ऋषिकेश यांची प्रतिक्रिया वाचली आणि थोडेसे लांबले आहे, हे पटले.
पैकी :
चालता चालता पावले
चाचपतात,
विचार करतात,
कि पडताळून पहातात..
"ध्येय आहे म्हणून..
ती चालतात,
कि ती चालतात म्हणून..
ध्येय आहे?"
या भागातला आशय संदिग्धपणे (सुंदर संदिग्धपणे!) आदल्या "ती चालता आहेत, कि चालवली जात आहेत..." यातच आलेला आहे. हे इथे कॉपी-पेस्ट केलेले स्पष्टीकरणात्मक कडवे नसते तरी कवितेचा आशय गहन राहिला असता.
बाकी आशय गहन आहे, आवडला, हे पुन्हा सांगणे नलगे.
ती चालता आहेत, कि चालवली जात आहेत..."
आणि
"ध्येय आहे म्हणून..
ती चालतात,
कि ती चालतात म्हणून..
ध्येय आहे?"
यां मधला आषय वेगवेगळा आहे.
इथे पावलांना ती कठपुतली /चावीचे खेळणे असल्याचा भास होतोय तर
"ध्येय आहे म्हणून..
ती चालतात,
कि ती चालतात म्हणून..
ध्येय आहे?"
स्वातीताई,
चालता चालता पावले
थांबतात,
अडखळतात,
कि विचारी बनतात!!! वा.. क्या बात है..
बेलाशेठशी सहमत आशयगर्भ कविता
अतिशय आवडली.. पुलेशु
(अस्वादक)केशवसुमार
आमचा नेहमी प्रमाणे दुसरा प्रतिसाद इथे वाचा
खरच पुढ्च्या ओळी कव्हर इतक्याच महत्वाच्या आहेत. सारणाला कव्हर नसेल तर करंजी किंवा मोदक बनतच नाही नाही का?
असो माझ्यासाठी त्या पुढच्या ओळीही तितक्याच किबहुदा त्याहून महत्वाच्या आहेत .:)
वाह!
सुंदर
ठिक वाटली.
आभार
मनापासून आभार!
:-)
आवडले
ती चालता
आशयगर्भ
वा !!
चिंतनात्मक कविता आवडली!
ह्म्म
नक्कीच!