सुभाषबाबू सत्य ..पाळत ...
हि बातमी
सुभाषबाबूंच्या मृत्यू विषयीचे गूढ अजून किती दिवस गूढ राहणार आहे ?
इतके वर्ष इतक्या चौकश्या झाल्या त्यांनी दिलेला निर्वाळा खरा असेल तर पुन्हा पुन्हा हे का चर्चेत येतंय ?
त्या दिवशी तैपेई विमानतळावर एकही विमान आले गेले नव्हते हे खरे असेल तर मग तो अपघात झाला हे ह्या समित्यांनी कसे ठरवले ?
सुभाषबाबू जर त्या अपघातात मरण पावले नसतील तर मग जपानमध्ये ठेवलेला तो अस्थी/रक्षा कलश कुणाचा ?
काय खरे काय खोटे ?
त्यात आणखीन हि एक क्लिप
ह्यातील अंतिम सत्य कुणाला ठावे ? सामान्य जनांना ते कधी कळणार आहे का नाही ?...बरे पुन्हा समजा ते कळले तर पुढे ??
हे अजून एक भयकारी काही जीवघेणे
...लालबहादूर शास्त्रींच्या मृत्यूचे गूढहि तसेच ...
वर्गीकरण
प्रतिक्रिया
वाचायला सुरुवात केली विषयावर
(No subject)
Bose, Not Gandhi, Ended
बाबा रे
माई, निदान नेहरूंनी बोस आणि
बरे
...अग्गो माई कुर्सुंदीकरणे......!!!!
विनोदा
माई, या आयबीच्या फाईल्स
नेहरु ६४ साली गेले ना ?
पाळत ठेऊन नक्की त्यांना काय
कोणी लिहिलेले पुस्तक
अर्थातच नाही. तो पुरावा असता
त्या फाईल्स उघड झाल्या तर एका
उघड होणार?
अरे!
हितेस भाय & co.
भाषा बघुनच कळत
ह्म्म
..बरोबर आहे तुमचे......
विनोद चित्र आता पुरते स्पष्ट झाले
'शिखंडी'
नेहरु आणि काँग्रेस
सर्व, थोड्या शांत
+१
तेच मी त्या धाग्यावर लिवले .
बाकी , गांधीहत्या कुणी व
वा वा वा वा ! सुभानल्ला ! विनोदराव कुठे आहात हो ?
वाचले.
खंडॅराव ,
. कुणी केले ?
भगत सिंगच्या नातेवाईंकावर ही
आझाद हिंद फौजेचा खजिना नेहरूनं खाल्ला