संस्थानिकांच्या गढ्या... नेमक्या कुणाच्या?
भारतात पूर्वी काही संस्थाने होती . त्याना प्रिन्सली स्टेट असे म्हणत. इथे त्यांची यादी आहे.
http://en.wikipedia.org/wiki/List_of_princely_states_of_India
भारतातील लोकांचा आजही मुघल आणि इंग्रज यांच्यावर प्रचंड राग आहे. त्यान्नी देशाला लुटले हीच भावना आजही कायम आहे. पण १८५७ साली अखेरचा मुघल बादशाहा बहाद्दूर शहा जफर इंग्रजांविरुद्ध लढला . त्यात तो हरला. अखेर काही वर्षे तुरुंगात राहून मग तो त्यातच मेला.
मुघल साम्राज्याचे इतर तुकडेही असेच नष्ट झाले.. म्हणजे इंग्रजांनी गिळले. लखनौ (अवध) चा नबाब साजिद अली हाही इंग्रजांपुढे पराभूत झाला. जेंव्हा त्याला इंग्रज पकडून घेऊन जात होते, तेंव्हा त्याने त्याच्या भावना व्यक्त करायला चार ओळी खरडल्या. सैगलपासून पार भिमसेनजींपर्यंत सर्वांनाच त्या ओळीनी भुरळ घातली.
बाबुल मोरा, नैहर छूटो ही जाए
चार कहार मिल, मोरी डोलिया सजावें (उठायें)
मोरा अपना बेगाना छूटो जाए | बाबुल मोरा ...
आँगना तो पर्बत भयो और देहरी भयी बिदेश
जाए बाबुल घर आपनो मैं चली पीया के देश | बाबुल मोरा ...
मुघल संपले. त्यांच्या इमारती, राज्ये, पैसा हे सर्व इंग्रजांच्या मालकीचे झाले.
पुढे १९४७ साली इंग्रजही देश सोडून गेले आणि त्यान्नी इंग्लंडला नेलेलं जरी आपल्याकडून गेलं, तरी भारतातील गंगाजळी, भारतातील स्थावर मालमत्ता , इतर उद्योगधंदे , इतर शासकीय संपत्ती ही भारतातच आणि भारताच्या मालकीचीच राहिली.
त्यामुळं मुघलानी आणि इंग्रजान्नी घेतलेलं काही अंशी तरी देशाला परत मिळालं.
पण ज्या संस्थानिकांच्या गढ्या, राजवाडे , महाल होते, त्यातील मात्र बर्याचशा वास्तू संस्थानिक घराण्याच्याच राहिल्या आणि आजही त्या 'शासकीय ' मालकीच्या झालेल्या नाहीत. १९४७ साली संस्थानिकांनी आपली प्रजा लोकशाहीच्या मांडीवर बसवली , पण राजकोष आणि राजमहाल हे भारतात विलीन झाले का? उदाहरणार्थ, आमच्या गावचा कुरुंदवाडचा राजवाडा हा आजही संस्थानिकांचीच खाजगी मालमत्ता आहे. का, ही त्यांची अर्जित प्रॉपर्टी होती? इतर ठिकाणी काय परिस्थिती आहे?
मुघलांचे वाडे सरकारचे झाले.
शिवाजी महाराजांचे किल्ले सरकारजमा आहेत.
इंग्रजांच्या वास्तूही सरकारजमा आहेत.
पेशवाई शनिवारवाडा हाही पेशव्यांचा खाजगी राहिलेला नाही.
मग संस्थानिकांच्या गढ्या, महाल, वाडे हे मात्र त्यांच्याच नावाने कसे राहिले?
वर्गीकरण
प्रतिक्रिया
अनुमोदन.
ग्रेटस्टिंकरा
>>> मेहेंदळे कुठे चुकले ते
अगदी अगदी. या ब्रिगेडींना
आता कसे बोलतात बरोब्बर,
बहुत
पण तरीही यांची बिनबुडाची
--------
म्हणजे खडी फौज बाळगणारे
जाऊ दे हो श्रीगुरुजी, कुठे
आवरा!!!!
शिंदे होळकर पुढे आणले
बाकी पोरखेळच काढायचे झाले तर
हॅ हॅ हॅ, म्हणूनच फक्त
पुरुष विभाग चालु व्हायलाच हवा
घ्या. त्र्यंबक शंकर
ते बी.ए. होते एम.ए चा थेसिस
धोतरबडवी सल्ले कोणी दिले,
बादवे
>>> १८५७ च्या लढ्यात महादजी
तिसरी आघाडी
शिंद्यांची गढी जेथे होती तेथे
वाचायला मजा येतेय. प्रतिसाद
कशाला फुकटचा माज दाखवताय....
ज्जे ब्बात.
भावनेशी पूर्ण सहमत!!!!!!!
मस्त !! पाटील साहेब !!
सौ सुनहारकी, एक लुहारकी !
खटपट्या राव तुमच्या मते मराठा कोन ?
पाटील साहेब, आपल्या
माझ्या मते...मराठा
मालोजीराजे, हेच तर लोकांना आजकाल समजत नाहीये.
इथं समोर नस्तंय ना कुणी....!
अनुमोदन.
आयला मग अभिमान पाहिजे की....
>>>भिकारचोट साले.
महाराजांचे अवतारकार्य फक्त
तो दिवस या महारष्ट्राचा भाग्याचा असेल..
ग्रेटथिंकर साहेब.
आजच जग तलावरीवर नाही चालत हो
व्वा. आवडेश
रोख ठोक. आवडलं.
एकदम सॉलीड!
व्वा!! बाबा पाटील
बाबा पाटलांचा प्रतिसाद आवडला.
खर आहे पटिल..आम्ही पण पाटिकीच्या तोर्यातुन बाहेर
हा ह्हा ह्हा....अहो 'आम्ही