"काय हो अण्णासाहेब तुम्ही एकूण भावंडे किती?"
असा परत प्रश्न विचारील का कुणी म्हणून अण्णा परत वाट बघत होते>>>>>>>>
:))
बाकी सासुरवाडीत जेवण्यचा अनुभव असाच हो. जावयाला बकासुर समजतात की काय हे कळत नाय बॉ.
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao
सामंतकाका,
वर लेखामधे जेवणाच्या ताटाचं जे वर्णन केलत त्यामुळे अगदी फार म्हणजे फार आनंद झाला.
आता दिवाळीत मीही असा स्वयंपाक करणार. माझ्या इथे अळू मिळतो. त्यात खोबरं, डाळ, दाणे, काजू घालून छान भाजी होते.
आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद. (सध्या दिवाळी मेन्यू प्लॅनींग चाललयं ना!)
रेवती
प्रतिक्रिया
अळूचं
"काय हो
मजेशीर.
मजा आली वाचुन.
आभार
हो
भुक लागली...