सामंतकाका,
तुमच्याकडे काय जादूची पोतडी आहे का हो? रोज एक नवीन गोष्ट सांगता..........
छान!!! keep it up.
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
पण मी माझं तत्वज्ञान सोडायला तयार नव्हते. मला जरा बरं वाटलं की मी माझ्या अनुभवाचं गाठोडं माझ्या पाठीवर मारते.मी मीत्रमैत्रिणीना भेटते,प्रवास करते,हंसत असते,चांगली पुस्तकं वाचते,नातवंडाबरोबर खेळते आणि जे माझ्यावर प्रेम करतात त्यांचा हृदयापासून सन्मान करते.
क्या बात है! जियो....
तात्या.
"जीवन असं जगावं की शेवटी पश्चाताप होऊ नये"
अगदी खरं आहे,,असंच जगता आल पाहिजे...
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
तुमचे लेख वाचले की असे वाटते लहान पणी आजोबा कसे गोष्टी सांगायचे नेहमी वेगळी त्याची आठवण येते. :)
"जीवन असं जगावं की शेवटी पश्चाताप होऊ नये"
हे अगदी खरे आहे.
मी ही मा़झ्या जवळच्यांना सांगते कोणत्याही क्षणी मरण आले तरी कशातच इच्छा राहता कामा नये असे जगावे.
:)
मृदुला,यशोधरा,
आपल्याला लेख आवडला हे वाचून बरं वाटलं.
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
आ.सामंतकाका,
नेहमी तुमचे लेख वाचतो...
तुमच्याकडे काय जादूची पोतडी आहे का हो? रोज एक नवीन गोष्ट सांगता..........
सहमत!
माफ करा काका...एवढ्याचसाठी की, इतक्या चांगल्या गोष्टी वाचूनही आज पहिल्यांदाच प्रतिसाद लिहितोय...राग मानू नका.
असेच लिहित रहा...
धन्यवाद!
प्रतिक्रिया
सामंतकाका,
घडता घडता घडेल ते घडेल
पण मी माझं
आभार
"जीवन असं
लेख आवडला.
छान!
आठवण
आभार
जल्ला क
आभार
छान
खूप आवडला
आभार
सहि आह्वे
खूप छान...
आभार