"भारतात त्यांनी वकीलीचा व्यवसाय चालू केला. पन तो काय चाल्ला नाय
मग ते आफ्रिकेत गेले. तीते त्यांनी वकीलीचा व्यवसाय चालू केला. पन तो बी काय चाल्ला नाय
मग ते भारतात परत आले.
काय करावे या विवंचनेत आस्ताना यकदा त्यांनी सत्याग्रह केला. तो चाल्ला.
मग त्यांनी यकापाटोपाट येक आशे भरपुर सत्याग्रह केले व थोड्याच दिवसात आक्क्या भारतात लोकप्रिय झाले.' "
एक्सलंट !!!
मस्त लिहलय !
उदा.
१. 'सर आवो हा मिथन्या हूशारच हाय. बाकीची सगली पोर दीडशेच्या वर सांगतान.'
२. 'सर मूलांनी महात्मा गांधीजींवर भाषण तयार केलय. म्हणायला सांगू?'
सौरभ
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
मस्त लेख!
पूर्वी ह्या इन्स्पेकटरना "दिपोटी" (Deputy?) म्हणत. त्यावेळचा एक किसा - पूर्वीच कधीतरी ऐकलेला-
दिपोटी - अफझलखानाला कोणी मारले?
मुलगा - आई शप्पथ, मी नाही!
दिपोटी (अचंबित होत) - काय हो मास्तर, हा मुलगा काय म्हणतो ऐकलत?
मास्तर - होय हो साहेब. खरच चांगला शांत मुलगा आहे तो. त्याने नसेल मारले अफझलखानाला.
दिपोटी (मुख्याध्यापकांच्या कचेरीत त्यांना सगळी हकिकत सांगत) - काय ही तुमची शाळा? काय ती मुले? काय ते मास्तर?
मुख्याध्यापक - त्याचं काय आहे साहेब, आता मास्तर पण म्हणतोय तर खरंच त्याने नसेल मारले त्या अफझलखानाला. पण मी काय म्हणतो, आपण आपापसात मिटवून टाकू ना! कशाला प्रकरण वरपर्यंत न्यायचं?
(दिपोटी साफ आडवा!!)
मिलिंद बोकील ची 'शाळा' आठवली
=)) =)) =))
~ वाहीदा
त्या दिवशी मला कळलं की शाळेची मजा कशात आहे ते. वर्ग आहेत,बाकं आहेत, पोरंपोरी आहेत,सर आहेत,गणित आहे, भूगोल आहे,नागरिकशास्त्रसुध्दा; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गाईंच्या पाठीवर बसणार्या पांढर्या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत.त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते.खास एकट्याचीच . त्या शाळेला वर्ग नाहीत,भिंती नाहीत,फ़ळा नाही,शिक्षक नाहीत; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे.
शाळा - मिलिंद बोकील
जल्ला मिथन्या
किती दिवसान तुझ्या लेखणीतला बोला निंघाला रं
परत इलंस? बरां वाटलां रं! मना वाटला तू आता काय लिवायचा नायस! आमच्यावर भरकून ग्येला
फॉकन हासलो ना
(मोकळेपणाने फॉकन पोट धरून हसणारा) कोतवाल
**************************************************************
बोला पुंड्लीक वरदे हारी विठ्ठल,
श्री ज्ञानदेव तुकाराम,
पंढरीनाथ महाराजकी जय
वडलांनी त्यांना आवरा मारला आवरा मारला क आयूक्शान त्यांनी परत कंदीबी चोरी केली न्हाई. =)) =))
भारतात त्यांनी वकीलीचा व्यवसाय चालू केला. पन तो काय चाल्ला नाय
मग ते आफ्रिकेत गेले. तीते त्यांनी वकीलीचा व्यवसाय चालू केला. पन तो बी काय चाल्ला नाय मग ते भारतात परत आले. काय करावे या विवंचनेत आस्ताना यकदा त्यांनी सत्याग्रह केला. तो चाल्ला. मग त्यांनी यकापाटोपाट येक आशे भरपुर सत्याग्रह केले व थोड्याच दिवसात आक्क्या भारतात लोकप्रिय झाले.'
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
आम्ही हिंदूत्ववादी !! आमची शाखा कुठेही नाही..
लई भारी! पंद्रा आगष्ट आन सव्वीस जानेवारीला आमच्या सरपंचाच बी वांद व्हायच. स्वातंत्र्य दिन आन प्रजासत्ताक दिन शब्द उच्चारायल तसे जडच. दोनी दिवशी झंडा फडकवित्यात हे मात्र पक्क.म्हात्मा गांदी ,चरखा, टकळि, सुत, खादी,सत्याग्र्,स्वातंत्र्य यवड शब्द म्हाईती झाले कि मंग झालं.हाय काय नाई काय?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
प्रतिक्रिया
खो खो खो
'सर आवो हा
+१
+२
+३
स्वाकशरी एकदम क ड क...
की बॉर्ड्वरची
छान लिहलय
-रजनिश
क क लिवलय
लई भारी!!
हा हा
खी, खी, खी,
ह्या पोरांपरीस ते मास्तरचं लै बेण व्हतं...
खी खी ही ही
_____________________________
___१___
____२____
____३____
______४_______
______श्री_______
----------------६----------------
------------७------------
______________८_______________
-------------------------९------------------------------
______________________१०______________________
(विषय दिलेला नाही)
खो.खो..
जबरा!
हाहाहा..खू
भारी
'सर आवो हा
भारीच
हाहा
भन्नाट
Ultimate !!
जल्ला
मिथन्या ग्रेटच...
+१ चुचु
:))
हॅहॅहॅ
(विषय दिलेला नाही)
लै भारी
आर बाल्या किती दिसानी
क लिवलय क
बाल्या
श्री रा रा
+++++
मस्तच...
कवरं