"जाता पंढरीशी सुख वाटे जीवा..." हे तर खरंच!
पण माझं पंढरपूर मात्र निसर्ग आहे.
डांबरी सडका, काँक्रीटी इमारती, वाहनांचा गदारोळ,मोबाईलचा पाश, पोटापाण्याची चिंता, समाजातील पांढरपेशे उच्चभ्रू वर्तन यांपासून अधूनमधून दूर जातो.
कोणी आपल्याला ओळखत नाही आणि आपणही कोणाला ओळखत नाही अशा ठिकाणी वृक्षवल्लींसोबत वारी करतो.
निसर्गाशी गळाभेट होते. चार क्षण विसावा मिळतो.
विसाव्याचे हे क्षण चिरंतन स्मरणात रहावेत म्हणून टिपले आहेत मी.
ते पाहून तुम्हालाही क्षणभर सुख वाटलं तर सार्थक झालं असं म्हणेन.
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
5218
प्रतिक्रिया
24
मिसळपाव







प्रतिक्रिया
क्या बात
सुंदर !!!
निसर्गचित्रे आवडली
नानासाहेब,
वावा..
सार्थक
अप्रतिम!
सार्थक
खुपच सुंदर फोटो.
चित्रे
जबरदस्त..
"तिसर्या डोळ्याची" कमाल
वा ! सर्व
विसुनाना
विसुनाना
विसाव्याचे ठिकाण . . . . . उत्तम!
सुरेख
सुंदर...
बहुतेक महाबळेश्वर . . .
सगळेच फोटु
मस्त फोटू
खूप सुंदर
मस्त चित्रं
आभार