भारतरत्न, घटनाकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे केलेल्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाला आज ८५ वर्ष पूर्ण होत आहोत. बाबासाहेबांनी त्यावेळेला या तळ्यातले पाणी पिऊन सर्वांना माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे, हे दाखवून दिले होते.
आज या निमित्ताने आम्ही डॉ बाबासाहेबांच्या चरणी वंदन करत आहोत..
-- कॉमॅ.
आज या निमित्ताने आम्ही डॉ बाबासाहेबांच्या चरणी वंदन करत आहोत..
-- कॉमॅ.
वाचने
8554
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्या महात्म्याला वंदन.
अभिवादन
बाबासाहेबांनी त्यावेळेला या
बाबासाहेबांच्या विचारांवर
पाणि खरच चवदार आहे !!
पाणि खरच चवदार आहे !! असणारच
In reply to पाणि खरच चवदार आहे !! by अर्धवटराव
आम्हालाही तेच म्हणायचे होते ;)
In reply to पाणि खरच चवदार आहे !! असणारच by यकु