत हे सामान्य लोक ओळखून आहेत मात्र आता सर्वानी जागे होण्याची वेळ मात्र नक्कीच आली आहे
साभार-© तीर्थराज पैठणकर गुरुजी .
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ह्या हिंदुंशी संबंधित
आज मंदिरात प्रवेश मिळावा
..
पुरुष पूर्वीपासून त्या पदांवर
मंदिरातल्या प्रवेशाच मागाहून
पुरुष आणि स्त्री यात काही
मंदिर समिती, तसेच इतर
मंदिर शेकडो वर्षापूर्वी बनले
मंदिर समिती, तसेच इतर
तुमचा संपूर्ण प्रतिसाद मूळ
ते जौ दे,
तेच म्हणणार होतो, आता भिडे
अजुन ५० वर्षांनी...
सहमत सौदाळा,
काय हरकत?
तेच तर मी म्हणतोय
राहिजि , असं होय!
माझा अजेंडा
राहिजि , तुमच्या मताला ....
किंमत
राहिजि ,
महिलांना चौथराप्रवेश मोकळा
त्रिवार अभिनंदन! आता शनीचा
काय बकवास लावलाय
माझे म्हणने असे आहे की या
येनकेन प्रकारेण महिलाप्रवेश
तजो साहब, सुप्रभात
मांसाहारामुळे माणूस अपवित्र
तुमचा सल्ला
तुम्ही हिंदू असाल तर एकच करा.
हिंदूंच्या देवांना मांसाहारी
गौरी-गणपती
देवी समोर बकरा मारतात तो
चिक्की ताईंनी शनि चौथर्यावर
ही काडी आहे!
विषमता कुठे शोधाल?
खेद
...
अच्छा म्हणजे ह्या असल्या
माझी थुक्टीढोसई झाली?
माफ़ करा चुक झाली आपण महातप्त
शाब्बास !
हां हां हो हो पोचले का, हॅलो!!!
हरभऱ्याच्या झाडावर चढून देखील....
लेख नक्की कशावर लिहायचा याचा
त्यावेळेचा मुस्लिमही कुराणाचे
बहुतेक मंदिर मुस्लिम शासकानीच
२. व्यवस्थित असलेल्यांपैकी
२. व्यवस्थित असलेल्यांपैकी बहुतेक मंदिरं मुस्लिमांनी उद्धवस्त केली.२. व्यवस्थित असलेल्यांपैकी
धन्यवाद!