राम गोपाल वर्माचा २६/११ सिनेमा पाहिला .. - दहशत वादावरचे अजून एक बालिश भारतीय भाष्य आहे हे !
अनेक मित्रांनि ' देश्भक्तांनि - उदा कडवे हिंदु वगैरे लोकांनी ' फोन करून हा सिनेमा पहायला जा म्हणुन कळवल होत.
उत्सुकतेने पहायला गेलो . उजव्या - भगव्या लोकांना आवडणारे सिनेमे असतात तरी कसे हे बघायचं होत.
१) तांत्रिकता : उत्तम . साउंड - लाईट - केमेरा - तंत्र - एडिटिग वगैरे फार छान. या तंत्रामुळ हत्याकांडाचे प्रसंग .. रक्तपात अंगावर काटा उभा करतात.
२) कसाबाची भूमिका - उत्तम . हा अगदी खरा खरा कसाब वाटतो. केवळ त्याच्यासाठी सिनेमा बघायला हरकत नाही .
३) इतर शहीद पोलिस अधिकारी करकरे , साळस्कर , - फार कमी फ़ुटेज
४) एन एस जी कमांडो , मेजर उन्नी कृष्णन - सिनेमात नाहीतच .
५) नाना पाटेकरने साकारलेली जोइंट कमिश्नर राकेश मारिया यांची भूमिका -अतिसामान्य
बाकी तात्पर्य काय - शून्य. दहशत वादावरचे अजून एक बालिश भारतीय भाष्य
कसाब नाना ला सांगतो - काफ़िरांना मारल्या वर जन्नत मिळते . अस कुराणात लिहील आहे. शिणुमात या डायलोग मध्ये कुराण साठि "अल किताब" असा शब्द वापरला आहे. अल किताब म्हण्जे कुराण हे मुस्लिमाना माहित असतं हिंदुना माहित नसत. त्यामुळे बहुसंख्य प्रेक्षकांना ते कळत नाही . असो . तर कसाब नाना ला त्याची भूमिका सांगतो .- दिन (इस्लाम धर्म ) खत्र्यात आहे. त्यावेळी जिहाद करायला पाहिजे अस ' किताब ' मध्ये लिहिलेलं आहे. काफिर लोकाना जिहाद करून ठार मारले कि जन्नत (स्वर्ग) मिळते. स्वर्गात हूर (पर्या ) मिळतात . त्या दुधान अंग धुतात . जिहाद मध्ये जिंकलो तर गाझी आणि मेलो तर शहीद वगैरे वगैरे ... अशी शहादत मला मिळवायची आहे. आणि हे सगळ " अल किताब " मध्ये लिहील आहे बर का !अणि मग शेवटी राम गोपाल वर्मा स्टाइल रियलिस्टिक शिव्या - साल्या काफर ***** - पाच अक्षरि मकारी शिवी ज्याच्या शेवटी द येतो .
हायला भलताच रियालिस्टिक सिणुमा बाई !
शिव्या म्हण्जे रियालिटी असे ज्यांना वाटते त्यांनी आवर्जून शिणुमा पहावा .
आता ह्यो सगळा सेन्सोर मध्ये पास कसा व्हायचा ? मंग नाना पाटिकर कासाबला इस्लाम चा खरा अर्थ सांगतो. च्यायला आता मात्र अति होतं ..... पाक मध्ये जन्मलेल्या . त्या धर्माच्या धार्मिक संस्कारात घडलेल्या. ट्रेनिंग झालेल्या कासाबला इस्लाम चा खरा अर्थ माहित नाही. ... मुंबैचा ज्वाइंट कमिश्नर राकेश मारिया उर्फ नाना एखाद्या मौलविप्रमाणे इस्लामवर प्रवचन देतो. आणि मग .... मग काय एकदम कासाबला भडभडून येत ... कासाबला वाटु लागत हायला चुकलच कि - मग फासावर जाताना तो लहान बालकाप्रमाणे मुळू मुळू रडतो .
कारण कि नाना सांगतो ना त्याला -- अरे जन्नत सोड --- जहन्नुम (नर्क) च्या दारावरचा सैतान सुद्धा तुझ्या **वर लाथ मारून हाकलून देईल. ** हा परत एक राम गोपाल वर्माचा ग कारी दोन अक्षरि रियालिस्टिक शब्द... हायला ! आता एव्हढी रियालिटी तुमच्या पचनी पडत असेल .. तर नाना पाटेकरचे ओव्हर एक्टिंग ने भरलेले इस्लामवरील प्रवचन तुम्ही मुळातूनच ऐकल पाहिजे. इथे प्रवचनात स्तुती करताना मात्र कुराण अल्लाह असे कळणारे शब्द येतात . ना - ना पाटेकर कासाबला सांगतो - तू कुराण वाच - तू कुराण वाचलेच नाहीस. इथे मात्र मी हसून हसून लोटपोट झालो होतो. च्यायला जगातल्या सर्व धर्मांचे खरे अर्थ वगैरे सांगण्याची जवाबदारी आपण कधी सोडणार आहोत.? कासाबला कुराण चा खरा अर्थ सांगण्याची जवाबदारी स्वीकारलेला नाना ...... हल्ल्याच्या वेळी रडताना .. भांबवलेला वगैरे दाखवलाय .. नानाचे पोलिस दल रडताना घाबाराताना आपण सिनेमातही पाहू शकता ..
कारण त्यावेळी कसाबाचे धार्मिक प्रवचन त्याच्या एके ४७ मधून घडत असते.
उत्सुकतेने पहायला गेलो . उजव्या - भगव्या लोकांना आवडणारे सिनेमे असतात तरी कसे हे बघायचं होत.
१) तांत्रिकता : उत्तम . साउंड - लाईट - केमेरा - तंत्र - एडिटिग वगैरे फार छान. या तंत्रामुळ हत्याकांडाचे प्रसंग .. रक्तपात अंगावर काटा उभा करतात.
२) कसाबाची भूमिका - उत्तम . हा अगदी खरा खरा कसाब वाटतो. केवळ त्याच्यासाठी सिनेमा बघायला हरकत नाही .
३) इतर शहीद पोलिस अधिकारी करकरे , साळस्कर , - फार कमी फ़ुटेज
४) एन एस जी कमांडो , मेजर उन्नी कृष्णन - सिनेमात नाहीतच .
५) नाना पाटेकरने साकारलेली जोइंट कमिश्नर राकेश मारिया यांची भूमिका -अतिसामान्य
बाकी तात्पर्य काय - शून्य. दहशत वादावरचे अजून एक बालिश भारतीय भाष्य
कसाब नाना ला सांगतो - काफ़िरांना मारल्या वर जन्नत मिळते . अस कुराणात लिहील आहे. शिणुमात या डायलोग मध्ये कुराण साठि "अल किताब" असा शब्द वापरला आहे. अल किताब म्हण्जे कुराण हे मुस्लिमाना माहित असतं हिंदुना माहित नसत. त्यामुळे बहुसंख्य प्रेक्षकांना ते कळत नाही . असो . तर कसाब नाना ला त्याची भूमिका सांगतो .- दिन (इस्लाम धर्म ) खत्र्यात आहे. त्यावेळी जिहाद करायला पाहिजे अस ' किताब ' मध्ये लिहिलेलं आहे. काफिर लोकाना जिहाद करून ठार मारले कि जन्नत (स्वर्ग) मिळते. स्वर्गात हूर (पर्या ) मिळतात . त्या दुधान अंग धुतात . जिहाद मध्ये जिंकलो तर गाझी आणि मेलो तर शहीद वगैरे वगैरे ... अशी शहादत मला मिळवायची आहे. आणि हे सगळ " अल किताब " मध्ये लिहील आहे बर का !अणि मग शेवटी राम गोपाल वर्मा स्टाइल रियलिस्टिक शिव्या - साल्या काफर ***** - पाच अक्षरि मकारी शिवी ज्याच्या शेवटी द येतो .
हायला भलताच रियालिस्टिक सिणुमा बाई !
शिव्या म्हण्जे रियालिटी असे ज्यांना वाटते त्यांनी आवर्जून शिणुमा पहावा .
आता ह्यो सगळा सेन्सोर मध्ये पास कसा व्हायचा ? मंग नाना पाटिकर कासाबला इस्लाम चा खरा अर्थ सांगतो. च्यायला आता मात्र अति होतं ..... पाक मध्ये जन्मलेल्या . त्या धर्माच्या धार्मिक संस्कारात घडलेल्या. ट्रेनिंग झालेल्या कासाबला इस्लाम चा खरा अर्थ माहित नाही. ... मुंबैचा ज्वाइंट कमिश्नर राकेश मारिया उर्फ नाना एखाद्या मौलविप्रमाणे इस्लामवर प्रवचन देतो. आणि मग .... मग काय एकदम कासाबला भडभडून येत ... कासाबला वाटु लागत हायला चुकलच कि - मग फासावर जाताना तो लहान बालकाप्रमाणे मुळू मुळू रडतो .
कारण कि नाना सांगतो ना त्याला -- अरे जन्नत सोड --- जहन्नुम (नर्क) च्या दारावरचा सैतान सुद्धा तुझ्या **वर लाथ मारून हाकलून देईल. ** हा परत एक राम गोपाल वर्माचा ग कारी दोन अक्षरि रियालिस्टिक शब्द... हायला ! आता एव्हढी रियालिटी तुमच्या पचनी पडत असेल .. तर नाना पाटेकरचे ओव्हर एक्टिंग ने भरलेले इस्लामवरील प्रवचन तुम्ही मुळातूनच ऐकल पाहिजे. इथे प्रवचनात स्तुती करताना मात्र कुराण अल्लाह असे कळणारे शब्द येतात . ना - ना पाटेकर कासाबला सांगतो - तू कुराण वाच - तू कुराण वाचलेच नाहीस. इथे मात्र मी हसून हसून लोटपोट झालो होतो. च्यायला जगातल्या सर्व धर्मांचे खरे अर्थ वगैरे सांगण्याची जवाबदारी आपण कधी सोडणार आहोत.? कासाबला कुराण चा खरा अर्थ सांगण्याची जवाबदारी स्वीकारलेला नाना ...... हल्ल्याच्या वेळी रडताना .. भांबवलेला वगैरे दाखवलाय .. नानाचे पोलिस दल रडताना घाबाराताना आपण सिनेमातही पाहू शकता ..
कारण त्यावेळी कसाबाचे धार्मिक प्रवचन त्याच्या एके ४७ मधून घडत असते.
वाचने
15325
प्रतिक्रिया
86
मिसळपाव
प्रतिक्रिया
एक आठवण
बालिश
राजघराणं साहेब, एक नम्र
ह्म्म...
म्युनिक.. आणि २६/११
उपास राव
In reply to म्युनिक.. आणि २६/११ by उपास
हॅ हॅ हॅ
इकडे रामुचे बरेच पंखे दिसत
द्या ना पुढील प्रतिक्रिया.
In reply to इकडे रामुचे बरेच पंखे दिसत by नानबा
घाबरायचं काय हो? उगाच
पावलो कोहेलो झिन्दाबाद!
In reply to घाबरायचं काय हो? उगाच by नानबा
लीमाऊजेटचा ऽ ऽ विजय असो!
In reply to पावलो कोहेलो झिन्दाबाद! by कवितानागेश
असे जर प्रत्येक मिपाकर म्हणू
In reply to घाबरायचं काय हो? उगाच by नानबा
चांगला "उपक्रम" होईल तो
In reply to असे जर प्रत्येक मिपाकर म्हणू by विकास
=))
In reply to चांगला "उपक्रम" होईल तो by नाना चेंगट
हं..