मंदीरांचे व्यवस्थापन राज्य सरकारच्या ताब्यात द्यावे का?
आजच्या वर्तमानपत्रामध्ये पंढरपुर मंदीराचे व्यवस्थापन हे राज्य सरकारच्याच ताब्यात राहील असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. राज्य सरकारने अधिनियम करुन १९८५ साली मंदीर व्यवस्थापन ताब्यात घेतले होते. त्याला बडवे व उत्पात या पुजारीं लोकांनी न्यायालयात आव्हान दिले होते.
http://divyamarathi.bhaskar.com/article-ht/MAH-WMAH-pandharpur-temple-mangement-work-is-government-badve-utpat-appeal-rejected-by-su-4494499-NO.html
अनेकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे, तर मुस्लिमांच्या आणि इंग्रजांच्या राजवटीतही आमचे अधिकार सुरक्षीत होते जे स्वराज्यात काढून घेतले जातात असा पुजारी सेवेकरी लोकांचा सूर आहे.
महाराष्ट्र राज्यात अनेक मंदीरे आहेत, जिथे व्यवस्थापनाकडून अनागोंदी कारभार ,भ्रष्टाचार, दर्शनपास, पूजेसाठी व अभिषेकासाठी पुजार्यांकडून करण्यात येणारी सक्ती या सारख्या गोष्टींमुळे भाविक त्रस्त होत असल्याच्या बातम्या आपल्या निदर्शनास येत असतात. परंपरागत हक्क असणारे, पुजेचे मानकरी बर्याचदा स्वतःच मंदीराचे खाजगी मालमत्तेप्रमाणे व्यवस्थापन करताना बघायला मिळते . अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी या मंदीरांचे व्यवस्थापन राज्य सरकारने प्रस्थापीत कायद्यात बदल करुन ताब्यात घ्यावे काय? असे ताबांतर करुन मंदीरे, देवस्थाने यांची परिस्थीती सुधारेल का एवढाच प्रश्न शिल्लक राहतो.....
वर्गीकरण
प्रतिक्रिया
सचीनजी
सागर वैद्य, एबीपी माझा,
एक शंका: भांडारकर संस्थेच्या
सरकार साधुंच्या व्यसनावर दोन हजार करोड खर्च करतं?
सचीनजी
कुंभमेळा बारा वर्षातून एकदा
हाज यात्रेचा खर्च काढा की. तो
.
हजयात्रेला जाणा-या
तो चालूच रहावा असा आदेश आम्ही
तुम्ही आहात की. करा अ
आवो त्यांची नेमणूक फकस्त
असे तुम्ही
सरकारने खेळाला प्राधान्य दिले
मंग मंदिरे ताब्यात घेऊन
मंदिराचे उत्पन्न अफाट असते.
तुमचे चांगले लोकप्रतिनिधी नमो
बरोबर नमो आले तर मंदिरांचे
अहो तुमच्या गुढघ्याला 2014 चे
केजरीवाल यांनी नरेंद्र मोदी
भाजपचे म्हातारे तरुण चिंतन
झाली सुरु परत चरा पड्लेली
नमो पंढरपुराचे लोकप्रतिनिधी
अरे सचीनजीनी
.
तुम्ही कुलुपांची एजन्सी घेतली
का तुमाला कुलुपं फोडायची भारी
सर्व मशिदी आणि मदरसे ISI च्या
आँ ????
काय हो गाडी एकदम रिव्हर्स
(No subject)
वर माहितगार यांनी जो
हो...
फत्तेपूर सिक्रीला असाच ७००
अगदी सहमत
असहमत...
नवल नाही
छोटी अॅडीशन
हा धागा मुद्दामुन
शंकाच नही..
मस्त धागा....
+1 करमणुक झाली कालपासुन
हेच म्हणतो.....
.
आपण महाभारत वाचले आहे का?
बाय द वे आपली भेट कधी होणार?
बाय द वे आपली भेट कधी होणार? परदेशी माणसांची भेट झाली, पण आपली भेट अद्याप बाकी आहे.जमले तर या डोंबिवलीला. मस्त बियर पिवू आणि सुरेल जूनी हिंदी गाणी ऐकत पडले राहू. (आमंत्रण जरी नागपूरी स्टाइलने असले, तरी यजमान मुंबईकर आहे, हे आपल्या सारख्या मुद्दामहून जास्त विचार न करणार्या व्यक्तीला सांगायला नकोच.)बघु कधि जमतय. :-)हा़जला दिली जाणारी हजारो
.
.
ही बातमी वाचाhttp:/