४ जुलै २०१० या दिवशी केरळमधील टी जे जोसेफ या प्राध्यापकावर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या मुस्लिम संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करून त्यांचा उजवा हात मनगटापासून कापून टाकला कारण एका प्रश्नपत्रिकेत त्यांनी इस्लामसंबंधी एक प्रश्न विचारला होता व त्या प्रश्नामुळे इस्लामचा अपमान झाला अशी या गटाची समजूत झाली होती.
- तेव्हा हे सर्वजण गप्प राहिले. हा धार्मिक हिंसाचार आहे असे त्यांना वाटले नव्हते.
२००६ मध्ये खैरलांजी येथे भोतमांगे या दलित कुटुंबातील चौघांची गावातील जमावाने क्रूर पद्धतीने हत्या केली.
- तेव्हा यांच्यापैकी कोणीही आपले पुरस्कार परत केले नव्हते.
एप्रिल २०१४ मध्ये नगर जिल्ह्यात नितीन आगे नावाच्या दलित तरूणाची आंतरजातीय प्रेमप्रकरणातून हत्या झाली. नंतर नगर जिल्ह्यात अशा २-३ घटना घडल्या.
- तेव्हासुद्धा यांनी आपले पुरस्कार परत केले नव्हते. हा जातीय हिंसाचार आहे व त्यासाठी सरकारच्या निष्क्रियतेचा निषेध म्हणून पुरस्कार परत करावे असे त्यांना वाटले नव्हते.
केरळमध्ये गेल्या काही वर्षात जातीय/धार्मिक हिंसाचारातून अनेक हत्या झाल्या आहेत.
- तेव्हा यांनी मौन पाळले.
आणि आता . . .
गेल्या काही दिवसात काही जणांनी साहित्य अकादमीने दिलेले पुरस्कार परत करण्याची घोषणा केली आहे. दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांचे गेल्या २ वर्षात झालेले खून आणि काही दिवसांपूर्वी जातीय हिंसाचारातून उत्तर प्रदेशातील दादरी येथे झालेल्या हत्येचा निषेध म्हणून हे "साहित्यिक विचारवंत" अस्वस्थ झाले आहेत व त्यामुळे सरकारचा निषेध म्हणून ही मंडळी पुरस्कार परत करणार आहेत.
यातल्या बहुतेकांची नावे आजतगायत ऐकण्यात आलेली नाहीत यात महाराष्ट्रातील काही साहित्यिक आहेत. त्यात प्रज्ञा पवार या एक साहित्यिका आहेत. खैरलांजी व नगर जिल्ह्यातली दलित हत्यांकांडे घडली तेव्हा त्यांनी पुरस्कार परत केला नव्हता.
यात नयना सहगल नावाच्या एक लेखिका आहेत. पंडीत नेहरूंची भाची ही त्यांची ओळख. त्यांना १९८६ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार ज्या सरकारच्या काळात मिळाला त्याच सरकारच्या काळात ३००० शिखांची हत्या झाली होती व त्याच काळात शहाबानो प्रकरण घडले होते. परंतु त्यावेळी निषेध म्हणून पुरस्कार नाकारावासा त्यांना वाटला नाही. १९८६ नंतर आजतगायत अनेकवेळा जातीय हिंसाचार झाला. तेव्हाही त्या गप्प होत्या. आज अचानक त्यांना संपूर्ण देशात जातीय वातावरण निर्माण झाले असून साहित्यिकांची गळचेपी होत आहे असा शोध लागला.
मग आता नक्की असे काय घडले की त्यांना अचानक स्वातंत्र्याचे आणि जातीयवादविरोधी विचारांचे उसासे आणि उमाळे येऊ लागले आहेत?
यांचे खरे दु:ख या हत्या नसून जे कधीही सत्तेवर येऊ नयेत असे वाटत होते ते मोदी सत्तेवर आले आहेत हे यांचे खरे दु:ख आहे. मोदींच्या प्रत्येक कृतीला हे लोकशाहीविरोधी, संघविचार लादणारी कृती इ. ठरवून मोकळे होतात. अमर्त्य सेनना वयाच्या ७८ व्या वर्षी नालंदा विद्यापीठाचे कुलगुरूपद मिळाले आणि ३ वर्षानंतर २०१५ मध्ये मुदत संपल्यावर वयाच्या ८१ व्या वर्षी यांना नव्याने मुदतवाढ न मिळाल्यावर लगेच मोदी विद्यापीठावर हिंदुत्व लादणारे ठरतात. आपले वय किती आणि आपल्याला एक टर्म मिळाल्यावर दुसर्या टर्मचा मोह का असे प्रश्न कधी यांच्या मनात येतच नाहीत. एफटीआयआय मध्ये गजेंद्र चौहानची नेमणूक राजकीय नेमणूक असते पण सईद मिर्झा (यांनी वाजपेयींविरूद्ध निवडणुक लढविलेली होती आणि नंतर मोदी पंतप्रधान होऊ नयेत यासाठी सह्यांची मोहीमही चालविली होती), अनंतमूर्ती (मोदी पंतप्रधान झाले तर भारतात रहावेसे वाटणार नाही असे यांनी सांगितले होते) इ. नेमणुका राजकीय आहेत असे कधी यांच्या मनात सुद्धा येत नाही.
एकंदरीत या मेंटलेक्चुअलांचा निषेध आणि विरोध सेलेक्टिव्ह असतो. फक्त ठराविक प्रसंगात यांना उसासे आणि उमाळे येतात आणि इतर प्रसंगात हे सोयिस्कर मौन पाळतात.
या विषयावर खालील लेख खूपच मार्मिक आहे.
http://www.loksatta.com/aghralekh-news/as-compare-to-dadri-more-dangero…
वाचने
54885
प्रतिक्रिया
286
मिसळपाव
प्रतिक्रिया
बाकी विषय जाऊ द्या, पण आपल्या
गजेंद्र चौहान साहेब यांना
In reply to बाकी विषय जाऊ द्या, पण आपल्या by बिपिन कार्यकर्ते
गजेंद्र चौहान
In reply to गजेंद्र चौहान साहेब यांना by फुलथ्रॉटल जिनियस
काहीही हं, श्री! ;)
In reply to बाकी विषय जाऊ द्या, पण आपल्या by बिपिन कार्यकर्ते
नाही ब्वॉ! सिक्युलर, पप्पू,
In reply to काहीही हं, श्री! ;) by वॉल्टर व्हाईट
काहीही हं श्री
In reply to नाही ब्वॉ! सिक्युलर, पप्पू, by बिपिन कार्यकर्ते
नवीन माहितीकरता मनापासून
In reply to काहीही हं श्री by बोका-ए-आझम
ओके
In reply to नाही ब्वॉ! सिक्युलर, पप्पू, by बिपिन कार्यकर्ते
खिक्क!!
In reply to बाकी विषय जाऊ द्या, पण आपल्या by बिपिन कार्यकर्ते
क्रिप्टिक प्रतिसाद. पण असोच.
In reply to खिक्क!! by गॅरी ट्रुमन
माणसाच्या मनातल्या भावनांचा
In reply to बाकी विषय जाऊ द्या, पण आपल्या by बिपिन कार्यकर्ते
नमस्कार!
In reply to माणसाच्या मनातल्या भावनांचा by बोका-ए-आझम
+१
In reply to नमस्कार! by बिपिन कार्यकर्ते
अगदी टोकाच्य परिस्थितीतच
In reply to +१ by बोका-ए-आझम
मी वापरलेल्या वक्प्रचारात,
In reply to नमस्कार! by बिपिन कार्यकर्ते
***
In reply to बाकी विषय जाऊ द्या, पण आपल्या by बिपिन कार्यकर्ते
या विषयावर आजच आलेला अजून एक
In reply to *** by श्रीगुरुजी
एफटीआयआय
In reply to या विषयावर आजच आलेला अजून एक by श्रीगुरुजी
आधीच्या १-२ प्रतिसादात
In reply to एफटीआयआय by कपिलमुनी
@ बिका.........!!!!!
In reply to बाकी विषय जाऊ द्या, पण आपल्या by बिपिन कार्यकर्ते
अखिलेश बद्दल काय मत
In reply to बाकी विषय जाऊ द्या, पण आपल्या by बिपिन कार्यकर्ते
गजेंद्र
असं कसं बोलतेस माई
In reply to गजेंद्र by माईसाहेब कुरसूंदीकर
चला, आले का सारे भूमिगत
प्रज्ञा पवार अन खैरलांजी
सामान्यांचे अज्ञानात सुख असते
In reply to प्रज्ञा पवार अन खैरलांजी by श्रीरंग_जोशी
समर्थन बिलकूल नाही
In reply to प्रज्ञा पवार अन खैरलांजी by श्रीरंग_जोशी
या धाग्याच्या वाक्यावाक्याला
लोकसत्तेतला लेख आवडला
लोक
"यातल्या बहुतेकांची नावे
सगळ्याला सर्वस्वी मोदीच जबाबदार
सगळे असेच करतात गुरुजी.
तुम्हाला कुणी
In reply to सगळे असेच करतात गुरुजी. by dadadarekar
तो तसाच आपणही काढला नव्हतात.
In reply to सगळे असेच करतात गुरुजी. by dadadarekar
हो. नव्हता काढला
In reply to तो तसाच आपणही काढला नव्हतात. by हतोळकरांचा प्रसाद
माफ करा, माझा प्रतिसाद आपल्या
In reply to हो. नव्हता काढला by बोका-ए-आझम
@ डादाभॉय.....!!!!!
In reply to सगळे असेच करतात गुरुजी. by dadadarekar
.
हे साहित्यिक माहीत नाहीत असे
गुरुजींचा धागा आणि विषय बघीतल्यावर.....
ऐशी की तैशी
+१११११ परफेक्ट बोललात
In reply to ऐशी की तैशी by गॅरी ट्रुमन
_/\_
In reply to ऐशी की तैशी by गॅरी ट्रुमन
गॅरी सर तुमची मेमरी किती अब्ज
In reply to _/\_ by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
ज्जे बात
In reply to ऐशी की तैशी by गॅरी ट्रुमन
मुद्दा या लोकांच्या
In reply to ऐशी की तैशी by गॅरी ट्रुमन
दादरीचे समर्थन कोणीही करत
In reply to मुद्दा या लोकांच्या by प्यारे१
आचरण बरेचदा सिलेक्टिव्ह होते
In reply to दादरीचे समर्थन कोणीही करत by श्रीगुरुजी
कविसम्मेलने कितीतरी महिने आधीच ठरलेली असतात.
In reply to ऐशी की तैशी by गॅरी ट्रुमन
:)
In reply to कविसम्मेलने कितीतरी महिने आधीच ठरलेली असतात. by dadadarekar
प्रत्येक गोष्टीत कारणे असतात.
In reply to :) by गॅरी ट्रुमन
हा हा हा हि हि हि
In reply to प्रत्येक गोष्टीत कारणे असतात. by dadadarekar
प्रश्न तो नाहीच आहे पण दादुस.
In reply to प्रत्येक गोष्टीत कारणे असतात. by dadadarekar
ह्या असल्या
In reply to ऐशी की तैशी by गॅरी ट्रुमन
कस्काय शोधलत बुवा?
In reply to ऐशी की तैशी by गॅरी ट्रुमन
सोबत मानाचा मुजराही ! -गा.पै.
In reply to कस्काय शोधलत बुवा? by अनिरुद्ध.वैद्य
नेहमीप्रमाणेच अभ्यासपूर्ण
In reply to ऐशी की तैशी by गॅरी ट्रुमन
_/\_
In reply to ऐशी की तैशी by गॅरी ट्रुमन
लेखातील सर्वच मुद्द्यांशी
In reply to ऐशी की तैशी by गॅरी ट्रुमन
अहो मग पुरस्कारच कशाला?
भारताची फाळणे झाली तेंव्हा
गॅरीभाऊ ट्रूमन यांच्या
थोडी
In reply to गॅरीभाऊ ट्रूमन यांच्या by बोका-ए-आझम
अखंड?
In reply to थोडी by नाखु
धन्यवाद धागा काढल्याबद्दल!
त्या शोभा ताईडे यांना काही
In reply to धन्यवाद धागा काढल्याबद्दल! by हतोळकरांचा प्रसाद
त्या वडापाव केसवर - "त्यांना
In reply to त्या शोभा ताईडे यांना काही by खटपट्या
एक आश्चर्याची गोष्ट
रोमिला थापर