Skip to main content

हवं तरी काय!

लेखक राशी यांनी मंगळवार, 24/02/2015 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
काय पाहिजे सुचत नाही.. सुचलं तर मिळवायच कसं कळत नाही.. जिवनातले काही अटळ पैलु का टळत नाही? ईच्छा असते तसं घडत नाही स्वप्नात घड्ते पण... पण मग वास्तवात पहायला का मिळत नाही? ज्याच्या कडुन हवे असते.. त्याच्या कडे मागता येत नाही.. पण मग तो मनातले ओळखुन का घेत नाही? म्हणतात की म्रुत्यु कुणाला सोडत नाही.. नाही सोडत तर... हवा तेव्हा का मिळत नाही?????
लेखनविषय:

वाचने 2162
प्रतिक्रिया 11

प्रतिक्रिया

किती अपेक्ष्ा ठेवता इच्छा असुद्या अपेक्ष्ा नको

In reply to by शब्दानुज

अपेक्षा नाहित पण काही सुप्त व्यथा आहेत ज्या फार क्षणिक आहेत. ज्या कधीनाकधी प्रत्येकाने अनुभवल्या असतील.

In reply to by ज्योति अळवणी

आयुष्यात काहीतरी अधुरे आहे जे कदाचित फार क्षणिक आहे हिच भावना कदाचित कवितेला अधुरि ठेवत आहे... आपल्या प्रतिक्रियांचा नक्कि विचार करेन... आभारि आहे.

ज्याच्या कडुन हवे असते.. त्याच्या कडे मागता येत नाही.. >> हेच चुकतं तुम्हा बायकांचं. एकदा मागुन तर बघा, मिळेल मिळेल. :))))

In reply to by यसवायजी

त्याच्या पुढचे "पण मग तो मनातले ओळखुन का घेत नाही?" हे वाचले नै कै? याच्यामुळेच तर सग्ळा घोळ घालतात ना या बैका

In reply to by टवाळ कार्टा

@ त्याच्या कडे मागता येत नाही.. मग तो मनातले ओळखुन, का घेत नाही? >> पैले समस्या डिसाइड करो. त्याने द्यायचे आहे का घ्यायचे आहे? 'घ्यायला' पण त्याची ना नसेलच याची गॅरन्टी देतो. ;)