आपल्या भारत देशाचं एक फार मोठं दुर्दैव आहे. इथे नैतिकाची पूजा करणारे लोक नगण्य आहेत, आणि भौतिकाची पूजा करणारे असंख्य. त्यात इथे पुतळे, स्मारकं यांचं लोकांना व्यसनच आहे असं म्हणायला हवं. त्या मूर्ती, पुतळ्यांकडून लोकं काय आणि कशी प्रेरणा घेतात हा एक प्रश्नच आहे कारण लोकांचं आचरण कुठेच बदलताना दिसत नाही.
अशाच एका पुतळ्याविषयी एक व्यथित करणारी बातमी पाहिली. महाराष्ट्रात नाशिकच्या पुढे सटाणा येथे एक 'मांगी-तुंगी' नावाची जागा आहे. हा एक सुमारे ४४०० फूट उंचीचा पर्वत आहे ज्यावर जायला ४५०० हून अधिक पाय-यांचा मार्ग आहे.
अवघड आहे
पुतळे
तुका म्हणे उभे रहावे
अल्पसंख्य आहेत ते
एक व्यक्ती म्हणून, एक ट्रेकर
ठाण्याच्या मासुंदा तलावाच्या
In reply to ठाण्याच्या मासुंदा तलावाच्या by सायकलस्वार
Absolutely! There is no need
In reply to ठाण्याच्या मासुंदा तलावाच्या by सायकलस्वार
अगदी खरे!
हं.
धार्मिकतेत एकप्रकारची
आपल्या देशात धर्म म्हंटलं म्हणजे...........
रोचक आणि तितकाच वादग्रस्त
अवघड आहे...
नक्की कोणते मुख्यमंत्री
In reply to नक्की कोणते मुख्यमंत्री by वाह्यात कार्ट
माफ करा माझं वाक्य पुरेसं
In reply to नक्की कोणते मुख्यमंत्री by वाह्यात कार्ट
मीही तीन एक वर्षापूर्वीच गेलो
ह्म्म..
तुका म्हणे
हे दयाघना
In reply to हे दयाघना by शरद
हाहाहहा
In reply to हे दयाघना by शरद
दाण्ण! जबरी मुद्दा! __/\__
In reply to हे दयाघना by शरद
:)
अवघड आहे
मांगी तुंगी सकाळी ५ वाजता
In reply to मांगी तुंगी सकाळी ५ वाजता by अमरेंद्र बाहुबली
सुंदर वृतांत !