कोणते हे "मुल निवासी नायक" दैनिक ज्याने स्वामी समर्थ, गजानन महाराज, आणि साईबाबा संत नव्हेत असे म्हटले
माझ्या वाचनात एक अनुदिनि आली की जिने फक्त ब्राह्मण ह्या जाती विरुद्ध लिहण्याचा जणु विडा उचलला आहे. या अनुदिनीने मला अजुन एक दैनिक "मुलनिवासी नायक" जे औरंगाबाद येथुन प्रसिद्ध होते या वृत्तपत्राचे एक पान डकवले ज्यात असे लिहले होते की , साईबाबा नेमके कोण होते, त्याच बरोबर श्री गजानन महाराज आणि अक्क्लकोट स्वामी महाराजाविषयी आक्षेपार्ह लिखाण केलेले आढळले त्या पानास
इथे डकवले आहे.
या पत्रा द्वारे ते म्हाणतात की १८५७ साली जे बंड झाले पण ते पुढे फसले. त्या बंडात सहभागी असलेले तात्यासाहेब टोपे, आणि नानासाहेब पेशवे हे भगवे वेष परिधान करुन भुमिगत झाले (इंग्राजांपासुन दुर पळण्याण्यासाठी) आणि त्यातील तात्या टोपे हे श्री गजानन महाराज म्हणून तर नानासाहेब पेशवे हे शिर्डीचे साईबाबा म्हणून प्रकटले असे म्हटले आहे. तर अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ हे दुसरे कोणी नसून पानिपतच्या युद्धभुमी वरुन पळालेले सदाशिवराव भावु आहेत असा शोध लावाला आहे.
तर वर उल्लेखलेल्या अनुदिनीचा पत्ता अनिता पाटिल.ब्लोगस्पॉट असा आहे.
सदर अनुदिनीमध्ये सवर्णद्वेष सहज पणे दिसुन येतो. खालील काही लेखाचे फक्त शिर्षक मी उदाहरणे
देत आहे.
१). शिवरायांचा अवसानघात करणारा 'कु'मंत्री मोरोपंत
२). रामदास संत नव्हे; तर स्वराज्यातील जंत होता
३). शिवजयंती बंद पाडण्यासाठी टिळकाने गणेशोत्सव सुरु केला
४). शिवरायांना मर्यादित करणारे अत्रे
५). एका लेखातील हा उल्लेख "औरंगजेबाने राजांना धर्मांतराचा आग्रह धरला
नव्हता व संभाजीराजांनी धर्मांतरासाठी मुलीची मागणी केली नव्हती. राजांची हत्या झाल्यानंतर
ब्राह्मणांनी आनंदोत्सव म्हणुन गुढीपाडवा सुरु केला." ( हसायला येते).
६). शेफारलेले बाळे आणि बाळ्या ( इथे सचिन, माधुरी, आणि मंगेशकरांचा दद्वेष)
७). हिंदू नावाचा कोणताही धर्मच अस्तित्वात नाही!
८). या पहा पु ल देशपांडेच्या अश्लील कोट्या
९). ब्राह्मणांच्या अश्लिल शिव्या
१०). सनी लिओनला भारतरत्न का नाही? Why Bharat Ratna Not Been Conferred On Sunny Leone
(हसून हसून पुरी वाट :-))) )
११). अटल अटल, बोलत सुटल (वाजपेयीं विषयी द्वेष)
१२). लोकमान्य नव्हे भटमान्य
११). प्लँचेटसाठी सावरकरांनाच आवाहन का? सावरकर : फाळणीचे गुन्हेगार
ही अनुदिनी संपूर्णपणे ब्राह्मणद्वेषी लिखाण करण्यास वाहलेली आहे.
माझी आपल्या मी.पा.वरिल श्री. जयंत कुलकर्णी , श्री. इन्द्रजित पवार या इतिहासप्रेमी सदस्यांना विनंती आहे की त्यांनी यावर काही प्रकाश टाकावा.
धन्यवाद
वर्गीकरण
प्रतिक्रिया
मनुस्मृती ब्राह्मण पुरुष आणि
महाभारत काळ मनुस्मृतीच्या
दोन्ही इस पुर्व दोनशे मधील
महाभारत ग्रंथ हा लै वर्षे
यवनांचे उल्लेख येणारच. ग्रीक
ग्रीक आणि अयोनिअन (यवन)
अर्थात लेखन
ओके. महाभारताबद्दल तुम्ही
कुरुंदकरांचे असे विचार असतील
तुमच्या मताचा आदर आहे.
ब्राह्मणांकडे खरेच असे ज्ञान
हांग आश्शी
ब्राह्मणांव्यतिरिक्त इतर
ते ठीक हो, ब्राह्मण एकजात ढ
माझा प्रतिवाद लिमिटेड
ओक्के सार!!!!
अध्ययन, अध्यापन, यजन, याजन,
खालील वाक्य सोडून प्रतिसादाशी
>>>कर्मकांड व जातीय अस्मितेचा
>>> आमच्याकडे असं नसतं आणि
>>>आम्हाला देशस्थ / कोकणास्थ
>>> >>>आम्हाला देशस्थ /
असं तुम्हाला वाटतं.
असं होत नाही असं तुम्हाला
मी तर आजकाल कुठल्याही
>> त्यामुळे या असल्या टिमक्या
आपल्या मताचा आदर आहे
मान्य. जैन आणि बौद्धांनी
होता होईल तो प्युअर संस्कृत
याला ब्राह्मणही तितकेच
ब्राह्मणही तितकेच जबाबदार
वरील वाक्य वेगळे काढले कारण
बाकी चर्चेचा आनंद इज
आजही?
हा हा हा
गागाभट्टाना बोलावला कि ते
पहिली गोष्ट म्हणजे
राज्याभिषेकहा शब्द चुकिचा आहे. अहो सर्व राज्याचा का अभिषेक करायचा आहे? नाही ना? मग. मला वाटते तो शब्दराजाभिषेक
आहे. काराण शिवाजी राजांचा अभिषेक करायाचा आहे. पण कालौघात तो "य" डकवला जावुन ज चा ज्या झाला तो कायम्चा.पिळवणूक
अगदी बरोबर, तरी शंका येते की
सगळ्या गोष्टी आम्हीच करायच्या
+१
>>तो गझनी एवढ्या लांब येवून
शतक
गो बाये!! माणसापेक्षा देव
अरे पण देव फक्त देवळात असतो ,
>>अरे पण देव फक्त देवळात असतो
.
सगळ्या गोष्टी आम्हीच करायच्या
शेप्रेट प्रतिसाद देणार होतो
असं असेल तर