राजकीय पुढाऱ्यांची गाजलेली (विनोदी) विधाने
आपल्या देशातील पुढाऱ्यांमध्ये एका चांगला संवादलेखक लपलेला असतो की काय अशी शंका यावी एवढी जोरदार विधाने त्यांच्याकडून येतात.
जसे की, स्व. प्रभा राव काँग्रेस च्या प्रदेशाध्यक्ष असताना त्यांचे एक विधान फारच गाजले होते.
पक्ष असो वा पक्षी, उडालेले सर्वच एक दिवस काँग्रेस मध्ये परत येतात.
आपले बारामतीचे मोठे साहेबही फार हजरजबाबी आहेत, एकदा लोकसभेत वाजपेयी सरकारवरच्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू असताना रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. अन जेवणानंतर प्रस्तावावर मतदान घ्यायचे ठरत होते. यावर लालूप्रसाद यादव म्हणाले की मतदान जेवणाआधीच व्हायला हवे, एकदा जेवणात सरकारचे मीठ खाल्ल्यावर आम्ही सरकारविरुद्ध कसे मतदान करणार?
यावर आपले मोठे साहेब लगेच म्हणाले, लालूजी के लिये बीना नामक का खाना बनाईये.
मिपाकरांना आवाहन आहे की या प्रकाराची आवडती विधाने संदर्भासह या धाग्यावर टंकावावीत...
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हो
पण औष्णीक केंद्रात वीज
पाणि पण लागतेच...
वीज पाण्यात नसुन इंधनात
स्पष्टीकरण
*औष्णिक/अण्वीक वीजप्रकल्पात
वाफ वापरतात ना ??
घ्या..
धन्यवाद
वीज निर्मिती साठी टर्बाईन
हरयाणा निवडणुकीवेळी बहुधा
ही गोष्ट भाक्रानांगल धरणाच्या
विनोदी नाही पण एक लक्षात राहिलेला किस्सा..
दादाराजे खर्डेकर सातार्यात
राजकारण्यांचे विनोदी
मराठी लोकांची हिंदी
ते मराठी नेते म्हणजे स का
खंग्री
सोनिया गांधी राजकारणात सक्रिय
हो बरोबर आहे
सोनियांचे भाषण = मोंगियाची खेळी
काही किस्से
सहस्रकाचा विनोद ठरलेल्या विधानाची दखल कोण घेणार ...
आवडले!
अंगावर आले तर शिंगावर घ्या...!
बाबासाहेब भोसले.
बंडोबा थंडोबा झाले...
चार वर्षांत साडेतीन मुख्यमंत्री ....
हटाव लुंगी ,बजाव पुंगी .हे
बाबू जगजीवनराम सांसदीय कामकाज
पिलू मोदींचा मिश्किलपणा...
मिस्प्रिंट च ज्योक एकच नंबर
हे घे.. आणखी एक मिस्प्रींट..
चायला!!!!निर्वाण पावलो आहे
अजून एक मिसप्रिंट पेपरातील
असे कोसळलेले वक्ष सावरण्याचे
विमे आणि ब्याम्या अशा सभ्य समजल्या जाणार्या आयडीकडून...
मला सभ्य समजले जाते हे बघून
आम्ही कधी म्हटले आम्हाला सभ्य
आचार्य अत्रे जिंदाबाद!!!!
पुरे करा रे पोरांनो...
अयाय गं..
साहेब आणि साहित्यिक
धागा जरा खाली गेला की लगोलग
समजले नाही...
जोशी साहेब.. म्याडम "नवे लेखन" बद्दल म्हणत आहेत.
धन्यवाद...
जबतक समोसे मी आलू रहेगा तबतक
शरद पवार
फ्युझ्ड बल्ब...