प्राजू, कथारूप कविता छान केली आहेस. परंतु शेवटी ते कोकिळ जोडपं कावळ्याच्याच घरट्यात अंडं घालतात हा उल्लेख आलेला नाहीये!
कवितेच्या सुरवातीला ज्या आमच्या काकसृष्टीला गलिच्छ आणिक बेसूर असं संबोधलं गेलं आहे त्याच काकसृष्टीबद्दल हे कोकिळ जोडपं आता काहीच बरं बोलताना दिसत नाही! नर कोकिळ फक्त 'हरलो राणी' असं स्वत:च्या बायडीजवळ कबूल करतो आहे पण आमच्या कावळ्यांची माफी कोण मागणार? :)
वा रे वा! :)
उत्तराच्या अपेक्षेत...
आपला,
(काकप्रेमी!) तात्या.
फार फार आवडली कविता...
रात्रंदिन तो झटू लागला
जमवित काडी काडी धागा
आकार ना परि घेई खोपा
कोकीळ तो मग करी त्रागा..
इथपासुन तर कविता मस्त पकड घेते. पुलेशु
-ऋषिकेश
जाता जाता: कोकीळा कोणत्याही पक्षाच्या घरात अंडी घालते. भारतात कावळ्यांचा सुकाळ असल्याने व त्यांचा विणीचा हंगाम त्याच सुमारास असल्याने कावळ्याच्या घरट्याची शक्यता वाढते. :) ..
संकल्पना..
छान कविता, पण..
नाही..
फार आवडली कविता
धन्यवाद..
आवडली
थोडी विस्कळीत
कल्पना आवडली
अरे