✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

जत्रा

अ — अविनाश ओगले, Mon, 08/04/2008 - 21:34

प्रतिक्रिया द्या
3746 वाचन

💬 प्रतिसाद (11)
प
प्राजु Mon, 08/04/2008 - 22:32 नवीन

सुंदर गझल...

आता पुढील वर्षी पुन्हा नवीन गर्दी असले धडे कधी ना स्मरतात येथ जत्रा. अगदी खरे आहे... जत्रेला समोर उभे केलेत आणि त्याचे स्तोम माजवणालाही... - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Mon, 08/04/2008 - 22:40 नवीन

भावभक्तीने/मौजमजेने एकत्र येणे, हा मानव्य भाव

एकत्र यावे, मौज करावी, गर्दीतही फार आनंद असतो... जत्रेत गर्दीची चेंगराचेंगरी होऊ नये अशी सोय केली नाही, याबद्दल मलाही वाईट वाटते. पण मनुष्याने घाईगर्दीत रमूच नये, तशा रेलचेल जत्रांचे आयोजनच केले जाऊ नये, असे माझ्या मनाला मानवतही नाही. तरी या क्षणी वाटणारा विषाद सांगणारी तुमची गझल आवडली.
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Mon, 08/04/2008 - 23:34 नवीन

असेच म्हणतो

प्रासंगिक आणि उद्विग्नता परिणामकारकपणे व्यक्त करणारी गझल आवडली. (व्यथित)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धनंजय
स
सहज Tue, 08/05/2008 - 13:13 नवीन

असेच म्हणतो

जत्रा, चेंगराचेंगरी, हकनाक बळी कधी कधी थांबेल हे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
क
केशवसुमार Tue, 08/05/2008 - 20:28 नवीन

हेच म्हणतो..

ओगलेशेठ, प्रासंगिक आणि उद्विग्नता परिणामकारकपणे व्यक्त करणारी गझल आवडली. (व्यथित)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
च
चतुरंग Mon, 08/04/2008 - 23:45 नवीन

वा वा ओगलेशेठ!

तात्कालिक अपघाती प्रसंगाबद्दल वाचून मनात आलेले विषण्ण भाव व्यक्त करणारी समर्थ गजल! (स्वगत - पुरेशी स्वयंशिस्त आणि सामाजिक जाणीव येईपर्यंत किती निष्पाप हकनाक बळी जाणार कोण जाणे?) चतुरंग
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Tue, 08/05/2008 - 00:55 नवीन

का हो इतका

का हो इतका निराशावाद? साला, जत्रेतदेखील मजा असते राव!
  • Log in or register to post comments
न
नारदाचार्य Tue, 08/05/2008 - 15:43 नवीन

सुरेख

सुरेख (हा शब्द वापरताना आम्ही थोडे विचारातच पडलो आहोत. पण हे विशेषण रचनेला असल्याने तसेच ठेवले) रचना आहे. नेमके भाव व्यक्त झाले. आणि योग्य वेळीही आले. मागं एकदा आम्ही म्हटलं होतं तसं, संपादकीयापेक्षा सकस टिप्पणी.
  • Log in or register to post comments
अ
अविनाश ओगले Tue, 08/05/2008 - 20:29 नवीन

जत्रेबद्दल!

काही वर्षापूर्वी सातार्‍याजवळ मांढरादेवीच्या जत्रेत अशीच दुर्घटना घडली होती. तेव्हा ही गजल लिहिली होती. हा निराशावाद नाही. पण काही वेळेला हताश व्हायला होते. मजेसाठी, भक्तिने देवाच्या दारात जाणार्‍यांवर ही पाळी यावी याचे दु:ख झाले. कारणे काहीही असोत; पण या घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी सर्वानी घ्यायला हवी. आता पुढील वर्षी पुन्हा नवीन गर्दी असले धडे कधी ना स्मरतात येथ जत्रा. या ओळी पुन्हा नैनादेवी यात्रेच्या निमित्ताने खर्‍या झाल्या याचे वाईट वाटले.
  • Log in or register to post comments
ऋ
ऋषिकेश Tue, 08/05/2008 - 21:14 नवीन

गझल

गझल परिणामकारकपणे पोचली.. नेमके शेर! -('मिसळ'लेला) ऋषिकेश
  • Log in or register to post comments
च
चंपक Sun, 08/10/2008 - 01:05 नवीन

सहमत आहे.

ऋषिकेशशी सहमत आहे. चंपक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ऋषिकेश

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा