शनी चौथर्यावर महिलांना प्रवेश द्यावा काय ?
महिलांना शनी शिंगणापुर चौथर्यावर प्रवेश द्यावा का नाही हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. मिपावर या विषयी काथ्याकूट न येणे ही काहिशी आश्चर्याची बाब आहे. ( पुर्वीचं मिपा राहीलं नाही...!) सदरील प्रकरणावर चर्चा करण्यासाठी हा काथ्याकूट !
यासंदर्भात "भुमाता ब्रिगेड" हे नाव चर्चेत येत आहे . या संघटनेविषयी नेटवर जास्त माहिती मिळाली नाही. कुणाला माहीत असेल तर क्रुपया टंकण्याचे कष्ट घ्यावे.
शनीच्या चौथर्यावर जाण्याची गरज आत्ताच का भासली ?
राज्य सरकारने यावर काय भुमीका घ्यावी ?
आपल्याला याबद्दल काय वाटते ?
मला असे वाटते की - मी जर आस्तीक असलो तर साहजीकच शेकडो वर्षांपासुन चालत असलेली परंपरा जी पाळण्याने कुणाचेही नुकसान नाही ती मोडन्याचे काही कारण नाही. मी जर नास्तीक असलो तर शनीच्याच काय तर कुठल्याच मंदिरात जाण्याचे कारणंच काय ?
सुज्ञ मिपाकरांच्या प्रतिक्षेत....
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मान न मान मै तेरा मेहमान..
जिओ नीमोतै जिओ... अगदी सत्य
मान न मान मै तेरा मेहमान..
भारतीय संस्कृतीतील कुपमंडूकते चे दोष
कोण शनिमहाराज? धन्यवाद!
अरे कोणीतरी शेतकर्यांच्या
आलायसां ?
लाटकर काका तुम्हीच पुढाकार घ्या,
मागे एकदा असा संकल्प डॉ नरेंद्र दाभोळकरांनी घेतला होता
शनीच्या चौथर्यावर महिलांना
क्या बात है ! और ये लगा
वरील प्रतिसादात
देव नसतात.
लालगरूड पिवळे असतात.
(No subject)
मिपावर
मस्त खुसखुशीत प्रतिसाद....
कित्ती दिवस झाले पापडाच्या
एक माझेही मत(त्याला कुत्रं पण
आताही पाटी न लावता तोच अर्थ
त्यापेक्षा शनि चौथर्यावर
स्त्रीयांनी करू नये म्हणून