गोत्रांची संपूर्ण यादी
नमस्कार. मला दोन प्रश्न पडले आहेत.
ब्राह्मण समाजातल्या गोत्रांची संपूर्ण यादी कुठे मिळेल का?
उपगोत्र काय प्रकार आहे व ते कधी अस्तित्वात आले?
माझ्या माहितीप्रमाणे खालील गोत्र ऐकिवात आहेत.
१. अत्री
२. वत्त्स
३. गार्ग्य
४. वशिष्ठ
५. जमदग्नी
६. लोकाक्ष
७. विश्वामित्र
८. भारद्वाज
९. मुद्गल
१०. काश्यप
११. मौनस
१२. लोहिताक्ष
१३. कौशिक
१४. कृष्णात्र
१५. हरितस्य
१६. पराशर
१७. शांडील्य
१८. धनंजय
१९. बाद्रायण
२०. वाद्रायण
२१. कौडीण्य
२२. विष्णुवृद्ध
२३. भार्गव
२४. सौभारायण
२५. गौतम
वर्गीकरण
प्रतिक्रिया
तो स्काईपवरचा सत्यनारायण
असहमत...गुर्जी...आप्ला फुल्ल
प्रथा की सत्यनारायण , नारायण
@हा हा . सत्यनारायण कुठल्या
खरं काय नि खोटं काय ते
@खरं काय नि खोटं काय ते
बरोब्बर मनुस्मृति गाळलि.
(संपादित)
आता आर्यसनातन वैदिक धर्माबद्दल : ईशावास्योपनिषद हे आर्य सनातन वैदिक धर्मातील एक अत्यंत छोटेखानी पुस्तक फक्त १८ श्लोक पण तरीही सर्व उपनिषदातील सर्वात महत्वाचे . त्यातही पहिले दोन श्लोक समजले की झाले . पहिला श्लोक म्हणजे धर्माचे तत्वज्ञान आणि दुसरा श्लोक म्हणजे ते तत्वज्ञान आचरणात कसे आणायचे ह्या विषयीचे मार्गदर्शन : ईशावास्यमिदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत्। तेन त्यक्तेन भुञ्जीथा:मा गृध: कस्यस्विद्धनम्।। => या जगातील यःकिंचित अशा प्रत्येक गोष्टीत ईश्वराचे वास्तव्य आहे म्हणुनच ह्या भौतिक जगाचा त्यागपुर्वक भोग घ्या कशातही गुंतुन पडु नका कारण ह्या आसक्तीने आजवर धन संपत्ती पैसा कोणाचा झालाय ?( अर्थात कोणाचाच नाही ) आता हे आचरणात आणायचे तर कसे , तर हे पहा : कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतँ समाः. एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे ।। अशा प्रकारे अनासक्तीने १०० वर्षे जगण्याची इछ्छा मनात धरुन कर्मे करत रहा , ह्या शिवाय मोक्षाचा दुसरा कोणताच उपाय नाही , पण काळजी करु नका कारण अशा प्रकारे कर्मे केल्याने तुम्हाला कर्मफल लागणार नाही ! इथे परत एकदा तेच अधोरेखित होत आहे की करे कर्मकांडे केवळ निमित्त मात्र आहे , आपण कोणत्याही वर्णाचे असा काहीही फरक पडत नाही , आर्यसनातन वैदिक धर्माच्या मते अनासक्तीने कर्म करणारा प्रत्येक् जण मुक्तच असतो !!स्वसंपादन : मनीषापंचकाची
अनासक्ति नी करायची "कर्म"
जाऊ दे की हो.
गुरुजी, तुम आगे बढो. कभी ना
धन्यवाद राही.. कदाचित हे सगळ
कुरुंदकरांच्या मनुवरच्या
आणि हो नुकत्याच झालेल्या एक
@मनुस्मृती आणि सत्यनारायण
पुन्हा चॅलेंज देतो..तू जे जे तुझ्या मनानी आणि स्वमतांध दांभिकतेनी म्हणतो,ते एकातरी शंकराचार्याण्ना मान्य आहे का? जा त्यांच्याकडे...आणि लिइहुन आण...मनुस्मृती वैदिक धर्माचा भाग नाही म्हणून...जा...आहे का तयारी..तुझं तू एकट्यानी वाट्टेल ते ठरवून्,त्याला तुमच्याच वैदिक धार्मिकांच्या जगात त्याला केराइतकिही किंमत नाही..म्हणूनच ते अस्विकार्य आणि दखलपात्र रहात नाही..हे लक्षात ठेव
आपला आपण तयार करायचा कोष,आणि वर म्हणायच हाच खरा सनातनी परिपोष... अरे व्वा रे व्वा!तुम्ही दोघेही रात्रीचे झोपत
तुम्ही दोघेही रात्रीचे झोपत
किती काळजी करता तुम्ही
अगदी अगदी..
माताय, येवढी चर्चा झाली पण
@धर्मसुधारकांना कशी मान्य
अमान्य आहे
आधीच्या सर्व अनुषंगिक
तिरकस प्रतिसाददाते बुवा.
निरर्थक प्यारे वन्नी मावा!
ते अण्णाव म्हणजे काय हो सांगा
आगलावे अगोबा!
@ते अण्णाव म्हणजे काय हो
हे किती बारिक होऊ शकतय म्हणे?
ते तुमच्या कपेकिटि वर अवलंबून
याचे टेस्टिंग आधी झालेले आहे.
'अण्णाव' हा शब्द अगदी काळजाला
ऊठसूठ प्रत्येक गोष्टीला
जन्मानं जशी जात चिकटते
येणारे येणारे. ह्याच रूटने
तसे पाहीले तर धार्मिक विधी
हा हा हा
मर्कटगोत्र.
चित्रगुप्तजी, तुमचा विविध
गोत्र प्रपंच हा केवळ विवाह
@अत्रुप्त गुरुजि
अगदी सहमत
ते जोशी विहीर वाले असा दावा
फरक आहे सर.
जोवर तुम्ही लोकांना फसवत नाही
अत्रुप्त यांच्या सर्व प्रतिसादांशी सहमत
अ.गुरुजी ---
प्र.गो.
चर्चा भरकटते
माहिती