विकी आणि प्रियाची दर्दभरी दास्तान वाचून खूप वाईट वाटले...
त्या विकीला इतके दु:ख झाले आहे आणि इथले पाषाणहृदयी लोक विकीच्या दु:खाच्या तव्यावर स्वतःच्या करमणुकीच्या पोळ्या भाजत आहेत...पण पारोळेकर, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका... तुम्ही लिहा मी वाचेन
तुम्ही इतकं मनाला भिडणारं लिहिता की खरंच डोळ्यात पाणी आणलंत...
..विकीच्या मनाला किती यातना होत असतील् याची कल्पनाच करवत नाही...
का केलंस तू असं प्रिया??फुललेली इतकी भारी वेल गळून पडली ना....
का?
का?
त्या विकी चे मन तिथे टाहो फोडत असेल ना? ....आक्रंदत असेल ना...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
डोळ्यांतून अजून पाणी थांबले नाहीये आणि गटणे तुम्हीही मला....
विकी.....
विकी
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
डोळ्यांतून अजून पाणी थांबले नाहीये
ते बोळ्याने पुसू शकता.
डोक्यावर बर्फ आणि जिभेवरसाखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
अरे देवा, दयाघना, करूणेच्या सागरा, या सार्यांना ही करमणूकच वाटतेय ना ?
म्हणजे माझा हा टाहो म्हणजे बंद दरवाज्यावर केलेली ही व्यर्थ ठकठक तर नव्हे ना?
........
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो विकी ....
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
अरे देवा, दयाघना, करूणेच्या सागरा, या सार्यांना ही करमणूकच वाटतेय ना ?
म्हणजे माझा हा टाहो म्हणजे बंद दरवाज्यावर केलेली ही व्यर्थ ठकठक तर नव्हे ना?
तुमची इमेजच तशी आहे त्याला आम्हीतरी काय करणार? तुमच्या जुळ्या, तिळ्या, .... "य"ळ्या भावांना सांगा प्रयत्न करायला, बघा काही जमलं तर!
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो विकी ....
=))
>>म्हणजे माझा हा टाहो म्हणजे बंद दरवाज्यावर केलेली ही व्यर्थ ठकठक तर नव्हे ना?
हीच ठकठ्क प्रियाच्या नव्या घरावर करा, काही तरी फायदा होइल.
---
नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.
माझा हा टाहो म्हणजे बंद दरवाज्यावर केलेली ही व्यर्थ ठकठक तर नव्हे ना?
वर बेल बसवलेली असतानाही केवळ भारनियमन म्हणुन टाहो कशाला फोडता.
अवांतरः भार नियमन करायचे असेल तर रोज जॉगिंग कराना.
अती अवांतर : "प्रेमाला उपमा नाही" हे गाणे उडुपी हाटेलात लावत नाहीत. ( त्यामुळे म्हणे गिह्राईक निघुन जाते)
डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवण्यापेक्षा त्या बर्फाचा आणि साखरेचा वापर करुन आईसक्रीम करा . प्रश्न निर्माणच होणार नाहीत
आज-काल शहरातील मुले-मुली किती दिवस एकत्र राहाय्चे हे आधीच ठरवतात.
उगाच नंतर रडा-रडी नको.
मग एकमेकांच्या मित्र-मैत्रीणी बरोबर पुन्हा तेच
--
नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.
भडकममास्तर म्हणाल्याप्राणे आधी या विषयावर मिपावर भयानक रणकंदान झाले होते.
असो.
त्यात आम्ही मुंडी तुटलेल्या मुरारबाजेच्या आवेशात लढलो होतो.
तरीही असो.
शेवटी यातुन काही निष्पन्न होत नाही कारण दोन्ही बाजु लढतच राहतात. त्यामूले या चर्चा मी " निष्फळ " समजतो.
हे असेच असणार म्हणुन असो.
ह्या लिंक पहा, काही रिपीट होत असेल तर जरासे बघा आणि होत असेल तर सोदुन द्या आणि पुढच्या मुद्दा घ्या ...
त्यापेक्षा काहीच नको कसे !
आग लागो, " तसल्या " नजरांना ..... http://www.misalpav.com/node/794
"तो","ती", त्यांची प्रेमकथा, तसल्या नजरा आणि आयुष्य ... http://www.misalpav.com/node/807
असो. तुमचे चालु द्यात ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
शेवटी यातुन काही निष्पन्न होत नाही कारण दोन्ही बाजु लढतच राहतात. त्यामूले या चर्चा मी " निष्फळ " समजतो.
अगदि सहमत...
पण तरिही... ७ वर्षात एकदाहि आपलं प्रेम व्यक्त करता न येणे म्हणजे विकी लै "शेळपट" असला पाहिजे अन ति भवानी "येडपट" असली पाहिजे... ७ वर्षाची सोबत काय कमी नै... एकुण काय तर दोघांनी मिळून एक मुलगी अन एका मुलाचे जीवन बरबाद केले.... एकमेकांशी लग्न केले असते तर असे झाले नसते....
>>७ वर्षात एकदाहि आपलं प्रेम व्यक्त करता न येणे म्हणजे विकी लै "शेळपट" असला पाहिजे अन ति भवानी "येडपट" असली पाहिजे
७ वर्ष म्हणजे खुपच झाले.
>>एकमेकांशी लग्न केले असते तर असे झाले नसते....
जर बैकअप असता तर,
नाडी सतत विसरत असेल तर इलास्टीक वापरावे.
कथा चा॑गली आहे. पर॑तु
विकीच्या मनात काय विचार सुरू आहेत, याचा थांगपत्ता प्रियाला नव्हता.
हे वाक्य जरा मनाला खटकते. अहो ७ वर्षापासूनची मैत्री आणि आपल्या मित्राच्या मनात काय विचार आहे हे माहित नाही. impossibale
X( X( X( X( X( X(
(पुण्याची सोनम) राम राम मिपा
<:P <:P <:P <:P तुम्ही ही कथा लिहीली ती आजकालच्या जीवनाशी स॑ब॑धित आहे. अरे मित्र आणि प्रेम यातील फरक कळला पाहिजे.पण बराच वेळा मैत्रीचे रु॑पातर प्रेमात होते. त्यान॑तर मैत्रीतही त्याच कारणाने फूट पडते. विशेष एकादी मुलगी जर जास्त प्रमाणात एखादया मुलाबरोबर बोलयला लागली तर त्याचा मुले नको तो अर्थ काढतात. त्यामुळे कोणत्याही मैत्रीत मुलाच्या मनात प्रेमाचा अ॑कुर पहिल्यादा फुटतो. त्यामुळे ही कथा आजकालच्या मुलाना साजेशी आहे.
>:D< >:D< >:D< >:D< >:D< >:D<
(पुण्याची सोनम) राम राम मिपा
प्रतिक्रिया
ठो......
त्याने
एक जुना
विकी आणि
बास मास्तर
डोळ्यांतू
डोळ्यांतू
>> ते
अरे देवा,
अरे देवा,
>>म्हणजे
टाहो
कावं?
धन्यवाद.....
आज-काल
सज्जनहो , आधी हे पहा ...
शेवटी
>>७ वर्षात
मैत्री
गैरसमज
धन्यवाद !!!!!
एकदा विकी
लई भारी चर्चा !!
विक्की ने चांगला मालमसाला