आपल्या प्रगल्भपणाचे कौतुक वाटते.
तुम्ही कोणत्याही टीकाकाराकडे लक्ष देऊ नका. ज्याला काही लिहिता येत नाही तो समीक्षक किंवा टीकाकार बनतो असे म्हटलेच आहे. कुणी म्हटले नसेल तर मी म्हणतो.
तुम्ही लिहित रहा.
कविता आवडली !
सहज आलेल्या शब्दार्थाने तर कवितेतला गोडवा अधिकच वाढला आहे.
कविता कोणाला कशी वाटेल याचा तर कधी विचार करु नये !
लिहीत राहा !
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
शीण माझा ताण माझे
प्राण वेडे गुंतलेले
वाद माझे वेद माझे
भेद आता संपलेले
भंगलेल्या राउळाला
जोडणारे मंत्र माझे
परि सांभाळून घ्या हो
बोबडे हे बोल माझे...३
मस्तच अशोकजी, आपली संवेदनशीलतेला कुण्या पिचकारीने धक्का पोचु नये ही सदिच्छा!
प्रकाश घाटपांडे
वा
वा
छान कविता !
शीण माझा
शब्दरचना
सुरेख..
हेच
आवडले
आभार.