दहशतवाद आणि प्रतिक्रीया
गेल्या दशकापासून भारतास दहशतवादी हल्ल्यांनी ग्रासले आहे. तसे म्हणायचे झाले तर पंजाब प्रश्न जेंव्हा भडकला होता तेंव्हा देखील भारतात अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले होतेच. पण (त्या हल्ल्यांची बाजू न घेता) फरक म्हणाल तर इतकाच होता की त्यांच्यावर (शिखांवर) झालेल्या अथवा त्यांना वाटणार्या अन्यायाने आणि त्यासंदर्भात स्वतःची पोळी टिकवण्यासाठी त्यांना खेळवाणार्या तत्कालीन राज्यकर्त्यांमुळे उठलेला पण मर्यादीत भूभाग आणि राजकीय कारणांवरून उडालेला तो भडका होता. त्यामुळे त्यावर शस्त्र आणि समझौता या तोडग्यांनी पायबंद घालता आला. कारण एकूण शिख समाजाच्या भारताविषयीच्या आस्थेबद्दल कोणी शंका घेऊ शकत नाही.
मात्र गेल्या दशकापासून चालू झालेल्या दहशतवादाचे स्वरूप हे बघता बघता भारतापुरते न रहाता जगभर पसरत गेले. भारतातील दहशतवादी हल्ल्यांची मुळे पण भारताबाहेरच असल्याचे दिसते. १९९० च्या दशकापासून सर्व हल्ले आणि त्यातील हानी पहायचे ठरवले तर भरपूर वेळ लागेल म्हणून तुर्तास फक्त मुंबईतील हल्ले पाहूया: (संदर्भ: विकी)
- 12 March 1993 - Series of 13 bombs go off, killing 257
- 6 December 2002 - Bomb goes off in a bus in Ghatkopar, killing 2
- 27 January 2003 - Bomb goes off on a bicycle in Vile Parle, killing 1
- 14 March 2003 - Bomb goes off in a train in Mulund, killing 10
- 28 July 2003 - Bomb goes off in a bus in Ghatkopar, killing 4
- 25 August 2003 - Two Bombs go off in cars near the Gateway of India and Zaveri Bazaar, killing 50
- 11 July 2006 - Series of seven bombs go off in trains, killing 209
- 26 November 2008 to 29 November 2008 - Coordinated series of attacks, killing at least 172.
- 13 July 2011 - 13 July 2011 Mumbai bombings
वर्गीकरण
प्रतिक्रिया
द्वेष
इमेज
होय
=)) =)) मध्ये वाहिदा उभी
??
शांततेचे आवाहन
@पैसा: मला वाटतं, विकास यांचा
?
उलट आहे
?
पाठ आणि दुही
दुही...