अजूनही कीत्येकांच्या घरी मनोभावे , भक्तीभावाने गणपती आणतात. दिड दिवस मनापासून पूजन करतात. त्यांच्या भावनांचे काय?
सहमत आहे!
गणेशोत्सव म्हणजे सतत काहितरी दुर्मुखलेले लिहायचे, भक्ति काही उरलीच नाही -जो काही आहे तो सगळा केवळ दिखावा आहे, देखावा आहे असे सतत मानत राहायचे, ही आजकाल एक फ्यॅशनच होऊ पाहते आहे! :)
असो...
बोला, गणपती बप्पा मोरया.....! :)
तात्या.
छान कविता ,,
दिड दिवस का होईना,
तू मला आळवलेस,
जन्माचा राखणकर्ता म्हणून
मला कायमचे अडकवलेस.
हे फार आवडलं
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
सर्वांना धन्यवाद.
घाटावरचे भट पूजा छान सांगत असतिलच ,पण ती पूजा करणारा कसबस उरकतो असं वाटत.
केशव राव - मला `दिड दिवस` गणपती खरोखरच उरकल्या सारखा वाटतो.आम्ही ही मनोभावे पूजा करतो.
पण जन्माच्या रक्षणासाठी ती पूरीशी नाही अशी खात्री आहे.कळत नकळत केलेल्या पापांचे आकडे वजा जाता ,अकाऊंटला काहीच उरत नाही.
गणपती तक्रार करत असेल तरीही पाठीशी आसतोच असे व्यक्त करयचे होते.
अनी वे ,प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
मीनल.
प्रतिक्रिया
मस्त कविता आहे
कविता
मस्त....
ह्म्म्.हळवी करणारी कविता.
नाही पटली...!
अजूनही
ह्म्म्म ... वेगळी कविता
मी काही
कविता आवडली
असेच म्हणतो
छान कविता
मस्तच
नाहि आवडली
धन्यवाद