नुकताच एक 1930 साली बनलेला पहिल्या महायुद्धावरील चित्रपट All Quiet on the Western Front पाहिला . युद्ध सुरू असताना तरुणांना देशभक्तीने प्रेरित करून लष्करात भरती करण्यासाठी जर्मन सरकार प्रयत्नशील असते. अशाच एका प्रोफेसरच्या देशभक्तीपर प्रेरणादायक भाषणाने भारावून गेलेले काही कॉलेज-युवकांची एक बॅच सैन्यात भरती होते , परंतु लवकरच त्यांचा भ्रमनिरास होतो कारण प्रत्यक्षात युद्धभूमीवर चित्र निराळे असते . अपुरे अन्नपाणी व तुटपुंजा शस्त्रपुरवठा आणि खडतर प्रवास .त्यात शत्रू अधिक बलवान आणि शस्त्रसंपन्न. त्यामुळे या बॅच मधील बहुतेक जण मृत्यूमुखी पडतात . शेवटी पॉल नावाचा एक सैनिक सुट्टी घेवून घरी येतो ,पण घरीदेखील आशादायक परिस्थिती नसते ! अन्नतुटवडा आणि इतर अडचणी शहरात देखील असतात .पण प्रत्यक्ष युद्धभूमीवरील परिस्थितीची जरादेखील कल्पना नसलेले नागरिक आता जर्मनी फ्रान्सचा लवकरच पराभव करून पॅरिस वर जर्मन झेंडा फडकावील आशा भ्रमात असतात . नाइलाजाने पॉल सुट्टी लवकर संपवून युद्धभूमीवर परत जातो आणि शेवटी शहीद होतो ! देशभक्ती व इतर गोष्टी या कागदावरच्या गप्पा ठरतात ,प्रत्यक्षात फक्त मृत्यू हा एकच त्या अभागी सैनिकांच्या सुटकेचा उपाय बनून राहतो ...अशी काहीशी कथा आहे .....
चित्रपट पाहिल्यावर् मनात काही विचार आले, एक तर ही 100 वर्षापूर्वीची कथा आहे. आज परिस्थिती फार निराळी आहे. आज प्रत्येक देशाकडे किंबहूना भारताकडे समर्थ व पुरेशा संख्याबलाचे सैन्य आहे. पण न जाणो कधी अशी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, व सरकारने युवकांना सैन्यात भरती होण्याचे आवाहन केले ,तर किती तरुण त्यासाठी तयार होतील? आज भौतिक सुख-साधने व ऐशोआराम यात गुंग झालेल्या म्हणा अथवा रोजगाराची अधिक साधने उपलब्ध झाल्याने वैयक्तिक स्वार्थाला अधिक प्रेफरन्स देण्याची वृत्ती वाढीस लागल्याचे जाणवते. अशा परिस्थितीत देशावर संकट कोसळले म्हणून देशभक्तीने प्रेरित होवून अथवा राष्ट्रीय कर्तव्य म्हणून किती लोक लष्करात जायला तयार होतील ? यात सध्या कोणतातरी अन्य रोजगार उपलब्ध असलेले /कार्यरत /नोकरदार व्यक्ती आणि बेरोजगार व्यक्ती यातील कोण किती प्रमाणात “देशासाठी” वैयक्तिक स्वार्थाला तिलांजली देण्यास तयार होतील ? असा प्रश्न पडला !
प्रतिक्रिया
.
मी भारतातच आहे भाऊ !
अरे वा !
होय .सध्या भारतात आहे .
मंदारभाऊ, जिथे सैन्यभरती होत
वरील विचारांवरून तुम्हाला
पाच-दहा हजार रुपयांसाठी
असे लोक कुठल्या देशात नस्तात.
सगळ्याच देशात असतात म्हणूनच
.
ओके. तुमच्या विधानांवरून असे
देशभक्त सगळेच असतात हो.
म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज
कै च्या कै लॉजिक
सगाळ्ञाणा दील्ली गाठणे कसे
औरंगजेबाकडे सुद्धा कर्तबगार,
सहमत
छत्रपती शिवाजी महाराज आपल्या
आँ
खिक्क...आपण फ्यॅन झालो बुवा
.
तुम्चे चा अर्थ काय असतो ?
तुमचे :)
तसं नाही टवाळ भाऊ, तो प्रश्न
औरंगजेब तर भारताचा शेवटचा
औरंगजेब आणि संशोधन
तर तर
हो ना ! आणि मुख्य म्हणजे
ऐला मग चटघंकुचीचा शोढ कोणी
ज्यांनी रघसडुंगीचा शोध लावला
ते नंतर होते ना? आणि इथे
औरंगजेबापेक्षा जास्त पराक्रमी
बाबासाहेब पुरंदर्यांच्या
टकाशेट, राजा शिवछत्रपती
आता मी साईड बदलायची ठरव्लीय
ओव्हर द टॉप वर्णने सोडून
स्पेसिफिक उदाहरण देतो,
शिवशाहिर
तुम्ही औरंगजेबाचे फ्यान...
नाहीच की. पण सैनिकांकडून यश
उद्या सैन्यात पगार किंवा
एक्झॅक्टली. कालिया,
भ्रामक कल्पना.
युद्धखोरी सैन्याला जन्म देते
सन्यस्त खड्ग म्हणणे विनोद आहे होय.
समतोल न सांभाळू शकणार्या
बरच काहि करतात
आधी तुम्ही म्हणत होतात की हे
शब्दाशब्दाशी सहमत.
अवश्य चोपा. :-)
Pagination