Skip to main content

ब्राह्मणांनी आत्मपरीक्षण करावे भाग -१

लेखक अजातशत्रु यांनी शनिवार, 14/05/2011 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
सुरुवात करण्याआधी त्या वादग्रस्त लिखाणा बद्दल- श्री.खेडेकर यांनी जे काही लिखाण केले आहे, ते अश्लाघ्य,आक्षेपार्ह, द्वेषमूलक आणी विशेषत:स्त्रियां बद्दल विकृत स्वरुपात असल्यामुळे कोणत्याहि विवेकशील माणसाला आवडणार नाही, त्याचं कुणी समर्थनहि करणार नाहि.असे लिखाण फक्त समाजात दुरावाच निर्माण करेल, त्यामुळे त्यावर शासनाने बंदि घालावी असे माझेहि मत आहे, ब्राह्मणस्त्रियांनी इतर समाजा वर अन्याय/अत्याचार केल्याचे वाचनात/ऐकिवात नाहि कारण त्यांनाहि इतर समाज/शुद्र या बरोबर गुलामित जगावे लागत असे, त्यामुळे विरोध,राग ब्राह्मण्याला असू शकतो संपुर्ण जात समुहाला असता कामा नये, थोर समाजसुधारक महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुध्दा ब्राह्मणशाहिला विरोध केला,म्हणजे ब्राह्मण्याला केला ब्राह्मणांना न्हवे,ब्राह्मण्यवाद हि व्याख्या त्यांचीच,त्यामुळेच तर त्यांना त्यांचे कार्य साध्य करता आले हे कुणीहि नाकारु शकत नाहि. सद्य काळात नेहमीच ब्राह्मणांना शिव्या-शाप देणं आरोप करणं याला सुध्दा काहि अर्थ नाहि. कारण सगळेच ब्राह्मण वाईट अत्याचारी न्हवते, एक उदा.स्वातंत्र्य पुर्व काळात जेव्हा स्वातंत्र्य लढ्याच्या/समाजहिताच्या ज्या काहि चर्चा/बैठका गांधींच्या आश्रमात, मुस्लिम लीग,हिंदु महासभा या संघटनांच्या कार्यालयात चालत त्या चर्चा/बैठका या अत्यंत गुप्तपणे चालत आणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या परेल येथील कार्यालयात व पुढिल मैदानात उघडपणे चालणार्‍या चर्चा/बैठका यात जमिन अस्मानाचा फरक होता त्या मुळे बाबासाहेबांच्या विद्वत्तेला, चारित्र्याला व कर्तुत्वाला मोहून अनेक सवर्ण हिंदु व्यक्ती त्यांच्याकडे आकर्षित झाल्या होत्या, ते जाणत होते की जातीभेद हे थांबायला हवे बदलायला हवे,हि फार मोठी ऐतिहासीक गोष्ट होती,त्या सवर्ण हिंदुंचे मन मोठे होते म्हणुन हे घडु शकले त्यामुळे त्यांच्या नावांचा उल्लेख इथे करावाच लागेल १. अनंत चित्रे २.गं नी.सहस्त्रबुद्धे ३.बॅ.समर्थ ४.देवराव नाईक ५.प्रिन्सिपोल दोंदे ६.प्रो.व्ही.जी.राव ७.ए.बी गजेन्द्रगडकर ८.डि.व्हि.प्रधान९.राव बहादुर बोले १०. दादासाहेब केळूसकर ११. प्रा.मनोहर चिटणीस १२.रेगे १३.प्रिन्सिपल सुरबा टिपणीस. हि नावं काय दर्शवितात ? यात काही राहून गेली असतील ज्यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पाठींबा मिळाला असेल, या वरुन तरी सर्वच सवर्ण हिंदु/ब्राह्मण हे अहंकारी अत्याचारी न्हवते असे म्हणता येते, मग सरसकट ब्राह्मणांच्या नावाने कंठशोष करण्यात काय हशील? तसेही लोकसंख्येच्या प्रमाणात ब्राह्मण वर्ग आहे किती ३:५/४ टक्के,म्हणजे लोकसंख्ये नुसार बहुजनच जास्त आहेत (त्यामुळे बहुजन आणी अभीजन हे २ वर्ग निर्माण झाले असावे) मग अशा प्रकारच्या द्वेषावर आधारीत चळवळी उभारुन हे कोणती संस्कृती जपत आहेत? आणी यातून कोणती नवीन आदर्श समाज व्यवस्था निर्माण करनार आहेत? ते एकदा जाहिर करा,तुम्हाला तुमचीच धर्म/ राजकिय सत्ता हवी आहे, एका धिकारशाहि हवी आहे? पण हे विसरु नका इथे लोकशाही आहे, लक्षात असू द्या ज्या चळवळी,पक्ष कोणत्याही गोष्टिचा अतिरेक करतात त्या ज्या गतीने लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचतात त्याच तिव्रतेने त्या रसातळाला जातात,वर्तमानात द्वेषावर आधारीत पक्ष/संघटना/ चळवळ भविष्यात कधिच टिकू शकत नाही हा इतिहास सर्वज्ञ आहे, हिटलरची चळवळ ही द्वेषावर आधारीत होती, नाझी धर्मसत्ता स्थापन करण्यासाठी त्याने हजारो लाखो ज्यु लोकांची अमानुषपणे कत्तल केली, या अत्यंतीक द्वेषामुळे तो संपला व त्याची चळवळ हि संपली.! देशात हिटलरशाहि असावी असे माननार्‍या आणी लोकशाहिला सुरुवाती पासून विरोध करणार्‍या शिवसेनेलाहि पक्ष स्थापन करण्यासाठी आपल्या तत्वात बदल करुन शेवटी लोकशाहिच मान्य करावि लागली, थोडं विषयांतर आहे पण सुरुवातीच्या काळात उठाव लुंगी बजाव पुंगी अशी क्याच लाईन घेऊन मराठी माणसां साठी चळवळ करणार्‍या शिवसेनेचे साऊथइंडीयन/गुजराथी(शेटजी-भटजी)हे लोक प्रामुख्याने टार्गेट होते, (तेव्हा भय्यांची संख्या नगण्य होती नाहितर तेहि असते) त्यांच्याविरुद्ध भावनीक राजकारण करुन मराठी माणसासाठी पक्ष स्थापन करणार्‍या शिवसेनेला शेवटि आपल्या ध्येय धोरणात बदल करावे लागले आज हेच लोक सेनेत आहेत, १९७७ च्या निवडणूकीत शिवसेनेने नवल टाटांना पाठींबा दिला. राज्यसभा व विधानपरिषदेत नेहमीच चंद्रिका केनीया,गिडवानी, जेठमलानी प्रितीश नंदी असे बिगरमराठी उमेदवार निवडून आणले. (शिवसेनेने मराठी माणसाला काय दिले यापेक्षा मराठी माणसाने शिवसेनेला किती दिले,असे जर आज कुणी विचारले तर ती अतीशयोक्ती ठरु नये) शेवटि याच मराठी माणसाने शिवसेनेला पराभवाची धुळ चारली हे जिव्हारी लागल्या मुळे दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरेंना आपल्या अग्रलेखात मराठी माणसावर विश्वास राहिला नाही, मराठी माणसाने पाठीत खंजीर खुपसला असे म्हणावे लागले.याचा अर्थ मराठी माणूस खरच तसा मतलबी आहे?निदान जे शिवसेनेचे पारंपारीक वोटर आहेत ते? नक्कीच नाहि अहो नुसते नावं देउन आणी मराठी शाळेत शिकून मराठी माणसाचा विकास कसा होईल? शेवटि द्वेषाच अतिरेक होणं आणी ज्यासाठी आपण कार्य करत आहोत ते ध्येय-धोरण यामध्ये असलेली तफावत दुट्टपीपणा याचा हा परिणाम आहे. हिच परिस्थिती भविष्यात संभाजीब्रिगेड आणी त्यांच्या समविचारी संघटना यांचेवर येणार आहे, अशा अतेरिकी संघटनांना फार काळ लोकाश्रय मिळत नाहि,सध्या तरी त्यांच्याच संघटना/समाजात त्याच्या बद्दल सहानूभुती विश्वास अत्यल्प आहे,एक गट असा आहे ज्यांना आरक्षण नको आहे त्याने त्यांचा अहंकार दुखावला जातोय, त्यात एक गट असाहि आहे की ज्याला आंबेडकरी चळवळी बद्दल काहि देणे-घेणे नाहि उलट त्या लोकां बद्दल कटूता आणी आकसच खुप आहे,आणी एक गट असा आहे की ज्यांना यात पडायचे नाही त्यांना २ वेळ ची भाकरी कशी मिळेल याची भ्रांत असते,माहित असावे सध्या सर्वत्र सर्रास संभाजीब्रिगेड आपल्या जाहिर कार्यक्रमां मधे छ.शिवाजी महाराज,म.ज्योतिबा फुले,शाहू महाराज,आणी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमा लावत असतात, या महापुरुषांच्या विचारांशी आम्हि बांधील आहोत,त्यांचे विचार आम्हि अंगीकारले आहेत,त्यांचे विचार समाजात पसरवण्याचे कार्य आम्हि करत आहोत असे म्हणून ते बहुजन समाजाची सहानूभुती मिळवून ब्रिगेड आपले इस्पित साध्य करत आहेत, दलित,मागासवर्गीय लोकांवर सर्वात जास्त अन्याय अत्याचार करणारे हे लोक आहेत हे न समजण्या इतके इथला बहुजन दुधखुळा नाहि, त्या उलट म.फुलेंची सत्यशोधक चळवळी ने तमाम स्त्रि वर्ग व दलित शुद्र वर्गाला शिक्षणाची बंद दारे उघडली, आंबेडकरांनी जी संघटना बनवली ती आंबेडकरीचळवळ हि बहुजनांच्या हक्कांसाठी सनदशीर मार्गाने लढा देनारी समतेची मूल्य जपणारी संघटना बनली, आंबेडकरांनी मनुवादाशी लढताना नेहमी विवेकाने,विचाराने, आणी आपल्या प्रकांडपांडित्याने लढा दिला आणी यात ते यशस्वीहि झाले,अशा महामानवांचे नाव घेउन आपली वैचारीक दिवाळखोरी दाखउवून विवेकहिन आणी विकृत लिखाण करुन दोन समाजात दुहि निर्माण करण्याचे काम ब्रिगेड करत आहे. (सकाळी उठले की आज बामनाला एकतरीशिवी द्यावी असे ब्रिगेडचा नित्यनेम चालू असावा) आंबेडकरांनी जर अशी खालच्या पातळीवर येउन स्त्रियांवर टिका केली असती तर ते कधी यशस्वी झाले असते का? उलट स्त्रियां विषयी तर ते खुपच Sensitive होते कुटुंबातील एक स्त्रि शिकली तर ते संपुर्ण कुटुंब शिकतं असे त्यांचे विचार होते,त्यामुळेच भारताच्या राज्यघटने मधे त्यांनी सर्व वर्गातील स्त्रियांना समान मत/समान कायदा/ घटस्फोट घेण्याची मूभा अशा तरतुदी करुन ठेवल्या अर्थात स्त्रिमुक्तीचा प्रभावी जाहीरनामा म्हणजे हिंदूकोडबिल होय. डॉ.आंबेडकरांनी हिंदूकोडबिलाचा आग्रह करून स्त्रियांवरील अन्याय दूर करण्यासाठी आणि त्यांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क मिळवून देण्यासाठी आकाशपाताळ एक केले.या कायद्याने विधिवत लावलेले आणि नोंदणी पद्धतीने झालेले विवाह कायदेशीर ठरविले. लग्नाचे वय मुलासाठी २१ आणि मुलीसाठी १८ किंवा त्याहून अधिक असावे ही तरतूद झाली.(चु.भु.) त्यामुळे कायद्यानुसारच बालविवाह मोडीत निघाले.बालविवाह बंद झाले.सतीप्रथा, विधवांचे केशवपन याबाबीही बंद झाल्या.हिंदूकोडबिल म्हणजे भारतीय स्त्रीच्या स्वातंत्र्याची सनद स्त्रि मुक्तीला कायद्याची शक्ती देऊ पाहणारे,स्त्रीमुक्तीचा जाहीरनामा असे कांतीकारी रूप असलेले,स्त्रीला समतेचे आणि स्वातंत्र्याचे पुरूषाच्या बरोबरीने हक्क देणारे हिंदुकोडबिल पास झाले तरी ते सगळ्याच तरतूदिंनी पास झाले नाहि,त्यास पं.नेहरु,कर्मठ हिंदू आणी हिंदूमहासभा जे अखंड हिंदुंचे हित जपतात त्यांनीच घेतला होता, मसुदासमिती मधील सदस्यांनीही तीव्र विरोध केला होता, पण जर मनुस्म्रुतीत असणारे कलमे घटनेत अंतर्भुत केली असती तर आजची स्त्रि हि शिक्षण,नोकरी तर दुरच घराबाहेर हि पडली नसती म.फुलेंनी,व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठीची पहीली शाळा पुण्याच्या भिडे वाड्यात सुरु केली,विधवा/बाल विधवा आश्रम सुरु केला.त्यामुळे या महापुरुषांचे ऋण आपण कदापी विसरु नये, अशा महापुरुषांच्या नावाने चळवळ चालवून ब्रिगेड त्यांना बदनाम करत आहे, ज्यांच्या नावे संघटना स्थापन केली त्या आदरणीय संभाजी महाराज आणी छ.शिवाजी महाराज यांचे विचार,आदर्श यांचे मधे आहे का?कुठे पर स्त्रि ला आई समान माननारे छ.शिवाजी आणी कुठे हे, इतिहासात रांझ्या पाटलाची गोष्ट प्रसिध्द आहे,या गावच्या वतनदार पाटलाने एका गरिब शेतकर्‍याच्या तरण्या ताठ्या पोरीला सर्वां समक्ष उचलून नेली अन् भोगली,माती झालेल्या जिण्या पेक्षा मरण बरं म्हणून पोरीने जीव दिला,सारा गाव हळह्ळला पण मुकाच राहिला,महाराजांच्या कानी हि गोष्ट गेली,पाटलाला मुसक्या बांधून पुण्याला आणले गेले आणी हात-पाय तोडायची शिक्षा झाली, आज जर महाराज असते तर काय केले असते या ब्रिगेडचे, आज यांच्या अजेंड्या वर फक्त ब्रह्मण समाज आहे त्यांच्या बद्दल विखार इतका की कापून टाका, संपवून टाका,आणी कहर म्हणजे दंगलीची चिथावणी देणे,यावर सरकारने मुग गिळून गप्प बसणे पसंत केलेले दिसतेय, बरं उद्या सगळे ब्राह्मण (वाद) संपले किंवा भितीने ते स्थालांतरीत झाले मग पुढे अजेंड्यावर कोण? दलित-ओबिसी का भटके-विमुक्त,आदिवासी? का मुस्लिम/जैन/कॅथलिक? अशा टोकाच्या आणी ज्वलंत द्वेष असणार्‍या संघटना या देशाला घातक आहेत, इथे लोकशाही आहे आपले वाद असतील जीव्हाळ्याचे प्रश्न असतील ते चर्चा करुन सनदशीर मार्गाने सोडवायला हवेत इतर मार्ग आहेत,त्यासाठी वैचारीक लढा द्या अशा चिथावणीखोर भाषणे देउन रक्तरंजीत लढाईने जग जिंकता येत नाही, नाहि तर अजातशत्रु कधी हरला नसता;) अवांतर:स्वतः स्त्रि असून खैरलांजी सारख्या घटनेचे समर्थन करणार्‍या बाई ला हे लोक मराठा भुषण पुरस्कार देतात (त्या पिडित लोकांचे फोटो डोंबिवली स्टेशन जवळ लावले होते ते पाहूनच अंग शहारले,अगांवर काटा आला इतक्या क्रूरपणे त्यांच्यावर बलात्कार करुन त्यांचे खून केले होते आज ते पुन्हा डोळ्यासमोर आले) आणी Atrocities Act रद्द करा म्हणनारे ब्रिगेड आणी संघटना या कायद्याचा गैर वापर होतोय असा कांगावा करतात,मुळात त्या कायद्याने किती जणांना न्याय मिळाला हे पाहिलं आणी ते गुन्हे करणारे कुठल्या समाजाचे लोक जास्त आहेत हे पाहिलं तर त्याचा विरोध ते का करतात हे सुज्ञास सांगने न लगे;) (कुठल्याहि ग्रेड मध्ये नसलेला)

वाचने 47217
प्रतिक्रिया 144

प्रतिक्रिया

In reply to by मृत्युन्जय

सर्व प्रतिसाद उत्तुंग आणि वाचनीय....आयला आम्ही असे लेख/प्रतिसाद लिहायला गेलो कि मिपा सर्वर साथ देत नाही :(

In reply to by मृत्युन्जय

संपादक/संपादक मंडळ यांना नम्र विनंती आहे की एका पेक्षा जास्त डबल डबल आलेले प्रतीसाद उडवावे.. भाग-१ ची चर्चा संपत आली आहे भाग-२ ची तयारी करावी म्हणतो.... अवांतर : यार इतके Panic होऊ नका जरा तटस्थ होऊन विचार करा... कुणाच्या भावना दुखावून मला काय मिळणार आहे ? आणी तुम्हाला तरी? मग चर्चा लेगेच टोका वर न नेता थोडा विचार करा की हे असे प्रश्न का येतात नेहमी चर्चेला? एकदाचा काय तो सोक्ष मोक्ष लावून टाका ना.. नेहमी मग हे तुम्हाला माहित नाहि, पटणार नाहि आम्हि हे मानत नाहि हे कशाला ? वाद -विवाद करायला वेळ, ताकद ,बुध्दि लावतो मग ते एकदाचे पटवून द्यायला काय अवघड आहे? आणी जे खरे नाहि जे सिध्द करताच येत नाहि जे घडले नाहि, जे अस्तीत्वातच नाहि हे तरी प्रामाणिक पणे मान्य करा.. बस एवढच सांगणे आहे.. आणी कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर क्षमा करा बाबानो.. उप्स बाबा नको साले ढोंगी असतात(अपवाद) मित्रांनो क्षमा असावी.. (कुणाचाहि शत्रु नसलेला)

In reply to by मृत्युन्जय

मते खोटी आहेत. प्रश्न मिटला. बाकी आम्ही म्हणजे कोण? तुम्ही कोणाला रिप्रेसेझेंट करता? तुमच्याकडे नायकपद कोणी दिले? की आम्ही हे आदरार्थी बहुवचन आहे स्वतःसाठी?
यावर सेंसरशीप आहे काय?
आमचा रामदास आठवले झालाय म्हणजे नेमकं काय झालं ते स्पष्ट करा, मला माफ करा हो. विनोद समजावुन नसतो सांगायचा.
रामदास आठवले होणे म्हणजे तुमच्या लेखी विनोद आहे तर.. कै च्या कै रामदासला रामदास ठोसर म्हणले तरि काहिंच्या अंगाचा तिळ पापड होतो मग यापुढे तो विनोद म्हणुन घ्यावा काय? :) मागे एकदा चेपु वर एकाने असा उच्चार केला होता तेव्हा त्यांना रामदास स्वामी म्हणा असे एक जण पोटतीडकिने सांगत होता, हि जबरदस्तीच आहे बुवा..
सॅम्पल सर्व्हे हा प्रकार कधी ऐकलाय का हो तुम्ही?
वडाची साल पिंपळाला..लगे रहो..
सगळे जग मुर्ख आहे मीच एकटा शहाणा असे म्हणणार्‍या माणसाला काय म्हणतात माहिती आहे का हो तुम्हाला?
मुर्ख कोण ते स्वतःच ठरवावे..
तुम्ही इथे इतरांची मते जाणुन घ्यायलाच आला आहात ना? नाही म्हणजे तुम्ही असे तुमच्याच प्रतिक्रियेत लिहिले आहे. तुम्हाला नाहीच आठवणार म्हणा म्हणुन अधोरेखित करुन देतो इथेचः
इथे इतरांची मते जाणुन घ्यायलाच आलो आहे.. "ज्यांना स्वतःची मतं निट मांडता येत नाहित त्यांना इतरांच्या मतांमध्ये भारी इंटरेस्ट असतो." याचा अर्थ इतरांची मते जाणुन घ्यायचीच नाहि असा आहे काय? बरं बरं :)
तुमच्याच युक्तीवादाप्रमाणे तुम्हालाच तुमची मते नीट मांडता येत नाहीत
तुम्हि म्हणताय तर हे हि शक्य आहे पण मुर्ख लोक तथ्यहिन मतांना हि युक्तीवाद करतात, त्यामुळे त्यांचा वेळ सत्कार्णी लावण्यासाठी मी माझि मते नीट मांडत नाहि.. :)
तुम्हाला शब्दाचा अर्थ कळत नाही काय? ज्ञानेश्वर ब्राह्मण असल्याने त्यांनी रेड्याच्या मुखातुन वेद म्हणवण्यावर विश्वास नाही तुमचा असे मी विचारले एवढे साधे तुम्हाला कळले नाही असे वाटत नाही. नसेल कळले तर ..... हॅ हॅ हॅ. बर आता बोला. भवानी तलवारीबद्दल आणि महाराजांना ती भवानी मातेने दिली होती त्या बद्दल तुम्हाला काय म्हणायचे आहे. महाराजांना भवानी माता तलवार देउ शकते तर ज्ञानेश्वर महाराज रेड्याच्या मुखातुन वेद वदवुन घेउ शकतात यात शंका घेण्यासारखे काय आहे?
आम्हाला शब्दाचा अर्थ कळत नाही :) महाराजांना भवानी माता तलवार देउ शकते तर ज्ञानेश्वर महाराज रेड्याच्या मुखातुन वेद वदवुन घेउ शकतात यात शंका घेण्यासारखे काय आहे? हे दोन्हि दावे मी कधि केले बुवा ??? आणी त्यावर मी शंका कोणत्या जन्मी घेतलीय?? :puzzled: म्हणुन म्हणले होते कृपया स्वतःची मतं हि स्वतःपुरतीच मर्यादित ठेवा ती इतरांवर लादण्याचा प्रयत्न करु नका..यातहि मत व्यक्त करणे आणी लादने यात फरक असावा... त्यामुळे हे जर खरे असेल तर इतरांची मते जाणून घ्यायला आवडते पण लादून घ्यायला तीतकेसे आवडत नाहि...
जेम्स लेन जे काही खोडसाळपणे म्हणाला तीही एक लोक भावना आहे खरे खोटे माहित नाही असेच म्हणाला होता ते आपल्याला माहिती नाही की काय? तो मुर्ख, नीच, नालायक, निंद्यनीय माणूस लोक भावना, वदंता, खरे खोटे अश्या शब्दांचा आश्रय घेउन असत्य पसरवत होता हे माहिती नाही की काय तुम्हाला? आता कळाले ना कोणाचा काय झालाय?
चला कुणा कडून का होईना मला जे हवे होते ते सत्य शेवटी उगळले तर.. काय वाटते जेम्स लेन स्वतः कुणाचेहि ऐकून न घेताच पुस्तक छापुन मोकळा झाला? लोकं इतकी दुधखुळी समजता कि काय ? आता त्या बिचार्‍याला काय माहित हो आमचे राजे आणी त्यांच्या बद्दलच्या लोक भावना??? या पध्दतशीरपणे पुरवल्या कुणी? त्याला तुम्हि मुर्ख, नीच, नालायक, निंद्यनीय माणूस ठरवलेत ठिक.. मग त्या गोष्टि त्याने त्याच्या पुस्तकात समाविष्ट करे पर्यन्त आणी त्या पुस्तकाची स्तुती करे पर्यन्त तसेच त्याचा जाहिर सत्कार करे पर्यन्त ज्या ज्या लोकांनी त्याला मदत सहकार्य केले त्यांच्या बद्दलहि हिच विशेषणे वापरणार ना...:) जर हि लोक भावना, वदंता,होती असे मानून ती जर त्याने नजर चुकिने किंवा जाणून बुजून समाविष्ट केली असेल तरी ते पुस्तक बाहेर पडण्या अगोदर ज्यांनी ज्यांनी तपासले/वाचले ते त्याच्या पेक्षा जास्त मोठे गुन्हेगार आहेत.. जेम्स लेन तर एक प्यादा होता त्याच्या खांद्यावर बंदुक ठेवून भलत्याच लोकांनी गोळ्या झाडल्या.. शिवरांयांचा खरा इतिहास माहित असणार्‍यांनी ते त्याला बदलायला का भाग पाडले नाहि? ते तसेच का प्रकाशीत केले गेले? त्या मागची भुमिका काय होती? त्याकडे जाणून बुजुन दुर्लक्ष का केले गेले? त्यात काय शरम वाटत होती त्यांना? कसली लाज मध्ये आली? तो जर असत्य पसरवत होता तर ते पसरवण्यासाठी मदत कोण करत होते? तसे न्हवते तर मग काय बांगड्या भरल्या होत्या का हाता मध्ये, का मेंदि लावली होती? त्याला कुणा कुणाचे मौलिक सहकार्य लाभले आहे हे त्याने प्रस्तावनेत जाहिर केले आहेच ते कोण कोण आहेत ते माहित असेलच कृपया त्या महान व्यक्तींची नावे जाहिर करा. वरिल सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हि प्रामाणीक असाल तर द्यालच नाहि तर फक्त जिभ आहे म्हणून आपले काहि तरी वाचाळता असे समजावे लागेल.. तुर्तास इतकेच बाकिचे नंतर..:)

कोन ह्यो ?? कुटुन आनला ह्येला ? आर .... तुला लिवायचा काय ?? तु लिवल काय ?? कन्च ते परिक्शन कराय्चा व्हत तेचा काय बी लिवल नाहि .... ओ अ. शत्रु ....तुमि पयल लिवा..मन्ग त्ये वाचा ....चार शान्या मानसनि दावा ...मन्ग हिता द्या....काह्याला टायमाची खोटी करु राह्य्ल भौ ??

In reply to by शाहिर

मान.संपादक/ संपादकमंडळ सलग ३ वेळा प्रकाशीत झाल्यामुळे कृपया हा प्रतिसाद उडवावा ! धन्यवाद

In reply to by शाहिर

तुम्हाला नक्की काय म्हणायच आहे ते समजले नाही कृपया समजेल अशा (शुध्द नसले तरि चालेल) मराठित लिहा, @टायमाची खोटी करु हेच काय ते समजले तेव्हा त्यावर इतकेच म्हणेन इथे कुणाच्या पोष्ट वाचुन पैसे मिळत नाहित किंवा लिहिणार्‍यालाहि मिळत नाहित, आणी हो संसस्थळाच्या मालकाला सुध्दा मिळत नाहित,त्यांच्या कृपाछत्रा खाली हे चालु आहे, (धन्यवाद निलकांतजी) त्यामुळे तुमच्या नुकसानाला भरपाई मिळणार नाही, अवांतरःआमचे टायमाची खोटी करणारे लेखण वाचण्याची तसदि नका करु हं.. धन्यवाद.

कुणा कुणाचं झालं रे आत्मपरिक्षण करून? हात वर करा पटापट!

In reply to by बिपिन कार्यकर्ते

कार्यकर्त साहेब, आम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही, आम्ही गुंडगिरी करू शकत नाही, आम्ही खोटंनाटं लिहू शकत नाही, आम्ही राज्यकर्ते नाही. आमची संख्या कमी, अशा परिस्थितीत आम्ही काय करू शकतो ? जेथे जेथे असे लेखन येईल त्याला उत्तर देणे. कारण हे लिखाण येथे रहाणार आहे. तुमची मुलेपण कदाचित मिपा काही वर्षांनी वाचतील तेव्हा त्यांनी असे म्हणायला नको की जे लिहीले गेले आहे तेच खरे असेल नाहीतर कोणीतरी उत्तर दिले असतेना.... म्हणून आत्मपरिक्षणाचा दोष (?) पत्करून उत्तर द्यावे लागते......:-)

In reply to by जयंत कुलकर्णी

धागा चाळताना तुमचा हा प्रतिसाद वाचला. त्याला पुन्हा प्रतिसाद देणे म्हणजे शिळ्या कढीला ऊत. पण तरिही... >>आम्ही कायदा हातात घेऊ शकत नाही -- त्याची गरज नाहि. >>आम्ही गुंडगिरी करू शकत नाही -- गरज पडल्यास करु शकता. किंबहुना करायची तयारी ठेवावी लागेल. >>आम्ही खोटंनाटं लिहू शकत नाही -- असहमत. तुम्ही मनुष्य आहात. खोटेपणा करणं हा मूळ मनुष्य स्वभाव(दोष) आहे. >>आम्ही राज्यकर्ते नाही -- सध्या तरी नाहि. पण जनतेला तुम्ही त्या लायकीचे वाटल्यास जनता तुम्हाला न विचारता सिंहासन अर्पण करेल. तेव्हढी तयारी करावी लागेल. पण आजच्या घटकेत तुमची "आम्ही" ची परिभाषा बदलली पाहिजे. जातवाचक समुहात अडकुन पडण्याचे दिवस गेले. सावरकरांचा वारसा सांगता आणि १०० वर्ष जुन्या परिभाषा वापरता. इट वाँट वर्क. >>आमची संख्या कमी -- आजच्या काळात संख्याबळ महत्वाचं असतं खरं. पण क्वांटीटीचि उणीव क्वालिटीने भरुन निघु शकते. आणि सर्वात मुख्य म्हणजे तुमची नाळ जातिपुरती मर्यादीत न ठेवता ति आवश्यक त्या ठिकाणि जोडण्याची लवचीकता आणि समजदारी दाखवा. मग बघा तुमचा "आम्ही" किती विशाल होतो ते. >>अशा परिस्थितीत आम्ही काय करू शकतो ? -- उपाय अनेक आहेत. पण क्वीक फिक्स नाहि. एक सोपा पण रामबाण उपाय... रोज स्वतः कमितकमी २०० सूर्यनमस्कार घाला आणि आपल्या नव्या पिढीला पण घालायला लावा. त्यातुन जे तन - मन तयार होईल ते पुढचा रस्ता आपोआप दाखवील || जय जय रघुवीर समर्थ || (बहुजन) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

>>पण आजच्या घटकेत तुमची "आम्ही" ची परिभाषा बदलली पाहिजे. जातवाचक समुहात अडकुन पडण्याचे दिवस गेले. सावरकरांचा वारसा सांगता आणि १०० वर्ष जुन्या परिभाषा वापरता. इट वाँट वर्क. आम्ही-तुम्ही ही परिभाषा सगळेच वापरतात. उगाच नको तिथे काड्या सारायचा प्रयत्न नको! >>सर्वात मुख्य म्हणजे तुमची नाळ जातिपुरती मर्यादीत न ठेवता ति आवश्यक त्या ठिकाणि जोडण्याची लवचीकता आणि समजदारी दाखवा आवश्यक म्हणजे नक्की कुठे याचा खुलासा झाल्यास सविस्तर उत्तर देता येईल.

In reply to by अन्या दातार

>>आम्ही-तुम्ही ही परिभाषा सगळेच वापरतात. उगाच नको तिथे काड्या सारायचा प्रयत्न नको ! हि परिभाषा सगळेच वापरतात, त्यात काहि गैर नाहि. पण ज्या प्रोब्लेमबद्दल जयंतराव हतबलता व्यक्त करताहेत त्याच्यावर उपाय योजताना जुने संदर्भ आणि परिभाषा बदलायलाच लागतील. प्रश्न काड्या सारायचा नाहि, ते करणे फार सोपं आहे. >>आवश्यक म्हणजे नक्की कुठे याचा खुलासा झाल्यास सविस्तर उत्तर देता येईल -- उत्तर मला देऊन भागणार नाहि. त्या करता हा प्रश्नच नाहि. हा प्रश्न स्वतःला विचारण्याचा आहे. जात्याआधारीत द्वेष पसरवणारे आपलं काम जोरात करताहेत. त्यांचा त्रास ज्यांना होतोय ते सध्या संख्येने कमि आहेत, पण हा रोग उत्तरोत्तर वाढणार आहे, किंबहुना कि कथा भस्मासुराच्या वळणावर जाईल... जयंतराव जी सांख्यीक लिमिटेशन मांडताहेत ति निव्वळ संख्याबळावर सोडवता येणार नाहि, त्याच्या मर्यादा आहेत. मग "संघशक्ती कलियुगे" (इथे संघ म्हणजी आर एस एस नाहि ;) ) या न्यायाने उत्तर शोधायला जाता कुठे आणि कसे हात पाय पसरवता येईल याचा सविस्तर विचार व्हावा... बाकि सविस्तर प्रश्नोत्तर तर काय, टंकायला मर्यादा नाहि. (बहुजन) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

>>(बहुजन) अर्धवटराव या कंसातल्या सहीचा अर्थ आणि उद्देश कळला नाही.

In reply to by आनंदयात्री

अर्थ म्हणाल तर त्याचा मायावती बाईंशी काहि संबंध नाहि. संबंध आमच्या नावात आहे... आम्हि अर्धवटराव. जगात बहुत करुन आमच्या सारखेच जन आहेत. उद्देश म्हणाल, तर पंढरीनाथ विठ्ठ्लाच्या या दुनियेबद्दल सर्वसाधारणपणे आम्हाला काय कळले हे सांगायचा एक क्षीण प्रयत्न... ( बहुजन) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

सर, तुमची मते कॉन्ट्राडिक्टरी वाटली म्हणुन विचारायचे धारिष्ट्य केले. एकिकडे तुम्ही कुलकर्णी काकांना जातसमूह सोडायला सांगता आणि स्वत:च्या सहीत समूहवाचक विशेषण लावता. तुमची सही वाचकाला चष्मा घालायला भाग पाडतेय आणि समाजवादी दृष्टिकोण पुसट होतोय असेही वाटते. - (हिंदु) आंद्या

In reply to by आनंदयात्री

हाच तर प्रोब्लेम झालाय मित्रा... वातावरण इतकं दुषीत झालय कि जातसमुहाचे काँटेक्स्ट आपसुकच लागतात आपल्याला. हे वातावरण निवळेल तो सुदीन !! ( :) ) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

असं कसं ? >>हाच तर प्रोब्लेम झालाय मित्रा... तुम्हाला प्रॉब्लेम माहित आहे, बहुजन हा शब्द समूहवाचक आहे हे ही माहित आहे. तरीही तुम्ही हाच शब्द पुन्हा पुन्हा हेतुपुरस्सर वापरता. या अर्थ तुम्हाला बहुजन शब्दाची आजची व्याख्या बदलायची आहे (क्रांतिकारी वैगेरे दृष्टीकोन) किंवा तुम्हीही समूहवाचक मानसिकतेला बळी पडलेले आहात. या दोन्हीपैकी एकही अर्थ खचितच नसावा पण तसे व्यक्त होणे तुमच्या समाजवादी दृष्टीकोनाला पूरक नाही हेच दाखवायचे होते. धन्यवाद.

In reply to by आनंदयात्री

>>अर्थ तुम्हाला बहुजन शब्दाची आजची व्याख्या बदलायची आहे -- बदलायची म्हणण्यापेक्षा खरी व्याख्या पुढे आणायची आहे. आणि या उठाठेवी करावं लागणं हि काळाची गरज आहे. एरवी आपलं निवांत आयुष्य सोडुन कशाला डोक्याला ताप करुन घ्या. >> (क्रांतिकारी वैगेरे दृष्टीकोन) -- किती छान वाटतं असं आपल्याला कोणि क्रांतीकारि विचाराचे वगैरे म्हटले तर... धन्स रे मित्रा :) >>किंवा तुम्हीही समूहवाचक मानसिकतेला बळी पडलेले आहात. -- अरे ज्या समाजात लहानाचं मोठा झालो तिथे रोगप्रतिबंधक लसी नंतर टोचतात, पण हे समुहवाचक मानसिकतेचं बाळकडु ( कळत - नकळत म्हणा हवं तर ) पहिले पाजतात असं ओब्सर्वेशन आहे. खैर... मूळ मुद्दा हा कि जयंतरावांना पडलेल्या प्रश्नांना, त्यांच्या अगतीकतेला काहि उत्तर आहे का ( आता काय स्वाक्षरी द्यावी बॉ... ) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

तुम्ही एवढेच जर रेडी टु थिंक म्हणत असाल तर आधी थिंका आणि मगच उत्तर टंका! जात्याधारीत द्वेष ब्राह्मण पसरवत नाहीत ही फॅक्ट तुम्ही तुमच्या डोक्याच्या कक्षेबाहेर टाकली असेल तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे. ब्राह्मण समाजाचा नाही.

In reply to by अन्या दातार

>>तुम्ही एवढेच जर रेडी टु थिंक म्हणत असाल तर आधी थिंका आणि मगच उत्तर टंका! -- जेव्हढी थिंकायची क्षमता आहे तेव्हढे प्रयत्न नक्की करतो दादा. हां, आता तुमच्या एव्हढा वकुब नसेल... त्याला इलाज नाहि. >>जात्याधारीत द्वेष ब्राह्मण पसरवत नाहीत ही फॅक्ट तुम्ही तुमच्या डोक्याच्या कक्षेबाहेर टाकली असेल तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे. ब्राह्मण समाजाचा नाही. -- ब्राह्मण समाजाने काय पसरविले, काय काय केले, काय केले नाहि, काय करु शकले शकले असते आणि आजघडीला काय करता येईल याचा थोडाफार अंदाज, अभ्यास अणि अनुभव आहे मला. मी डोक्याबाहेर काय टाकले किंवा तुमच्या डोक्याच्या कक्षेत काय शिरत नाहि हा वेगळा संशोधनाचा विषय आहे. सद्ध्या परिस्थिती अशी आहे कि जयंतरावांसारखे कितीतरी लोक मनस्ताप झेलत आहेत, समस्येचं समाधानकारक उत्तर दृष्टीक्षेपात नाहि, हि समस्या सतःहुन आपोआप सुटणारि नाहि, त्याला विशेष प्रयत्न करायला लागतील असं दिसतय, ते प्रयत्न काय आणि कशे करावे याविषयी संभ्रम आहे. द्वेष कोण पसरवतोय, ब्राह्मण समाजाचा काय प्रोब्लेम आहे वगैरे गोष्टी तुमच्या माझ्या डोक्याच्या कक्षेत काय बसतं आणि काय बसत नाहि यापेक्षा थोड्या जास्त गंभीर आहेत असं वाटतं. ( बहुजन ) अर्धवटराव

धागा शंभरी गाठणार..

ह्यानिमित्ताने नेमाड्यांच्या 'हिंदू' ह्या कादंबरीमधले एक वाक्य आठवले.
ह्या आर्यावर्तात ब्राह्मणच प्रत्येक युगात राज्य करतील. ब्राह्मणविरोधी बौद्ध, ख्रिस्ती, मुसलमानी, महानुभाव, वारकरी, कम्युनिस्ट, सोशालिस्ट, कॅपिटलिस्ट अशा सगळ्या धर्माचं नेतृत्व ब्राह्मणच करतील.
आता बसा बोंबलत आणि आत्मपरिक्षण करत ... - (मुकवाचक)छोटा डॉन

In reply to by छोटा डॉन

ब्राह्मणांना आत्मपरीक्षण करायला लावायची गरज नाही. ब्राह्मण समाज धूर्त, कावेबाज, प्रसंग पाहून निर्णय घेणारा, आत्ताच्या काळात जाती-पातीच्या बाबतीत लवचिक भूमिका घेणारा, चतुर आणि दूरदृष्टी ठेवून निर्णय घेणारा असा समाज असल्यामुळे त्यांच्या कावेबाजपणा बहुजनांना कळणार नाही अशा शक्यतेने तर नेमाडे तसे म्हणाले नसतील ना ? ;) आमचा उगा अंदाज हं........! -दिलीप बिरुटे

In reply to by छोटा डॉन

ह्या आर्यावर्तात ब्राह्मणच प्रत्येक युगात राज्य करतील. ब्राह्मणविरोधी बौद्ध, ख्रिस्ती, मुसलमानी, महानुभाव, वारकरी, कम्युनिस्ट, सोशालिस्ट, कॅपिटलिस्ट अशा सगळ्या धर्माचं नेतृत्व ब्राह्मणच करतील.
भालचंद्र नेमाडे हे आद्य शंकराचार्य आहेत...असे वाटून ते/तुम्हि म्हणता तसे घडणार आहे खरे..:)
आता बसा बोंबलत आणि आत्मपरिक्षण करत .
शेण खावून(कुणाचेहि)थुंकल्याने लोकांना बोंबलत आणि आत्मपरिक्षण करण्यापलीकडे काय राहणार म्हणा.. :) अवांतरः काहि लोकांनी नेमाड्यांना फारच मनाला लावून घेतलेलं दिसतयं त्यामुळे डॉळे पानावले.... अतीअवांतर: पुढच्या धर्म नेतृत्वा साठी शुभेच्छा :) (अतीखोचक वाचक)

In reply to by अजातशत्रु

>>शेण खावून(कुणाचेहि)थुंकल्याने लोकांना बोंबलत आणि आत्मपरिक्षण करण्यापलीकडे काय राहणार म्हणा. आयला हे अजातशत्रू येडंच आहे .

..सावरकर देशद्रोही की देशप्रेमी ..... या लिंकवर असणारी मते निव्वळ खोटेपणा आहे....इतिहासाचे विकृतीकरण आहे..याला विरोध करायलाच हवा... http://www.orkut.co.in/Main#CommMsgs?cmm=20887497&tid=55880846941700315…

In reply to by लॉरी टांगटूंगकर

स्थान दिलेल्या ब्राम्हना मध्ये कपटी चाणक्य,ज्याने आपल्या राज्यात बौद्धधर्मीयांचे शीर कापून आणेल त्याला एक हजार स्वर्ण मुद्रा बक्षीस असे जाहीर करून हजारो बौध्द बांधवाच्या हत्या करविल्या तो पुष्पमित्र शुंग,सिंधचा बौद्ध द्वेष्टा दाहीर राजा, बहुजन समाजाचे स्वातंत्र्य हिरावून घेणारा शंकराचार्य, धनाजी जाधवा च्या तुकड्या वर राहणारा पळपुटा बाळाजी भटा पासून सगळे पेशवे,पेशवा नसताना स्वताला पेन्शनी पेशवा म्हणवणारा नानासाहेब हा १८५७ च्या बंडातील ब्राम्हण,झासीवाली लक्ष्मीबाई, नेहरू ,या ब्राम्हण लोकांचा गौरव काराताना सावरकर च्या लेखणी ला उन्माद चढतो,पण शिवरायाचे महानत्वा चे वर्णन करताना सावरकर च्या लेखणी ला जसे काही सर्व बामन मेले तसा सुतक येऊन ते अभद्र बनते.
सावरकरांनी नेहरूंचा गौरव केला?

In reply to by पंगा

त्या लिंक मधला आणखी काहि भाग,
सध्या सावरकर चे स्तोम माजवले जात आहे. त्या साठी विविध काल्पनिक गोष्टी लिहिल्या जात आहेत त्या काल्पनिक गोष्टी द्वारे सावरकर कसे वीर होते ते दाखवणे चालू आहे. तसेच आता काही ब्राम्हणे सावरकरांना नवभारता चा युगपुरुष ठरविण्याचा प्रयत्न करत आहेत, सावरकरांचे लिखाण वरवर वाचणाऱ्याला असे वाटते की सावरकर हे एक महान देशभक्त आणि कट्टर धर्माभिमानी असावेत. पण चिकित्सक पणे त्यांचे लिखाण वाचले तर लक्षात येते की ते कट्टर जातीयवादी,पेशवाई ब्राम्हण होते. हा सावरकर कसा बहुजन द्वेषी आहे हे त्याच्या एकून साहित्या वरून दिसून येत आहे. भारत स्वातंत्र्य होण्याच्या अगोदर भारता मध्ये सावरकर कुणाला पण माहित नव्हता. त्याने जन्मठेपे साठी इंग्रजाची 8 वेळा माफी मागून इंग्रजां सोबत मैत्री केली होती. सावरकरवादी सावरकर ला सशस्त्र क्रांतिकारकाचा मुकुटमणी म्हणून गौरावितात.सावरकर ने कधीही हाती शस्त्र घेऊन कुणावर हल्ला केला नव्हता.त्यानी मोठा जमाव जमवून ब्रिटिशांवर कधी हल्ला केला नाही सावरकर ने हयातभर भारता मध्ये ब्राह्मणी वर्चस्व लोकावर लादण्याचे काम केले त्याने सशस्त्रक्रांती च्या नुसत्या गप्पा केल्या कधीही हातात शस्त्र घेतले नाही की कुणाला घेऊ पण दिले. नाही फक्त लिखित गप्पा मारून लोकांची दिशाभूल केली.सध्या काही ब्राम्हणे लिहीत आहेत की सुभाषबाबू यांची सशस्त्र क्रांती ची प्रेरणा सावरकर होते .आता सावरकर सशस्त्र क्रांतीकारक नव्हतेच तर त्यांच्या पासून सशस्त्र क्रांतीची प्रेरणा कशी आणि कुणाला घेता येईल. सावरकर ने जे लिखाण केले ते सर्व ब्राम्हणा कसे श्रेष्ठ आहेत फक्त आणि फक्त ब्राम्हणा चा उदो उदो आणि बहुजन महापुरुषाची बदनामी यासाठीच सावरकर ने इतिहासामधील पळपुटे बामन घेऊन ते कसे श्रेष्ठ होते यासाठीच प्रयत्न केले सावरकर ने सहा सोनेरी पाने नावाचे पुस्तक लिहिले त्या मध्ये फक्त ब्राम्हण लोकांचा इतिहास सोनेरी होता असे लिहिले आहे त्यात एका पण बहुजन महापुरुषां ला स्थान दिले नाही, Mar 25 Anonymous स्थान दिलेल्या ब्राम्हना मध्ये कपटी चाणक्य,ज्याने आपल्या राज्यात बौद्धधर्मीयांचे शीर कापून आणेल त्याला एक हजार स्वर्ण मुद्रा बक्षीस असे जाहीर करून हजारो बौध्द बांधवाच्या हत्या करविल्या तो पुष्पमित्र शुंग,सिंधचा बौद्ध द्वेष्टा दाहीर राजा, बहुजन समाजाचे स्वातंत्र्य हिरावून घेणारा शंकराचार्य, धनाजी जाधवा च्या तुकड्या वर राहणारा पळपुटा बाळाजी भटा पासून सगळे पेशवे,पेशवा नसताना स्वताला पेन्शनी पेशवा म्हणवणारा नानासाहेब हा १८५७ च्या बंडातील ब्राम्हण,झासीवाली लक्ष्मीबाई, नेहरू ,या ब्राम्हण लोकांचा गौरव काराताना सावरकर च्या लेखणी ला उन्माद चढतो,पण शिवरायाचे महानत्वा चे वर्णन करताना सावरकर च्या लेखणी ला जसे काही सर्व बामन मेले तसा सुतक येऊन ते अभद्र बनते. शिवराया चे स्वराज्य स्थापन करणे म्हणजे काकतालीय न्याय योगायोग असा लिहून मोठी हरामखोरी सावरकर ने केली. शिवाजी महाराजा प्रमाणेच सावरकर च्या धर्मात सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बोद्ध ,चक्रवर्ती कनिष्क , हर्षवर्धन, कान्होजी आग्रे, संभाजी महाराज संताजी धनाजी उमाजी नाईक ,क्रांतिसिंह नाना पाटील नेताजी सुभाष इत्यादी बहुजन महापुरुष ना महत्व नाही. गांधीच्या खुना मधील आरोपी म्हणून प्रसिद्ध असलेले सावरकर चाणक्य सारख्या कपटी खुनशी माणसाचा आणि पुष्पमित्र शुंग सारख्या खुनी माणसाचा गौरव करतात. त्यांना भारता मधील पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाचे राष्ट्रपुरुष ठरविण्या साठी आपले लेखन कौशल्य वाफारतात तसाच प्रकार ते पेशवाई मधील पोटार्थी भटभिक्षुकाना महान राजकारण धुरंदर ठरविण्यासाठी करतात.सावरकर ला भिक्षुकांना राजकर्ते बनविण्याचा प्रयत्न करणाऱ्या चाणक्या बद्दल जसे प्रेम तसेच चाणक्य नंतर एकविसशे वर्षांनी भिक्षुकांचे राजे (पेशवे) बनलेल्या भटाबद्दल अलोट प्रेम त्याच्या या अलोट प्रेमा ची परिणीती भक्ती भावनेत झालेली दिसून येते. सावरकर लिहितो ”रत्न म्हटले की जसे टाकाऊ नसते.. किंवा देव म्हटले की जसे सर्व जगास वंद्य ! त्यातही महादेव सर्व जगास महावंद्य होऊन बसले आहेत. त्याप्रमाणे मोडकळीस आलेल्या स्वातंत्र्या प्रसादाचा ज्यांनी जीर्णोद्धार केला त्या बाळाजी विश्वनाथ(भट),बाजीराव बाळाजी(भट), चिमणाजी भट सर्व थोरात थोर व वीरात वीर होतच पण या अमोल वैजयंती मालिकेत कौत्सुभमनीचे ठायी शोभाणार्या राव माधवरावांची थोरवी काही विलक्षनच...” cont...... Mar 25 Anonymous वा रे नराधम सावरकरा हलकट कळकट स्वता च्या चुलती वर बलात्कार करणारे स्वताच्या बायका मराठा सरदारा कडे पाठवणारे, इंग्रजाशी युती करणारे तुझ्या दृष्टी ने वीर थोर.... भटाबामना च्या वाईट कामाला देशभक्ती ठरवनार्या सावरकर ची खूप मोठी ठगबाजी आहे ही मराठेशाही च्या स्वातंत्र्य प्रसादाचा जीर्णोद्धार प्रथम बाळाजी विश्वनाथ भटाने केला असा खोटा इतिहास हरामी सावरकर बेधडक लिहितो. आपल्या हलकट बामन जाती चे स्तोम माजवत असताना सावरकर खऱ्या खोट्याचा विधीनिषेध बाळगत नाहीत. संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव यांनी शिवरायानी स्थापन केलेले स्वराज्य चिरंजीव व्हावे म्हणून स्वातंत्र्य युध्द भडकत ठेवले. त्यावेळी हा बाळाजी भट धनाजी जाधवा कडे नोकर होता. कोकणात पोट भरेना म्हणून घाटावर गेला. तिथे धनाजी जाधवाचा पुजारी म्हणून राहिला. त्याला सुंदर बायको आणि बहिण होती त्याच्या जीवावर तो धनाजी जाधव च्या मर्जी मध्ये गेला, इतर काही मराठा सरदारा च्या घरी पण आपली बायको आणि बहिण पाठवल्या जाई त्याच्या जीवा वर तो पेशवा झाला . पेशवा म्हणजे कारभारी पण हा भाडखाउ राजाला नामधारी बनवायचे आणि आपल्या कडे सर्व सत्ता घ्यायची हे त्याचे तंत्र वाफारले त्यासाठी त्याने आपली बायको बहिण वाफारून फाटाफूट पाडू लागला. शाहू महाराजा कडे कारभारी असणारा हा बाळाजी राजकारण करू लागला. ज्या बाळाजी भटाला सावरकर आद्द्य महापुरुष ठरवितात त्या भटा चे पाप सावरकर ला दिसत नाही मराठा आरमार नष्ट करण्याचा देशद्रोह या हलकट बामना ने केला आहे. तुळाजी आग्रे यांचा आरमार इंग्रजां ची मदत घेऊन नष्ट केला आणि इंग्रजां कडे आपल्या जातीच्या बायका पाठवून घाऱ्या डोळ्या ची पैदास तयार करूंन घेतली जी आज पर्यंत महाराष्ट्र आणि देशा ला त्रास देत आहे . त्या हलकट इंग्रजां च्या औलादी ना चित्पावन असे म्हटले जाते हे एक नामांकित देशस्थ ब्राम्हणाच लिहितो. Mar 25 Anonymous सावरकरांचे राष्ट्रभक्त असे होते देशद्रोही ! स्वत माफीवीर असणाऱ्या सावरकरांचे आदर्श तरी जातीवंत राष्ट्रप्रेमी कसे असतील. सावरकर बाबत एक प्रचार करण्यात येतो तो म्हणजे सावरकर हे अखंड भारतवादी होते हा किती खोटा प्रचार आहे हे सावरकर च्याच शब्दा मध्ये वाचा “ त्यातही हिंदुत्व निष्ट पक्ष (सावरकराचा) मनोमन जाणून होता की हे पाकिस्थान म्हणजे म्हणजे हिंदुनी पूर्व जन्मी केलेल्या सद्गुण विकृती,शुद्धीबंदी,इत्यादी सामाजिक नि धार्मिक पापाचा परिपाक आहे. या रुढीपायीच हिंदुनी नगरो नगरी आधीच आपल्या हाताने जी छोटी छोटी पाकीस्थाने निर्मून ठेवली आहेत होती त्या सामाजिक पापांचा हा परिपक केव्हा तरी भोगणे क्रम प्राप्त होते. मुस्लिमा ना पाकिस्थान का द्यावे याचे उत्तर सावरकर ने जे दिले ते उत्तर भारता च्या फाळणी ला संमती देणार्या पंडीत नेहरू ला पण सुचले नाही. पाकिस्थान बाबत चे हे सावरकर भाष्य, सावरकर भगत लोकांपुढे मांडत नाहीत. गांधी चा खून झाला त्याला कारण सांगताना सावरकर भक्त म्हणतात गांधी नी पाकीस्थान ला मान्यता दिली मग या लोकांना कळून आले पाकिस्थान ला मान्यता देण्यात नेहरू चा पुढाकार होता. आता नेहरू पडले त्यांच्याच हलकट ब्राम्हण जाती चे मग त्यांना कसे दोषी ठरविणार ? म्हणून सावरकर ने हलकट शोध लावला पूर्व जन्मी च्या पापाचे फळ म्हणजे पाकिस्थान ची निर्मिती.....वारे हलकटा काय शोध तुझा सावरकर ला त्या काळी कोणीतरी भामटा हिंदू हृदय सम्राट म्हणून लिहित असे पण त्या कडे कुणी लक्ष देत नसे कारण सावरकर च्या पाठी मागे म्हणावा तसा जनसमुदाय कधीच नव्हता त्या मुळे त्यांच्या गावात पण त्याना महत्व नव्हते गावा मधून तर त्यांच्या विचित्रा वागण्या मुळे हाकलून दिले होते. त्याने वीर ही पदवी स्वताहून ढापली. तो एक नंबर चा थापाड्या खोटारडा होता त्याचे १ जानेवारी १९३८ या दिवशी अहमदाबाद येथे भाषण झाले होते त्या मध्ये सावरकर म्हणाला की मी अमेरिकेत गेलो असतो आणि तिथेच कायम चा राहिला असतो तर तेथील राष्ट्राध्यक्ष झालो असतो". काय ही सावरकर ची मनीषा साधी ग्राम पंचायत ची निवडणूक ज्याने लढवून काबीज करू शकला नाही तो माणूस अमेरिके चा अध्यक्ष आता काही बामणे या सावरकर च्या भाषणा वरून म्हणतील की सावरकर मुळे आज अमेरिका प्रगत आहे या भाटा चा काही नेम नाही काय लिहितील ते. Mar 25 Anonymous सावरकर होता समलिंगी मित्रानो सावरकर हे समलिंगी संबध ठेवणारे होते हे त्रिकाळ सत्य असून या बद्दल सावरकरवादी सोयीस्कररीत्या दुर्लक्ष करतात. सावरकर हे समलिंगी संबध ठेवत होते असे नथुराम गोडसे यांचे बंधू यांनी इंग्लंड मध्ये मुलाखती मध्ये सागितले होते. सावरकर आणि नथुराम गोडसे यांचे मधुर समलिंगी संबध होते. तसेच सावरकर अनेक तरुण मुलांच्या आहारी गेले होते. त्या संबधी तत्कालीन मध्य विभागा चे महसूल आयुक्त श्री घोषाल यांनी सावरकर बद्दल लिहिलेल्या अभिप्राया मध्ये "सावरकर यांचे नैतिक चरित्रा खूप खूप वाईट आहे" असे म्हटले आहे. सावरकर च्या याच समलिंगी वागण्या मुळे त्याना रत्नागिरीच्या ब्राम्हणांनी शेजारच्या खेडेगावात राहणे भाग पाडले. सावरकर बद्दल काही ब्रिटीश लेखक सांगतात की सावरकर हे अंदमान तुरुंगा मध्ये गेल्या पासून समलिंगी संबध ठेवत होते. सावरकर अंदमान मध्ये असताना मुस्लीम पठाणांनी त्यांचा नटरंग करून सावरकर ना समलिंगी संबधा मध्ये आणले होते. बहुजन बांधवाना प्रश्न पडला असेल की सावरकर ला सक्तमजुरी ची शिक्षा असेल तर त्याना तुरुंगा मध्ये लिखाणा साठी अठरा अठरा तास कसे भेटत होते तर मित्रानो सावरकर ने तुरुंगातील तील अधिकाऱ्यांना आपल्या मधुर संबधा मध्ये ओढले होते बिचारे पत्नी विना राहत असत त्याना सावरकर पत्नी चे सुख देत असत.त्यांच्या याच मधुर संबधा मुळे त्याना शिक्षे मध्ये सुठ भेटली.कारण इंग्रजां ना खात्री होती की हिजड्या पासून आपल्याला कधीच धोका नाही त्यामुळे सावरकर ला इंग्रजां नी सोडून दिले..
बिचारे सावरकर काय वाटत असेल त्यांना? हे पाहून त्या अंदमानच्या समुद्रातच जीव दिला असता त्यांनी... हे जरा अतीच होत आहे, थांबवलं पाहिजे कुठेतरी.................... आपल्याच देशात आपल्याच लोकांकडून आपल्याच महापुरुषांचे असे धिंडवडे नीघणं हि शोकांतीकाच म्हणावी लागेल मग ते शिवाजी महाराज असो की सावरकर........... बाकी जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा, अवांतरः त्यांचं ते "ने मजसी तु परत मातृभुमिला सागरा प्राण तळमळला"...सुरेख संगीत अन् वाद्यमेळ आजहि अंगावर काटा येतो स्फुर्ती येते....... अवघड आहे देशाचं..! (धास्तावलेला)

अजात शत्रू (?) साहेब...\\ ब्राह्मणांनी अत्याचार केला वगेरे वगेरे खरय... पण तो काळ लोटून गेला , आता कुठला ब्राह्मण अत्याचार करताना दिसतोय ? उलट तुमच्या सारखी लोक, आरक्षण लाटून मोठ मोठ्या पदांवर विराजमान होतात, (लायकी नसताना) तेच एखादा गरीब ओपेन कास्ट चा मुलगा , अंगीभूत गुण असताना सुद्धा मागे राहतो, हा कोणावर अन्याय म्हणायचा ? कित्येक कालेजात लोवर कस्त ची मुल बिनधास्त असतात, त्यांना माहितेय कि ४० % मिळाले तरी आरक्षण फिक्स !!! कशाला अभ्यास करा? अश्याने तुम्ही बघाल तर फक्त सरकारी कामात तुम्ही नोकरी मिळवू शकाल, पण खाजगी क्षेत्रात तुमची झपाट्याने पिचेहाट होतेय हे आरक्षणच तुमचा विनाश करणार हे नक्की :( तुम्हाला आरक्षण असल्याने बाकीचे विकृत धंदे करायला मोकळा वेळ मिळतो हो, आम्हाला नाही सध्या २०११ सुरु आहे, १९३० नाही, वास्तवात या....\\\ जागा आणि जगू द्या... ते दहशदवादी आपली मार्तायेत, नैसर्गिक अप्पती येत आहेत, भ्रष्टाचार वाढलाय (सरकारी खात्यात ८५ % तुम्हीच आहात :) ) तिकडे लक्ष द्याना आधी स्वतःचे आत्मपरीक्षण करा, मग दुसर्यांना सांगा इथे गरळ ओकून , वातावरण दुषित करू नका

In reply to by धोणी

दुसर्‍यांची लायकी ठरविणारे ढोणी तुम्ही किती लायकबाज आहात ते तुम्हि तुमच्या वाह्यात बडबडितून सिध्द केले आहेच, बाकि "ब्राह्मणांनी अत्याचार केला वगेरे वगेरे खरय..." हे सत्य स्विकारण्याच धाडस केलेत त्याबद्दल अभिनंदन,असे धाडस योगप्रभु/जोगळेकर केव्हा दाखवणार देव जाणे... असो
आता तो काळ लोटून गेला , आता कुठला ब्राह्मण अत्याचार करताना दिसतोय ?
बरोबर आहे नाहि दिसत त्याचे कारण घटनेनुसार मिळालेली लोकशाहि अन् कायदा हे आहेत, स्वतः ब्राह्मण नाहि ह :) हा तसे काहि ब्राह्मण लोकांचे परिवर्तन झाले आहे अपवादात्मक..
उलट तुमच्या सारखी लोक, आरक्षण लाटून
व्यक्तीशःमला कुठलेही आरक्षण नाहि, ज्यांनी घेतले त्यांनी त्याचा दुरुपयोग केला का सद्उपयोग केला याचे उत्तर हो किंवा नाहि असे द्या उगा पाल्हळ लावू नका.. आरक्षण घेऊन कुठल्या ब्राह्मणांवर अत्याचार केला? ते हि सांगा, सध्याच्या पिढीने तसे ठरवले तर खुप भयानक असेल ते, (तसं संभाजी ब्रगेडने त्या दिशेने पावलं टाकली आहेच पण त्यांचं समर्थन आम्हि मुळीच करणार नाहि) चला एक मानु या इथे भारतात लोकशाहि नाहि मुस्लिम/तालीबानी कायदा आहे जर असे असते तर खुन का बदला खुन या न्यायाने जर त्या नाडल्या गेलेल्या जनतेने न्याय मागीतला तर ज्यांनी अत्याचार केले त्यांना काय काय शिक्षा झाली असती? नशीब समजा लोकशाहि आहे..
आरक्षण लाटून मोठ मोठ्या पदांवर विराजमान होतात,(लायकी नसताना)
हे लोक कोण आहेत ते माहित आहे का? माहित असल्यास नावे सांगा उगा उचलली जिभ करु नका ती घाण सवय आहे..मग त्याबद्दल चर्चा करु कि खरच त्यांनी आरक्षण घेतले होते की जनरल मधून पुढे गेले होते...
तेच एखादा गरीब ओपेन कास्ट चा मुलगा , अंगीभूत गुण असताना सुद्धा मागे राहतो, हा कोणावर अन्याय म्हणायचा ?
"ओपनकास्ट चा गरीब मुलगा" या वाक्यातच त्याचे उत्तर आहे, अंगीभूत गुण असताना सुद्धा मागे राहतो हे जर इतिहास माहित असेल तर समजेल, त्यावर नीट विचार करा मग गरळा.. उप्स बरळा..एकच आहे जाउदे.
कित्येक कालेजात लोवर कस्त ची मुल बिनधास्त असतात, त्यांना माहितेय कि ४० % मिळाले तरी आरक्षण फिक्स !!! कशाला अभ्यास करा?
आयला पुर्वी तुम्हि लोक ५०% म्हणत होतात आता ४० % वर आलात अरेरे किती जळायच ते... त्यापेक्षा अस म्हणा ना आरक्षणवाले प्राथमिक शिक्षण न घेता डायरेक्ट डीग्रीला इंजिनिअरिंग किंवा मेडिकलला प्रवेश घेतात,त्यामुळे आमच्यावर अन्याय होतो.. अरे थोडा विचार करा.शारीरिक अपंगांसाठी आणी स्त्रियांसाठी राखीव जागा आहेतच ना? त्या मागची कारणं माहित आहेत का? ज्या समाजास(आपल्या आधीच्या पिढीने म्हणजे ब्राह्मणांनी/इतरांनी अत्याचार केला वगेरे वगेरे) सामाजिक दृष्ट्या अपंग केले गेलेय त्यांना वर येण्यासाठी थोडी सवलत द्यायला नको? तसेच भारतातला प्रत्येक नागरीक आणी एनआरआय यांना सुध्दा कोणत्याना कोणत्या प्रकाराच्या आरक्षणाचा / सवलतींचा लाभ घेत आहेत/ मिळतो आहे..त्याचे काय करणार आहात? इतकेच जर पोटात मुरडा उठला असल्यास वैद्य पाटणकर काढा घ्या काहि तरी फरक नक्की पडेल.:)
अश्याने तुम्ही बघाल तर फक्त सरकारी कामात तुम्ही नोकरी मिळवू शकाल, पण खाजगी क्षेत्रात तुमची झपाट्याने पिचेहाट होतेय हे आरक्षणच तुमचा विनाश करणार हे नक्की
सरकारी नोकरित किती आरक्षित अन् किती ओपन आहे याची आकडेवारी आहे का? सरकारि पेक्षा खाजगी नोकरित पगार जास्त आहे मग कशाला रडता? आणी खाजगी क्षेत्रात कुणाची झपाट्याने पिछेहाट होतेय बुवा? आय थिंक सरकारि पेक्षा खाजगी क्षेत्रातच जास्त आरक्षित/गरिब लोक आहेत आणी हो खाजगी क्षेत्र,उद्योगधंदे हे हि आरक्षण/ सवलत यावरच चालतात.. त्याबद्दल आपले काहि मौलीक विचार आहेत का? बाकि कुणाची पिछेहाट कुठे होते त्याची काळजी तुम्हाला नको, आणी विनाश फिनाश होनार असली बाबाटाईप वाक्ये सोडून तुम्हि स्वतःची पिछेहाट कुठे होते ते पहा..
तुम्हाला आरक्षण असल्याने बाकीचे विकृत धंदे करायला मोकळा वेळ मिळतो हो, आम्हाला नाही सध्या २०११ सुरु आहे, १९३० नाही, वास्तवात या....\\\ जागा आणि जगू द्या... ते दहशदवादी आपली मार्तायेत, नैसर्गिक अप्पती येत आहेत, भ्रष्टाचार वाढलाय (सरकारी खात्यात ८५ % तुम्हीच आहात ) तिकडे लक्ष द्याना
तुम्हाला आरक्षण असल्याने बाकीचे विकृत धंदे करायला मोकळा वेळ मिळतो..हे थोडे स्पष्ट करुन सांगा आणी तुमचे सामाजीक/वैचारिक/संस्कृतीक असे कोणते सोज्वळ धंदे आहेत हे जाणून घ्यायला फार्र फार्र आवडेल,उत्सुकता खुपच वाढलेय आता...(नंतर मी तुमच्या धंद्यांचे पुरावे देतो ह) सध्या २०११ सुरु आहे, १९३० नाही, वास्तवात या...बरे झाले सांगीतले नाहितर आम्हाला उगाच वाटत होते आम्हि अजुन कलयुगातच आहोत. तसेच साल २०११ ,साल १९३० यात काय फरक आहे? ते सांगण्याचे प्रयोजन काय ते स्पष्ट कराल काय?
आधी स्वतःचे आत्मपरीक्षण करा, मग दुसर्यांना सांगा इथे गरळ ओकून , वातावरण दुषित करू नका
माझा लेख तुम्हि निट वाचला नाहि? त्याबद्दल मि तुम्हाला आळशी म्हणावे काय? वाचला असल्यास मुर्ख/मंदबुध्दी असे म्हणावे काय? मी माझ्या लेखात ब्राह्मणांविरुध्द काहिही वाईट लिहिले नाहि आहे.. जे नंतर आले असेल/आहे त्या तुमच्या सारख्यांच्या प्रतिसादकर्त्यांच्या प्रतिसादांना त्या स्वरुपातल्या प्रतीक्रिया आहेत, मुद्दे खोडण्यासाठी ते योग्यच होते..त्यास माझा नाईलाज आहे. त्यामुळे गरळ कुणी ओकली अन् वातावरण दुषित कुणी केले ते सांगा अवांतरः असे अकलेचे तारेतोडून विषयांतर करु नका आरक्षणावर या आधिहि या / इतर संस्थळांवर चर्चा झाली आहे/होते त्यावर बोलण्यासाठी दुसरा धागा काढा तुमचा कंड शांत केला जाईल :) अतीअवांतरः या प्रतिसादाला उत्तरायचे न्हवते पण तुम्हि लायकी काढता कुणाचीहि? त्यामुळे प्रतिसाद द्यावा लागला शेवटचा तशी आम्हाला असले कंड शमविण्याची लय खोड आहे बरं का...;) (आमची अज्ञानाची "गोणी")

In reply to by अजातशत्रु

हॅ हॅ हॅ तुमचे अवांतर बघून ... इथल्या एक मेम्ब्राची आठवण झाली.. तुम्ही जे काही लांब लचक लिहून इतरांना काही पटवून द्यायचा प्रयत्न करता ... केवळ आणि केवळ हास्यास्पद अभिनंदन बाकी काय? खेडेकर.. किती पैसे पुरवतो.. भद्खाऊ लिखाण करायचे... जाळपोळ करा, गुंडगिरी करा , आरक्षण लाटा.., भ्रष्टाचार करा मज्जा मज्जा करा त्यातच आनंद माना ओके? ...

In reply to by धोणी

हॅ हॅ हॅ तुमचे अवांतर बघून ... इथल्या एक मेम्ब्राची आठवण झाली.. तुम्ही जे काही लांब लचक लिहून इतरांना काही पटवून द्यायचा प्रयत्न करता ... केवळ आणि केवळ हास्यास्पद अभिनंदन
:)
बाकी काय? खेडेकर.. किती पैसे पुरवतो.. भद्खाऊ लिखाण करायचे... जाळपोळ करा, गुंडगिरी करा , आरक्षण लाटा.., भ्रष्टाचार करा मज्जा मज्जा करा त्यातच आनंद माना
:) (आमची अज्ञानाची "गोणी")

अमेरिका : हमारा कुत्ता फुटबॉल खेलता है ! जपान : हमारा फिश डान्स करता है ! चायना : हमारा हाथी सायकल चलाता है ! इंडिया : हमारे गधे गवर्मेंट चलाते है ! संपादक मंडळ, हा काय काथ्याकुट्ट चालला आहे ?? जात - धर्म - पंथ यावर खुप बोचकरणे झाले.. आता हे सर्व थांबवा !..आवरा !! A well-trained memory is one that permits you to forget everything that isn't worth remembering...!!

In reply to by वाहीदा

अमेरिका : हमारा कुत्ता फुटबॉल खेलता है ! जपान : हमारा फिश डान्स करता है ! चायना : हमारा हाथी सायकल चलाता है ! इंडिया : हमारे गधे गवर्मेंट चलाते है !
उन गधों को चुनाव में चुन कर पार्लमेंट में भेजने वाले?

In reply to by वाहीदा

अमेरिका : हमारा कुत्ता फुटबॉल खेलता है ! जपान : हमारा फिश डान्स करता है ! चायना : हमारा हाथी सायकल चलाता है ! इंडिया : हमारे गधे गवर्मेंट चलाते है !
उन गधों को चुनाव में चुन कर पार्लमेंट में भेजने वाले?

In reply to by वाहीदा

अमेरिका : हमारा कुत्ता फुटबॉल खेलता है ! जपान : हमारा फिश डान्स करता है ! चायना : हमारा हाथी सायकल चलाता है ! इंडिया : हमारे गधे गवर्मेंट चलाते है !
उन गधों को चुनाव में चुन कर पार्लमेंट में भेजने वाले?

In reply to by अजातशत्रु

आपले पासपोर्ट असेल तर तपासून पहा तिथे इंग्रजीत आपल्या देशाचे नाव रिपब्लिक ऒफ़ इंडिया असेल असो हा आमचा आपल्याला शेवटचा प्रतिसाद आम्ही तुम्हाला नव्हे तर संपादकमंडळाला आव्हान केले होते. उगाच अतिशहाण्या वाद-घालू माणसाशी काय संवाद साधणार ?

In reply to by वाहीदा

आपले पासपोर्ट असेल तर तपासून पहा तिथे इंग्रजीत आपल्या देशाचे नाव रिपब्लिक ऒफ़ इंडिया असेल
पासपोर्ट मध्ये इंग्रजीत आपल्या देशाचे नाव रिपब्लिक ऒफ़ इंडिया आहे बर मग?? प्रश्न गाढवांनी राज्य चालवणे म्हणजे देशाला/देशातील नागरीकांना कमी लेखण्यासारखे आहे या रोखातून होता आणी मग त्या गाढवांना निवडून देणारे कोण? त्यात उत्तर भलतेच.. इंडिया? असे असले तरी त्यात नेहमी इंडिया-भारताला कमी का लेखले जाते, असा आहे? इंडिया : हमारे गधे गवर्मेंट चलाते है ! हे असले वाह्यात विनोद दुसर्‍या देशावर करा की..
आम्ही तुम्हाला नव्हे तर संपादकमंडळाला आव्हान केले होते
जर असे आहे तर तसा व्यनी/खव मध्ये थेट मालकांशी संपर्क साधता आला असता ते जास्त योग्य वाटले असते, उगा धाग्यावर मखलाशी कशाला ?,
तुमच्याशी वाद घालण्याची तिळमात्र इच्छा नाही
तशी इच्छा मी कधी जाहिर केलिए तुमच्याशी? जर मी मला तुमच्याशी वाद घालण्याची कवडीमात्र इच्छा नाही असे म्हटले तर चालेल का? अहो ताई मला प्रत्येकाशी संवाद साधायची ईच्छा आहे (मुद्दे पटले नाहि कितीहि राग आला तरी मी संवाद थांबवत नाहि, आमचे 'परममित्र' श्री.जोगळेकर साहेब धाग्यावर वाद घालत असले तरी व्यनी मध्ये खुप गोड बोलतात..त्यांची शैली आवडते बुवा आपल्याला.) असो आम्हि जरी अती-शहाणे वाटत असलो तरी प्रस्तुत धाग्यावर शाहजोगपणे स्वतःला शांतीदुत म्हणवून घेण्याचा तुमचा असफल प्रयत्न लक्षात येण्याजोगा नक्कीच आहे, इतरांनाहि विनंती आहे की जर काहि मुद्दे पटत नसतील विरोध असेल तर तसे व्यनी द्वारे कळवावे आवरा/ पुरे/ बस झाले हे असले अवांतर प्रतिसाद देऊ नये---विनंती आहे नियम/बंधन नाहि. असो जसे प्रतिसाद असतात तशा मी संयमीत प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करतच असतो, कधि-कधि नाईलाज होतो तरीहि कुणाला जाणते अजाणतेपणी दुखावले गेले असल्यास जाहिर माफि मागतो.. पण न पटणार्‍या मुद्यावर वाद घालणे आणी जमल्यास चर्चा तडिस नेणे सोडणार नाहि :)

अजातशत्रू, मला जे काही म्हणायचे होते ते मी माझ्या प्रतिसादातून पुरेसे स्पष्ट केले आहे. या अखेरच्या चार ओळी. तुमच्या विचारांची दिशा बघता तुमच्या कोणत्याही धाग्यावर मी यापुढे प्रतिसाद देणार नाही. तुम्हीही माझ्या नावाचा उल्लेख करु नये, ही इच्छा.

In reply to by योगप्रभू

तुमचा तो प्रतिसाद उधार आहे अजुन त्यास माझि प्रतिक्रिया यायची आहे, त्यास समर्थन आणी किती कंपुबाजी होते यासाठी वाट पहात होतो ती दिल्या नंतर मला हि कुठ्ल्या दगडावर डोके आपटून घ्यायची ईच्छा नाहि,

श्री. अजातशत्रू यांनी वेळच्या वेळीच प्रतिसाद द्यावेत अशी नम्र विनंती आहे. ते प्रतिसाद द्यायला मुद्दामहून वेळ लावतात. समोरचा वाद घालणारा माणूस उत्तराची वाट पाहातो आणि नंतर कंटाळून विषय/धागा सोडून देतो. शिवाय दरम्यानच्या काळात त्यांना 'बडे भाई' चे लिखाण गोळा करता येत असावे. मग हे चोरासारखे उपटतात आणि हळूचकन एक रिप्लाय टाकतात. त्याने कदाचित त्यांना 'जितं मया' असे समाधान मिळत असावे. पुन्हा 'माझ्या आक्षेपाचे खंडन केले नाही' असा कावा करता येतो. वस्तुतः त्यांचे वादपटुत्व पाहून माझ्या मनात त्यांच्याविषयी अत्यंत आदर निर्माण झाला आहे आणि त्यांच्या तीक्ष्ण बुद्धीची प्रचिती आली आहे. अशा माणसाने स्वतःच स्वतःची अब्रू खुंटीला टांगून घ्यावी याचे फार वाईट वाटते. शिवाय इथले काही टवाळ, मवाली ब्राम्हण त्यांची वारंवार खिल्ली उडवतात ते पाहून तर फारच दु:ख होते. त्यातून त्यांची ती जागोजाग स्माईली टाकण्याची आत्मघातकी सवय. उद्या त्यांना एखाद्याचा गॄह्यसंस्कार छापायला दिला तर त्यानंतरदेखील ते एखादी स्माईली टाकून मोकळे होतील. खरं तर इतकं टाकून बोलू नये किंवा लिहूही नये. पण आपल्या माणसाची बदनामी पाहावत नाही म्हणून लिहिले.

श्री.जोगळेकर साहेब..आपली विनंती आम्हि नेहमी स्विकारतो.... पण आमचे दुर्देव की आमच्या विनंत्या तुम्हाला मान्य होत नाहित/ किंवा तुम्हि त्या गैरसोयीने हेतुपुर्वक दुर्लक्षित करता,. असो
प्रतिसाद द्यायला मुद्दामहून वेळ लावतात. समोरचा वाद घालणारा माणूस उत्तराची वाट पाहातो आणि नंतर कंटाळून विषय/धागा सोडून देतो. शिवाय दरम्यानच्या काळात त्यांना 'बडे भाई' चे लिखाण गोळा करता येत असावे. मग हे चोरासारखे उपटतात आणि हळूचकन एक रिप्लाय टाकतात. त्याने कदाचित त्यांना 'जितं मया' असे समाधान मिळत असावे. पुन्हा 'माझ्या आक्षेपाचे खंडन केले नाही' असा कावा करता येतो
. प्रतिसाद द्यायला मुद्दामहून वेळ लावतो हा तुमचा समज चुकिचा आहे,आपल्या संस्थळाचा प्रॉब्लेम सर्वांनाच ठाऊक आहे,आता लगेच म्हणाल तुम्हालाच बरे येतो तो... सर्वांनाच येतोय,मागे जे मी सलग ३-३ प्रतिसाद दिले याच प्रॉब्लेम मुळे ते ३-३ वेळा प्रकाशीत झाले आहेत ते लिहायला आणी प्रकाशीत करायलाच ४ ते ५ तास लागले ही वस्तुस्थिती आहे, दररोज इतका वेळ देणं जमत नाहि. तसेच चोरा सारखे उपटण्याची कला तुम्हालाच छान अवगत असावी..इथे जर लॉगीन हिस्ट्री रेकॉर्ड ची सोय असेल तर ते कळेल आपल्या (दोघा) पैकी जास्त वेळा इथे कोण उपस्थित होते ते, त्यामुळे असे हवेत बोलणं हे निदान तुमच्या कडून तरी अपेक्षित नाहि. "शिवाय दरम्यानच्या काळात त्यांना 'बडे भाई' चे लिखाण गोळा करता येत असावे" तुमचा रोख कळला पण उगा अधांरात दगड मारु नका,तिथून माहिती गोळा करायची आम्हाला गरज नाहि, नाहितर तोच दगड तुम्हाला वर्मी लागेल कारण तुमच्या म्हणन्या प्रमाणे त्या बडे भाईनी दादोजी कोंडदेव बद्दल जी माहिती मिळविली आहे त्या नुसार ते गुरु नाहित या दाव्याला आव्हान करण्याचे धाडस खचितच कुणी दाखवू शकेल, तसा विषय इथे निघाला तेव्हा ते मुद्दे मला इथे मांडता आले असते, पण मी दुसर्‍याच बाजुने ते मांडले आहे, ते गुरु असुदे नाहितर नसुदे माझा आक्षेप वेगळाच होता, आणी अपेक्षे प्रमाणे त्या बद्दल वाद घालणारे उत्तरे न देताच चर्चेला बगल देऊन पळून गेले, त्यामुळे पुन्हा माझ्या आक्षेपाचे खंडन केले नाही असे आम्हाला वारंवार म्हणावे लागतेच त्यात 'जितं मया' म्हणायची गरज काय मुद्दे खोडायला इथे कधिहि खोडले जाऊ शकतात ना.. समोरचा वाद घालणारा माणूस उत्तराची वाट पाहातो आणि नंतर कंटाळून विषय/धागा सोडून देतो हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे,जुनेधागे सुदैवाने उडविले जात नाहित त्यास वेळेच बंधन नसावं,तुमचं असं म्हणंन आहे का की ठराविक वेळेत जर कुणी एखाद्या मुद्दा/गोष्टीच खंडन केले नाहि तर ती गोष्ट खरि ठरते? किंवा निकालात निघते,त्याचं महत्व उरत नाहि ? तुमचे असे म्हणने आहे का की एखाद्याने प्रतिसाद दिल्या दिल्या त्यावर लगेचच प्रतिक्रिया यायला हवी? नेट/संस्थळ प्रॉब्लेम / वैयक्तिक कामे यांचा काहि विचार आहे का?
वस्तुतः त्यांचे वादपटुत्व पाहून माझ्या मनात त्यांच्याविषयी अत्यंत आदर निर्माण झाला आहे आणि त्यांच्या तीक्ष्ण बुद्धीची प्रचिती आली आहे. अशा माणसाने स्वतःच स्वतःची अब्रू खुंटीला टांगून घ्यावी याचे फार वाईट वाटते. शिवाय इथले काही टवाळ, मवाली ब्राम्हण त्यांची वारंवार खिल्ली उडवतात ते पाहून तर फारच दु:ख होते. त्यातून त्यांची ती जागोजाग स्माईली टाकण्याची आत्मघातकी सवय. उद्या त्यांना एखाद्याचा गॄह्यसंस्कार छापायला दिला तर त्यानंतरदेखील ते एखादी स्माईली टाकून मोकळे होतील. खरं तर इतकं टाकून बोलू नये किंवा लिहूही नये. पण आपल्या माणसाची बदनामी पाहावत नाही म्हणून लिहिले
तुम्हाला कसली कसली प्रचिती येईल त्याचा काहि नेम नाहि, आणी आमची जागो जागी स्माईली टाकण्याची आत्मघातकी सवय तुम्हाला खुपच त्रासदायक वाटू लागलीए एवढं नक्की :) पण ती डायरेक्ट आत्मघातकी सवय ठरविलीत त्याबद्दल तुमचे कौतुक वाटतेय, असो बाकी इथले काही टवाळ, मवाली ब्राम्हण आमची वारंवार खिल्ली उडवतात ते पाहून तुम्हाला फारच दु:ख झाले हे पाहून आमचे हि डॉले पानावले :Sp अवांतरः जोगळेकर...टवाळ ब्राह्मण/ मवाली ब्राम्हण हे खुप गुळमुळीत वाटतेय. कस काय सुचलं?:p बाकी लहान भावाने कितिहि टवाळी/ मवाली केली तरि मोठ्या भावाची बदनामी होते असे आम्हि तरी मानत नाहि, (ह. घ्या.)

In reply to by अजातशत्रु

पण आमचे दुर्देव की आमच्या विनंत्या तुम्हाला मान्य होत नाहित/ तुमच्या विनंत्या दखलपात्र नसतात त्यामुळे त्या मान्य्/अमान्य करण्याचा प्रश्नच नाही. तसेच चोरा सारखे उपटण्याची कला तुम्हालाच छान अवगत असावी. जे काही लिहिलंय ते थेट कळावं म्हणून थेट खरडवहीमध्येच रिप्लाय देण्यास सुरुवात केली आहे. ..इथे जर लॉगीन हिस्ट्री रेकॉर्ड ची सोय असेल तर ते कळेल आपल्या (दोघा) पैकी जास्त वेळा इथे कोण उपस्थित होते ते, त्यामुळे असे हवेत बोलणं हे निदान तुमच्या कडून तरी अपेक्षित नाहि असा लॉग आहे की नाही ते ठाऊक नाही. आणि समजा असेल तरी कोण जास्त वेळ उपस्थित होतं याचा काहीच संबंध नाही. मी जे लिहिलं त्यातल्या नेहमीप्रमाणेच तुम्ही मूळ मुद्द्याला बगल दिली आहे. नाहितर तोच दगड तुम्हाला वर्मी लागेल कारण तुमच्या म्हणन्या प्रमाणे त्या बडे भाईनी दादोजी कोंडदेव बद्दल जी माहिती मिळविली आहे त्या नुसार ते गुरु नाहित या दाव्याला आव्हान करण्याचे धाडस खचितच कुणी दाखवू शकेल दादोजी कोंडदेव हा मूळ वादाचा विषय नाहीच. तुम्ही चिखलफेक करण्याच्या नादात मूळ विषय विसरुन गेलात. उद्या तुम्ही किंवा इतर कोणी दादोजी कोंडदेव औरंगजेबाचे गुरू होते असा दावा केला तरी माझे काहीच म्हणणे नाही. आठवा बरे. मूळ वाद महर्षी कर्व्यांच्या टवाळीवरुन सुरु झाला. तुमचं असं म्हणंन आहे का की ठराविक वेळेत जर कुणी एखाद्या मुद्दा/गोष्टीच खंडन केले नाहि तर ती गोष्ट खरि ठरते? किंवा निकालात निघते,त्याचं महत्व उरत नाहि ? छे. पण कधी कधी खंडन करण्यासाठी मुद्दामून उशिर लावला जातो त्याचं काय ? अवांतरः जोगळेकर...टवाळ ब्राह्मण/ मवाली ब्राम्हण हे खुप गुळमुळीत वाटतेय. मग तुम्हीच द्या की एखादी लोणकढी शिवी. त्यामध्ये एखाद्या विशिष्ट जातीचा उलेख अवश्य येउदेत. बाकी लहान भावाने कितिहि टवाळी/ मवाली केली तरि मोठ्या भावाची बदनामी होते असे आम्हि तरी मानत नाहि, चालू द्यात.

मूळ लेख चांगला वाटला होता पण प्रतिसादांची दिशा/रोख पहाता 'स्पा' यांच्या "पुरे आता" या प्रतिसादाला भरघोस पाठिंबा! अशा वादग्रस्त विषयांवरचे आणि देशाच्या एकीला बाधा आणू शकणारे लेख moderation नंतरच प्रकाशित करावेत असे वाटते. अन्यथा आपलाही 'पाकिस्तान' व्हायचा!

In reply to by सुधीर काळे

अशा वादग्रस्त विषयांवरचे आणि देशाच्या एकीला बाधा आणू शकणारे लेख moderation नंतरच प्रकाशित करावेत असे वाटते. मॉडरेशनला पात्र असलेला (पक्षी वादग्रस्त विषयावरचा) लेख हा मॉडरेशन करण्याआधीच लक्षात येणे शक्य नाही. म्हणजे सगळ्याच लेखांचे मॉडरेशन केले पाहिजे. म्हणजे मूळ सर्व मुद्द्यांपेक्षा हजारपट वादग्रस्त मुद्दा आला.. ;)

तुमचे लेख म्हणजे परस्परविरोधी विधानांनी भरलेले आहे. तसेच प्रतिसादही. तुमचा ब्राह्मण लोकांविरुद्ध राग वगैरे आहे हेच फक्त सिद्ध होतंय. तुमचे लेख आणि प्रतिसाद हे संभाजी ब्रिगेड नावाने संभाजी राजांना बदनाम करणाऱ्या संघटनेचे विचार आहेत असं दिसतंय. ब्राह्मणेतर लोक उदा. इंद्रराज पवार किंवा इतर कोणी संतुलित विचाराचे लोक तुमचे समर्थन करताना दिसत नाहीत ते का? हा फक्त ब्राह्मणद्वेष आहे . म्हणजे एकीकडे ब्राह्मण आम्हाला अजूनही समजून घेत नाहीत वगैरे वगैरे म्हणायचं आणि स्वतःच ब्राह्मणद्वेष पसरवायचा. आश्चर्य हे कि इतर मिपा सदस्य या अशा "चर्चेत" भाग घेत आहेत.

जसे प्रतिसाद असतात तशा मी संयमीत प्रतिक्रिया देण्याचा प्रयत्न करत असतो, मला ज्या सत्य गोष्टि माहित आहेत त्या विषयीच बोलतो माहित नसल्यास जाहिर माफि मागायचा प्रामाणिकपणाहि बाळगतो, माझे लेख संयमीत असावेत याची मि काळजी घेत असतोच पण कुणि उध्दटपणा केला तर मलाहि त्याच टोन मध्ये उत्तर द्यावे लागते,
तुमचे लेख आणि प्रतिसाद हे संभाजी ब्रिगेड नावाने संभाजी राजांना बदनाम करणाऱ्या संघटनेचे विचार आहेत असं दिसतंय.
हे असं कधी झालं तुमचं? नाहि माझ्या भाग -१ मध्ये मी एक शब्दहि तथाकथीत ब्राह्मण या जाती विरुध्द लिहिला नाहि या उलट माझ्या लेखाची सुरुवात आणी अवांतर पुन्हा एकदा काळजी पुर्वक वाचा, तुम्हि जो बिनबुडाचा आरोप केलाय कि, माझे विचार हे संभाजी ब्रिगेड नावाने संभाजी राजांना बदनाम करणाऱ्या संघटनेचे विचार आहेत दिसतात.हे किती तकलादू बिनबुडाचे आहे हे सिध्द होईल, काय असतं ना ज्यांना द्वेषाची काविळ झालेली असते त्यांना सगळे जग द्वेष ग्रस्तच दिसते त्यात तुमची चुक नाहि,त्यामुळे तुम्हि किमान माफि मागावी असे मी म्हणनार नाहि. सत्य हे ब्रिगेडने सांगितले काय नाहितर मी सांगितले काय तरी ते सत्यच राहणार आहे त्याला डावलून कुणालाच पुढे जाता येणार नाहि हे लक्षात ठेवा,
इंद्रराज पवार किंवा इतर कोणी संतुलित विचाराचे लोक तुमचे समर्थन करताना दिसत नाहीत ते का? हा फक्त ब्राह्मणद्वेष आहे .
इंद्रराज पवार हे इथले सदस्य आहेत काय? मि त्यांना ओळखत नाहि, ते किंवा इतर कोणी संतुलित विचाराचे असतीलहि पण त्यांना माझेच विचार पटावे किंवा मला समर्थन द्यावे असा माझा फाजिल अट्टाहास नाहि, तुम्हाला फक्त ब्राह्मणद्वेषच दिसला? मला जर न पटणारे मुद्दे खोडायचे असतील अन जे सत्य आहे ते तरी मांडायचा किमान अधिकार आहे/असायला हवा मग एखादा आरोप /मुद्दा असेल तर त्याची दुसरी अन खरी बाजू मांडणे, म्हणजे नाण्याची दुसरी बाजू, जर तुम्हाला ब्राह्मणद्वेषच वाटत असेल तर त्यास माझा नाईलाज आहे. फक्त काहि लोकांना आवडत नाहि म्हणून ते सत्य मांडायचेच नाहि का? अवांतर : प्रतिसादा शेवटी "तुमच्या विचारांची दिशा बघता तुमच्या कोणत्याही धाग्यावर मी यापुढे प्रतिसाद देणार नाही" असा पवित्रा घेतला नाहित याचे आश्चर्यच वाटले मला, काहि लोकांना प्रतिवाद करायला मुद्दे नसले की चर्चा थांबवण्याचे हे एक सोपे अन लोकप्रिय कारण आहे,

In reply to by अजातशत्रु

ओ ब बै गप्प बसा की. तुमच्यासारख्या काही लोकांमुळेच रस्त्यावरचे माकडाचे खेळ बंद झालेत. आता निदान ह्या आभासी जगातील खेळाकडे तरी तुमची वक्रदॄष्टी वळवु नका. अजात्रशत्रु तुम्ही ह्या लोकांकडे लक्ष देउ नका हो. इथली सगळी बामण कंपू करुन तुमच्या मागे हात धुवुन लागली आहेत पण आमच्या सारखे काही समविचारी तुमच्यामागे ठामपणे उभे आहोत. मला ना तुमचे खरच खूप कौतुक वाटते. इथली बामण तुम्हाला ब्रिगेडी म्हणतात, तुम्ही तुमचे लेखन कसे चोरुन आणता ह्याचे पुरावे देतात, तुमच्या प्रत्येक विचाराला दुरुत्तरे करुन तुम्हाला तोंडावर पाडतात, तुम्हाला २/४ दिवसांसाठी पळताभुई थोडी करतात, तुम्हाला 'अ-जात-शत्रु' म्हणतात पण तरी देखील तुम्ही ज्या दृढ निश्चयाने आणि एकाग्रतेने तुमचे हे सत्य उजेडात आणण्याचे कार्य चालवले आहे त्याला तोड नाही. अहो मारे त्या टिळकांनी काय ते गीतारहस्य वैग्रे लिहिले पण त्यांच्याकडे वेळच वेळ होता हो तुरुंगात. पण तुम्ही सर्व सामाजीक, आर्थीक जबाबदार्‍या पार पाडून हे जे कार्य करत आहात ते खरच महान आहे. आता 'बामणांचा उत्कर्ष हा त्यांच्या जन्माने नव्हे तर कर्माने होतो आहे' सारख्या सिद्धातांना आपण फाट्यावर मारायचे हे लक्षात घ्या. आपले काम लेखन करणे हे आहे; कोण कशाने पुढे येतो हे बघणे नाही. आता बामण स्वतःच्या बुद्धीमत्तेच्या जोरावर, श्रमावर वर येत असतील देखील पण आपल्याला त्याचे सोयर सुतक नाही. आपल्याला जे माहिती आहे तेच सत्य आहे आणि ते उजेडात यायलाच हवे. तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा.

In reply to by परिकथेतील राजकुमार

ओ ब बै गप्प बसा की. तुमच्यासारख्या काही लोकांमुळेच रस्त्यावरचे माकडाचे खेळ बंद झालेत. आता निदान ह्या आभासी जगातील खेळाकडे तरी तुमची वक्रदॄष्टी वळवु नका.
दोरी आमच्या हातात अन् कोलीत तुमच्या हातात बरयं बुवा :)
अजात्रशत्रु तुम्ही ह्या लोकांकडे लक्ष देउ नका हो. इथली सगळी बामण कंपू करुन तुमच्या मागे हात धुवुन लागली आहेत पण आमच्या सारखे काही समविचारी तुमच्यामागे ठामपणे उभे आहोत.
बामण कंपू कृपया असा शब्द प्रयोग करु नये आमचे परम मित्र श्री.जोगळेकर गुर्जीना हे फार्र फार्र खटकते ते लगेच अठरापगड जातींचा उध्दार करुन मोकळे होतात, बघा आता तुम्हालाहि त्याची प्रचीती येईलच जशी मला आली, (सॉरी हं जोगळेकर मी हा शब्दप्रयोग थांबवला आहे तुमच्यासाठी) असो तुम्हि समविचारी आहात ना मग मागे नको समांतर उभे रहा, आम्हि सर्वांना समान पातळीवर बघतो. उगाच भलतेच अर्थ निघू शकतात.
मला ना तुमचे खरच खूप कौतुक वाटते. इथली बामण तुम्हाला ब्रिगेडी म्हणतात, तुम्ही तुमचे लेखन कसे चोरुन आणता ह्याचे पुरावे देतात, तुमच्या प्रत्येक विचाराला दुरुत्तरे करुन तुम्हाला तोंडावर पाडतात, तुम्हाला २/४ दिवसांसाठी पळताभुई थोडी करतात, तुम्हाला 'अ-जात-शत्रु' म्हणतात पण तरी देखील तुम्ही ज्या दृढ निश्चयाने आणि एकाग्रतेने तुमचे हे सत्य उजेडात आणण्याचे कार्य चालवले आहे त्याला तोड नाही. अहो मारे त्या टिळकांनी काय ते गीतारहस्य वैग्रे लिहिले पण त्यांच्याकडे वेळच वेळ होता हो तुरुंगात. पण तुम्ही सर्व सामाजीक, आर्थीक जबाबदार्‍या पार पाडून हे जे कार्य करत आहात ते खरच महान आहे.
मला ना तुमच्या बद्दल काय काय वाटतेय काय सांगू शब्दच सुचत नाहिए, पण सध्या जे सुचतेय ते असे, बुचकळ्यात पडणे,कमाल,अचंभा,आश्चर्य,कीव,आणि हसून हसून पोटात गोळा आल्यावर होते तसे होतेय सध्या इतकच सुचलंय जसे सुचेल तसे पुढे सांगेनच, कारण तुम्हि स्वतःच केलेल्या एका हि मुद्द्यावर,दाव्यावर कधीच ठाम राहत नाहि, असे का? मागे सुध्दा मी म्हणालो होतो कि तुम्हि तुमची वैयक्तिक मते व्यक्तिगणिक (व्यक्ति पाहून ) बदलत असता पण आता असे म्हणावे लागतेय की तुम्हि तुमची मते प्रत्येक धाग्या गणिक बदलत आहात, बापरे इतके तर मुरलेले दलबदलू राजकारणीहि पक्ष बदलत नाहित, :) कमाल आहे ह तुमची, :Stare: "तुमच्या प्रत्येक विचाराला दुरुत्तरे करुन तुम्हाला तोंडावर पाडतात" नाहि हो अजून तरि नाहि ते व्हायचेय अजून, पण माझ्या प्रश्नांची उत्तरे देताना फारच कसरत करावी लागते, अन् काहिंनी तर घाबरुन हा माझा शेवटचा चेंडू म्हणून माघारहि घेतलीए, काहि लोकं "जाऊ दे ना दुर्लक्षच करतो" असे म्हणून (म्हणजे मला उत्तर देण्या वाचून वाचता येईल) असे म्हणून आपली तोंडावर पडतात का तोंडे लपवतात काय ते समजायचे, पण पुन्हा ते आपलं मुखदर्शन देत नाहित हो.. २/४ दिवसांसाठी पळताभुई थोडी करतात हे कसे काय ताडलेत बुवा? म्हणजे काहि कारणाने मी इथे आलो नाहि की, मि पळालो असा अर्थ आहे काय? असे नसते हो मालक...:) आता तुम्हि या धाग्यावर एक महिन्याने आलात मग काय तुम्हाला मी एक महिना पळताभुई थोडी केली असा घ्यायचाय का? :) बाकि मला लोक काय म्हणतात त्याचे मला तरि वाईट वाटत नाहि, निंदकाचे घर असावे शेजारी, इथे तर सगळे घरातच आहेत. हॅ हॅ हॅ =)
आता 'बामणांचा उत्कर्ष हा त्यांच्या जन्माने नव्हे तर कर्माने होतो आहे' सारख्या सिद्धातांना आपण फाट्यावर मारायचे हे लक्षात घ्या. आपले काम लेखन करणे हे आहे; कोण कशाने पुढे येतो हे बघणे नाही. आता बामण स्वतःच्या बुद्धीमत्तेच्या जोरावर, श्रमावर वर येत असतील देखील पण आपल्याला त्याचे सोयर सुतक नाही. आपल्याला जे माहिती आहे तेच सत्य आहे आणि ते उजेडात यायलाच हवे.
'उत्कर्ष जन्माने नव्हे तर कर्माने होतो' असा एक त्यांचाच होतो असा गोड गैरसमज आहे तर हम्म :) तुमच्या या धादांत गैरसमजाला खरच माझ्या लेखी काहिच सोयर सुतक नाही, !! लोभ असावा राग नसावा..!! तुमच्या पुढच्या व्यक्तिगणिक/धाग्यागणिक बदलत जाणार्‍या वैयक्तिक मतांसाठि मनापासून खूप खूप शुभकामना..!

In reply to by अजातशत्रु

बामण कंपू कृपया असा शब्द प्रयोग करु नये आमचे परम मित्र श्री.जोगळेकर गुर्जीना हे फार्र फार्र खटकते ते लगेच अठरापगड जातींचा उध्दार करुन मोकळे होतात, बघा आता तुम्हालाहि त्याची प्रचीती येईलच जशी मला आली, (सॉरी हं जोगळेकर मी हा शब्दप्रयोग थांबवला आहे तुमच्यासाठी) याचाच अर्थ तुम्ही आधी असा शब्दप्रयोग करत होता असाच होतो. नाही का? (कदाचित नाहीच म्हणाल एक मोठ्ठे अवांतर भाषण लिहून.) उद्या आम्ही हा महारड्यांचा, चाम्भार्ड्यांचा कंपू वगैरे म्हंटले तर कितपत चालेल (संपादक मंडळाला सुद्धा ) हे जाणून घ्यायची तीव्र इच्छा आहे. कदाचित तुमची जात मी उल्लेखलेली नसेलही पण मग जी काय असेल तिचा अशा रीतीने उल्लेख केला तर बघू द्या कि तुम्हाला किती पानी टंकायची गरज पडते ते. बाकी उत्कर्ष फक्त जन्मानेच होतो असे म्हणणे असेल तर , सर्वसामान्य व्यक्तींच्या बाबतीत, तर त्याचे काही दाखले द्यायला जमतील का? बाकी उत्कर्ष म्हणजे फक्त पैसा असाच अर्थ तुम्हाला अभिप्रेत आहे असं जाणवतंय. आणि पैसा हा ब्राह्मणांना कर्माने न मिळता जन्माने मिळतो अशी भावना असेल तर मग वा!!! बाकी मोठ्ठे पैशेवाले पवार, आठवले, ब्रिगेडी हे ब्राह्मणच असावेत असा संशय आहे. अर्थात तुम्हाला अधिक माहीती असेल (च) तर द्यावी ही विनंती.

कृपया धाग्याशी संबधीत प्रतिसाद धाग्यावरच द्यावेत, हि किमान अपेक्षा आहे, खव मध्ये वैयक्तीक चर्चा करावी, मला इतरांची ही मते जाणून घ्यायची असतात, त्यामुळे यापुढे मी "खव" मध्ये धाग्याशी संबधीत प्रतिसादांच्या प्रश्नांची उत्तरे देणार नाही, चर्चा सर्वांसाठी अन् जाहीर असावी,

असे बोलल्या बद्दल क्षमा करा,(सुरुवातीलाच) पण असा आयडी घ्यायला तुम्हाला मागे एका धाग्यात सुचविण्यात आले आहे, ते आता तुम्हि खरे ठरवित आहात काय असे वाटतेय. " 'उत्कर्ष जन्माने नव्हे तर कर्माने होतो' असा एक त्यांचाच होतो असा गोड गैरसमज आहे तर, तुमच्या या धादांत गैरसमजाला खरच माझ्या लेखी काहिच सोयर सुतक नाहि " हे जे ठळक अक्षरात अधोरेखित केले आहे याचा अर्थ- एखाद्या विशिष्ट समाज/जातीचा उत्कर्ष, हा ते त्या विशिष्ट समाज/जातीत जन्माला आल्यामुळे होतो, हा गैरसमज आहे अन तो चुकिचा आहे त्याचा अर्थ एवढाच, प्रत्येक जात-समुहाचा उत्कर्ष हा कर्मानेच होतो,हा माझा दावा आहे. त्यामुळे तुम्हि म्हणताय तसा दावा मि केला नसल्यामुळे तुमचा सर्वसामान्य व्यक्तींच्या बाबतीत, तर त्याचे काही दाखले द्यायला जमतील का? हा प्रश्न ऑपॉपच रद्दबातल ठरतो. याच प्रकारे तुमचे पुढचे इतरही मुद्दे गैरलागू अन् निकालात निघाले असले तरी, मी तुम्हाला निराश न करता त्यांची उत्तरे देतो
उत्कर्ष म्हणजे फक्त पैसा असाच अर्थ तुम्हाला अभिप्रेत आहे असं जाणवतंय.
नाहि, त्यापेक्षा मी असे म्हणेन माणूस जिवन जगला अन् निवर्तला म्हणजे तो संपुर्णपणे सक्सेस झाला त्याचे जिवन कार्य सफल झाले असे मी मानत नाहि,सो उत्कर्ष म्हणजे फक्त पैसा असा अर्थ मि तरी लावत नाहि, तुम्हि तो लावलात तर त्यास माझी काहि हरकत नाही.
पैसा हा ब्राह्मणांना कर्माने न मिळता जन्माने मिळतो अशी भावना असेल तर मग वा!!!
माझी तशी भावना नाही उत्तर वरील प्रमाणेच
मोठ्ठे पैशेवाले पवार, आठवले, ब्रिगेडी हे ब्राह्मणच असावेत असा संशय आहे. अर्थात तुम्हाला अधिक माहीती असेल (च) तर द्यावी ही विनंती.
माझ्यावर भलताच विश्वास दाखवत तुम्हि तुमच्या शेवटच्या वाक्यात केलेला (च) चा शब्दप्रयोग मी समजू शकतो पण नम्रपणे हे सांगावेसे वाटते की हे लोक पैसेवाले असतीलही पण मला त्यांच्या बद्दल खास अशी माहिती नाही. तसे दावे मि केले नसल्यामुळे जो तुम्हाला संशय आहे तो दुर करण्याची जबाबदारी माझी नाही,
याचाच अर्थ तुम्ही आधी असा शब्दप्रयोग करत होता असाच होतो. नाही का?
होय केला आहे आणी सहेतूकच केला आहे, करुन नाकारण्याचा मुर्खपणा आम्ही करत नसतो, त्यात आमचे परम मित्र श्री.जोगळेकर गुर्जी अलगद फसले मला त्यांना आपली माणसं अन् परकी माणसं यातला फरक दाखवायचा होता, तो तुम्हालाही दाखवायची नितांत गरज आहे. कारण तुम्हीही सारासार विचार न करता बोलता लाईक जोगळेकर, जसे तुम्हाला अन् जोगेळेकरांना बामण ही शिवी वाटते, (हे जोगळेकरांचे वाक्य पहा - "मला स्वतःला तरी या जातीवाचक शिव्याच वाटतात" माझा प्रश्न -बामण हा शब्द शिवी सारखा आहे काय? तुम्हाला या जातीवाचक शिव्या वाटतात???? जरा स्पष्टिकरण द्या हो. जर ब्राम्हण ऐवजी बामण हा शब्द वापरला जात असेल तर तो शिवीसारखा आहे. किंबहुना ती शिवीच आहे. ) बरं तसे ते इथल्या इतर सदस्यांना वाटत नाही याचे कारण काय? गंमत पहा "बामण कंपू" हा शब्द प्रयोग कुणी केलाय? श्री.प.रा. यांनी आणी तुम्ही बोलताय कुणाला मला?? :stare: काय ताई निदान प्रतिसाद तरी नीट वाचा मग प्रतिक्रिया द्या. मी उलट त्यांना तो शब्द प्रयोग मागे घ्यायला सुचवले होते पण हाय रे कर्म... तुमची अन् श्री.जोगेळेकरांची द्वेषाची काविळ अन् इतरां बद्दलचा राग, कटूता, या गोष्टी स्पेशीयली ज्या जातींचा उल्लेख रागाने अन् उद्वेगाने केलात त्यांचेबद्दल आजही जराही, तुसभरही, तुमच्या मनातून कमी झालेल्या नाहीत. हे या वरुन पुन्हा एकदा अगदी स्वच्छ स्पष्ट झाले आहे, तेव्हा तुमची हे जाणून घ्यायची तीव्र इच्छा किती द्वेषातून,फोलपणातून अन् अत्यंत उथळपणे आलेली आहे हे ही पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे, शिवाय त्यात तुम्ही संपादक मंडळाला सुद्धा या द्वेषात ओढून आवाहन केले आहे, जे अत्यंत बालिशपणाचे लक्षण आहे, आता मलाही यावर त्यांची प्रतिक्रीया जाणून घ्यावी असे वाटू लागले आहे, जोगळेकरांची गंम्मत पहा- "बामणांनी त्याला इतका इतका मोठा केला कि स्वराज्य शिवाजी न्हवे तर कोंडदेवाने मिळविले असे वाटू लागले " हे वाक्य माझे आहे हा शब्द मि एकदाच सहेतूक उच्चारला, मला कल्पना होतीच ते यावर आक्षेप घेतील, ( नोट ="बामण कंपू" हा शब्द प्रयोग मि कधीच केलेला नाही ) मलाही तो शब्द प्रयोग करायचा नव्हता, पण मला जोगळेकरांना आपली माणसे/कंपु बाजी या गोष्टी पुराव्या सहीत दाखवून द्यायच्या होत्या, त्या शिवाय ते माननार कसे, नाही का? श्री.प.रा. यांचा कोणताही प्रतिसाद घ्या ते "ब्राह्मण" असा शब्द प्रयोग बर्‍याच वेळा करत नाहीत, ते मलाही खटकत होते पण त्यावर कधी कुणी आक्षेप घेतला नाही, हाच पॉईंट पकडून मी तो शब्द प्रयोग केला, मला माहित होते जर मि हा शब्द प्रयोग केला तर 'काही लोक' लगेच बाह्या वर करुन कि-बोर्ड वर दंगा करतील स्पेशीयली जोगळेकर, मला तेच अपेक्षित होते ते ट्रॅप झालेच, काय जोगळेकर गुर्जी आहे ना हा धडधडीत पुरावा, :) तुमच्या कंपुबाज अन् आपल्याच माणसाच्या चुकांवर पांघरुन घालता त्याचा हा एक उत्तम पुरावा :) अहो जेव्हा ते किंवा इतर असा शब्द प्रयोग करतात तेव्हा काय फुलं पडतात काय अंगावर तुमच्या? का गुदगुल्या होतात? अन् फक्त आम्ही बोललो की ती लगेच मानहानी ठरवीली जाते जाती वाचक शिवी म्हणले जाते? म्हणजे मला एक नियम अन् इतरांना वेगळा नियम आहे काय? याचे स्पष्टिकरण द्या आणी जे शब्द माझ्यावेळी वापरलेत तसेच आणी तेच शब्द ज्यांनी ज्यांनी तो शब्द प्रयोग केलाय त्यांना स्पेशीयली श्री.प.रा. याना करुन दाखवा बघूयात किती खरे आणि प्रामाणिक आहात तुम्ही ? :) विशेष सुचना -जोगळेकरांचे वाक्य-हीच या अ‍ॅनालॉजी लावायची असेल तर महारांना 'म्हारड्या' आणि चांभारांना 'चांभारड्या' म्हणणे हीसुद्धा शिवीगाळ ठरणार नाही.आता यांनाही याच टोन मध्ये तुम्ही बोलाल अशी किमान अपेक्षा आहे, अती विशेष सुचना ते बोलताना वरचा "म्हा"/"चां"अन् खालचा "ड्या" हा व्यवस्थितच लागला पाहिजे अन्यथा तुमचे मार्क,गुण कापले जातील :) हि सुचना शिल्पा ताईंना ही आहे हं, फक्त पुढे तुम्ही मि न उच्चारलेले ( म्हणजे ते प.रा. यांचे वाक्य आहे) वाक्य म्हणायचे "बामणकंपू" हम्म आता बघू द्या कि तुम्हाला किती पानी टंकायची गरज पडते ते. :) अवांतरः हे म्हणजे असेच झाले म्हणायचे... !! तुम करे तो रास लिला, और हम करे तो साला, कॅरेक्टर ढीला !!

In reply to by अजातशत्रु

जोगळेकरांची गंम्मत पहा- "बामणांनी त्याला इतका इतका मोठा केला कि स्वराज्य शिवाजी न्हवे तर कोंडदेवाने मिळविले असे वाटू लागले " हे वाक्य माझे आहे हा शब्द मि एकदाच सहेतूक उच्चारला, मला कल्पना होतीच ते यावर आक्षेप घेतील, शिवी एकदा दिली काय आणि अनेकदा दिली काय शिवी ही शिवीच राहणार. शिवाय तो शब्द तुम्ही सापळा रचण्यासाठी/ सहेतुक रचला याला काहीच पुरावा नाही. किंबहुना आधी जातीवाचक शिवी दिली, चूक झाली हे तुमच्या लक्षात आले. त्यानंतर सापळा लावणे, त्यात अलगद अडकणे वगैरे वगैरे हा सगळा एक्सप्लनेशन देण्यासाठी केलेला कल्पनाविलास आहे. मलाही तो शब्द प्रयोग करायचा नव्हता, पण मला जोगळेकरांना आपली माणसे/कंपु बाजी या गोष्टी पुराव्या सहीत दाखवून द्यायच्या होत्या, त्या शिवाय ते माननार कसे, नाही का? कोणत्या पुराव्यासहित तुम्ही काय सिद्ध केले आहे ? तुम्ही 'बामण' हा शब्द वापरल्याने आपली माणसे/कंपू बाजी संदर्भातील तुमची गॄहीतके कशी सिद्ध झाली ? श्री. परा किंवा अन्य कोणी येथे जर जातीवाचक शिव्या देत असतील तर त्यालाही माझा विरोधच राहील. पण त्यांचे प्रतिसाद जर मी वाचलेलेच नसतील तर मला त्यांनी शिव्या दिल्या आहेत की नाहीत हे कळणार देखील नाही. त्यामुळे निषेध नोंदवण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. शिवाय शिवी दिला गेलेला शब्द काय संदर्भात वापरला आहे हेदेखील तपासून पाहिले पाहिजे. उदाहरणार्थ - माझ्या एका सदस्य मित्राने केलेला व्यनि पाहा. का रे **** ? पुरे कर आता. तुझादेखील 'अजातशत्रू' झाला की काय ? येथे 'अजातशत्रू' हा शब्द शिवीसारखा वापरण्यात आला आहे. माझा आक्षेप अशा प्रकारच्या उल्लेखांना आहे. याउलट मी त्याला दिलेला रिप्लाय पाहा. एकदा रिंगणात उतरल्यावर माघार घेण्यात काय हंशील ? श्री 'अजातशत्रू', द्वेषमूलक जातीवाचक लिखाण थ्यांबवतील तर मीदेखील प्रतिसाद देणे आपणाहूनच थांबवेन. येथे 'अजातशत्रू' हा शब्द शिवीसारखा वापरण्यात आलेला नाही. कारण तो शब्द तसा वापरणे मला मान्यच नाही. माझे म्हणणे लक्षात आले ना ? सापळे लावणे/ अलगद अडकवणे वगैरे गोष्टी शिकण्यासाठी तुम्हाला अजून अवकाश आहे. तूर्तास डोंबारी उड्या व्यवस्थित मारता आल्या तरी खूप झाले. असे किती सापळे वर लागले होते, त्यात कोण अडकले, अडकलो आहोत हेदेखील कोणाला कळले नाही याचा अभ्यासच करायचा असेल तर सगळे प्रतिसाद पुन्हा एक्दा वाचून काढा. मास स्केलवर व्यनि पाठवून एखाद्याची पद्धतशीर बदनामी करण्याचे धंदेसुद्धा इथे चालू असतात. थोडे मोठे व्हा इतकेच म्हणू शकतो. तुमच्या आत्मपरीक्षण भाग - २ या भागातून होणार्‍या मार्गदर्शनाची/ज्ञानामॄताची/नक्कलीची किती दिवस वाट पाहायची ? इथे मूळ मुद्दे सोडून नुसती चिखलफेकच चालू आहे. अर्थात तुम्हाला चिखलात लोळणेच पसंत असेल तर चालू द्या.

In reply to by अप्पा जोगळेकर

शिवी एकदा दिली काय आणि अनेकदा दिली काय शिवी ही शिवीच राहणार. शिवाय तो शब्द तुम्ही सापळा रचण्यासाठी/ सहेतुक रचला याला काहीच पुरावा नाही. किंबहुना आधी जातीवाचक शिवी दिली, चूक झाली हे तुमच्या लक्षात आले. त्यानंतर सापळा लावणे, त्यात अलगद अडकणे वगैरे वगैरे हा सगळा एक्सप्लनेशन देण्यासाठी केलेला कल्पनाविलास आहे.
मलाही तो शब्द प्रयोग करायचा नव्हता, पण मला जोगळेकरांना आपली माणसे/कंपु बाजी या गोष्टी पुराव्या सहीत दाखवून द्यायच्या होत्या, त्या शिवाय ते माननार कसे, नाही का? कोणत्या पुराव्यासहित तुम्ही काय सिद्ध केले आहे ? तुम्ही 'बामण' हा शब्द वापरल्याने आपली माणसे/कंपू बाजी संदर्भातील तुमची गॄहीतके कशी सिद्ध झाली ?
पुरावा नाही कसे म्हणता हो रामशास्त्री ? :) पुरावा आहे न.. आम्ही फुकाचे 'एक्सप्लनेशन' देत नसतो, शिवी एकदा दिली काय आणि अनेकदा दिली काय शिवी ही शिवीच राहणार हे सांगायला ब्रह्मदेव यायला नको, आम्हि कल्पनाविलासात जगत नसतो, पण काही वेळा ताळतंत्र सोडलेल्या कंपुबाजांना वठणीवर आणन्यासाठी असे सापळे रचून त्यात कोंबायचे असते, आणि त्यांचि खरी जागा दाखवून द्यायची असते. तुम्हाला आपली माणसे/कंपु बाजी या गोष्टी पुराव्या सहीत इथेच दाखवून द्यायच्या होत्या ना, त्या शिवाय तुम्ही ते माननार नव्हता हे मला माहीतच होते, म्हणून मी हा सापळा रचला, अहो मी इतके स्पष्ट बोलत असतानाही तुम्ही ते न मानता, "त्यांचे प्रतिसाद जर मी वाचलेलेच नसतील तर मला त्यांनी शिव्या दिल्या आहेत की नाहीत हे कळणार देखील नाही" असे बरळत आहात? :stare: खरे तर तुमच्या या वाक्यातच काही लोकांना वाचवायचे म्हणजे आपला माणूस ही भुमीका स्पष्टपणे दिसत आहे, परिकथेतील राजकुमार यांनी Sat, 16/04/2011 - 18:51 ला प्रकाशित केले. हे श्री.प.रा.यांचे वाक्य 'बामणांनी केलेले अन्याय' असा धागा काढा ठिक, आता माझे वाक्य - Thu, 26/05/2011 - 21:14 ला प्रकाशित केले. (किती दिवसांचा फरक आहे करा हिशोब) बामणांनी त्याला इतका इतका मोठा केला यावर तुमचा आक्षेप होता,ती शिवी आहे म्हणून, प.रा. आणि माझ्या वाक्यात एक 'शब्दच' काय 'काना', 'अनुस्वाराचाही' फरक नाही जोगळेकर, अगदि तंतोतंत हुबेहुब जुडवा आहे ना.. तरी तुम्हाला माझे वाक्य शिवीसारखे वाटते अन् त्यांचे गोड लागतेय, कि बोबडी वळतेय? वा वा वा... यापेक्षा सुंदर पुरावा दुसरा असू शकेल काय? तुमच्या कोत्या कंपुबाजपणाचा.? ही घ्या लिंक अन खातर जमा करा एकदाची http://www.misalpav.com/node/17682 हेच कशाला आणखीन एक ताजे उदा. घ्या श्री.प.रा.यांनी याच धाग्यावर फक्त ४ प्रतिसाद सोडून बामण कंपू हा शब्द प्रयोग केला आहे (तसे ते नेहमीच अन सतत करत असतात) त्यावर मी त्यांना कृपया असा शब्द प्रयोग करु नये असे सुचवलेय सुध्दा, पण त्यावर तुम्ही अक्षरश:हा दुर्लक्ष केलेत,आणि वर कहर म्हणजे शहाजोगपणाचा आव आणत हे बोलता- श्री. परा किंवा अन्य कोणी येथे जर जातीवाचक शिव्या देत असतील तर त्यालाही माझा विरोधच राहील. पण त्यांचे प्रतिसाद जर मी वाचलेलेच नसतील तर मला त्यांनी शिव्या दिल्या आहेत की नाहीत हे कळणार देखील नाही. त्यामुळे निषेध नोंदवण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही. आता तुम्ही नक्कि काय वाचता? कोणते प्रतिसाद वाचता ? हे प्रतिसाद दिसले नाहीत का ? हे विचारने म्हणजे आपल्याच थोबाडात मारुन घेण्यासारखे आहे, यास्तव हे धाडस मि करनार नाही. धन्य आहात तुम्ही महाराज खरेच धन्य आहात, मला वाटते जोगळेकर मी पुराव्यासहित आता मला जे काय सिद्ध करायचे होते ते सिद्ध केले आहे, मी 'बामण' हा शब्द वापरल्याने आपली माणसे/कंपू बाजी संदर्भातील माझी सर्व गॄहीतके सिद्ध झाली आहेतच,
माझे म्हणणे लक्षात आले ना ? सापळे लावणे/ अलगद अडकवणे वगैरे गोष्टी शिकण्यासाठी तुम्हाला अजून अवकाश आहे. तूर्तास डोंबारी उड्या व्यवस्थित मारता आल्या तरी खूप झाले. असे किती सापळे वर लागले होते, त्यात कोण अडकले, अडकलो आहोत हेदेखील कोणाला कळले नाही याचा अभ्यासच करायचा असेल तर सगळे प्रतिसाद पुन्हा एक्दा वाचून काढा. मास स्केलवर व्यनि पाठवून एखाद्याची पद्धतशीर बदनामी करण्याचे धंदेसुद्धा इथे चालू असतात. थोडे मोठे व्हा इतकेच म्हणू शकतो.
आता अजून काही लक्षात येण्यासारखे उरलेय का ? मी कुनाच्या सापळ्यात अडकलो कि नाही हे अजून ठरायचे आहे, पण ही तुमची वाक्ये तुम्हाला या क्षणी अगदि चपखल बसतायत सापळे लावणे/ अलगद अडकवणे वगैरे गोष्टी शिकण्यासाठी तुम्हाला अजून अवकाश आहे. तूर्तास डोंबारी उड्या व्यवस्थित मारता आल्या तरी खूप झाले. असे किती सापळे वर लागले होते, त्यात कोण अडकले, अडकलो आहोत हेदेखील कोणाला कळले नाही याचा अभ्यासच करायचा असेल तर सगळे प्रतिसाद पुन्हा एक्दा वाचून काढा.आणि खरेच काढा माझे आव्हान आहे तुम्ही माझ्या बर्‍याच प्रश्नांना अलगद बगल दिली आहे ते स्पष्ट तर होईल. बाकि मास स्केलवर व्यनि पाठवून एखाद्याची पद्धतशीर बदनामी करण्याचे धंदेसुद्धा इथे चालू असतात. हे मलाही माहीत आहे आणि चांगलेच माहीत आहे, मागे एका धाग्यात म्हटल्या प्रमाणे जातीयवाद,ध्रर्म यांच्यावरिल रोचक चर्चां काहिंच्या खरडवहित मुबलक प्रमाणात आढळून येतात, व्यनी दिसण्याची सोय नाहि नाहि तर मग सगळे उघडेच पडले असते... त्या जाहिरपणे धाग्यावर होत नाहित या वरुन मुख में राम बगल में छुरी असं इथे चालू आहे आणि धाग्यावर मारे सभ्यतेचा सहिष्णूपणाचा बुरखा घालणारे ही मुबलक प्रमाणात आहेत, आम्हाला अशी कधी गरज वाटली नाही आम्ही धागा असो नाही तर व्यनी आमचा हिशोब चोख असतो, :)
तुमच्या आत्मपरीक्षण भाग - २ या भागातून होणार्‍या मार्गदर्शनाची/ज्ञानामॄताची/नक्कलीची किती दिवस वाट पाहायची ? इथे मूळ मुद्दे सोडून नुसती चिखलफेकच चालू आहे. अर्थात तुम्हाला चिखलात लोळणेच पसंत असेल तर चालू द्या.
हॅ हॅ हॅ... आत्मपरीक्षण भाग - २ या भागा बद्दल मी वर अगोदरच ईथे http://www.misalpav.com/node/18004 जाहीर केले होते माझ्या परीने ही चर्चा केव्हाच संपली होती, पण काहींना आपले गलिच्छ कंड शमविण्यासाठी चिखलातच रुतून बसायला आवडते, त्यांना कितीही उठवण्याचा प्रयत्न केला तरी ते तिथेच फतकल मांडून लोळत असतात मग आमचाही नाईलाज होतो काय करणार? प्रतिसाद दिला नाहीतर पळपुटा म्हणाल ना.. आमच्या बिचार्‍या द्वेष्ट्यांची अवस्था शेळीच्या शेपटा सारखी झाली आहे झाकता येत नाही आणि धड माश्याही उडवता येत नाही :) आता तुम्ही झाल्या प्रकाराबद्दल माफी मागणार की शेपुट घालणार ते जरा कळू द्यात, :) जाताजाता: जोगळेकर साहेब मला तुमच्यावर किंवा इतर कुणावरही व्यक्तिगत रोष नाही, अहो वैचारीक मतभेद असतातच की, ठिक. आज तुम्हाला जास्तच ताणले आहे, त्याबद्दल मला जर्राही अभिमान नाही, अहो मी ही सापडेन की कधी तरी तुमच्यापण जाल्यात काय ;) . . . . . . . . . !! लोभ असावा राग नसावा !!

In reply to by अजातशत्रु

मी मिसळपाव वर प्रसिद्ध होणारा प्रत्येक धागा, प्रत्येक प्रतिसाद वाचून तो तपासून पाहतो अशी समजूत मनातून काढून टाका. ते काम संपादकांचे असते. धागा किंवा प्रतिसाद वाचत असताना मला जिथे शिवी दिसली तिथे ताबडतोब निषेध नोंदवला. अर्थात हेदेखील प्रत्येक खेपेला घडेल याचीसुद्धा शाश्वती नाही आणि हे करण्यासाठी मी कोणाला बांधील देखील नाही. मी कोणाचे कोणते प्रतिसाद अथवा धागे वाचावेत हा माझा प्रश्न आहे. पण जे धागे/ प्रतिसाद वाचतो ते पूर्णपणे वाचतो. हवा तो भाग सोयीस्कररीत्या उचलून स्वतःच्या मनाला हवे तसे अर्थ काढत नाही. थोबाडात मारून घेणे, कंड शमविणे, शेळीचे शेपूट, पळपुटेपणा, माश्या उडविणे, धन्य होणे वगैरे वगैरे शब्दप्रयोग वाचले. त्यावर उत्तर देण्याची इच्छा नाही. झालेल्या प्रकाराबद्दल कोणी माफी मागायला हवी ते स्पष्टच आहे. झालेला प्रकार म्हणजे जातीवाचक शिवी देणे. ती मी दिलेली नाही. ज्यांनी दिली त्यांची माफी मागण्याची इच्छा नाही असे दिसते आहे. त्यामुले चालू द्या इतकेच म्हणेन. तुमचा प्रतिसाद आणि त्यातले शब्दप्रयोग ( थोबाड, कंड, चिखल, पळपुटेपणा इत्यादी इत्यादी ) वाचून तुम्हाला प्रचंड राग आला आहे, चिडचिड झाली आहे हे कळले. सोडलेल्या पुड्या फळाला आल्या. :) हे विकट हास्य आहे. हे मनापासून लिहित आहे - इथले सगळेजण मला मित्रच वाटतात त्यामुळे तुमच्यावर रोष नाहीच. वैचारिक मतभेद असतातच हे माहीत आहे. पुढच्या खेपेला मूळ मुद्दे सोडून चर्चा भरकटणार नाही अशी आशा आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

हुश्श्श्श्श् .... भले मिच तुम्हाला विनाकारण त्रास दिला माफ करा मला, भयंकर आहे सगळं अशी माणसं असतात ऐकून होतो, आज त्याची प्रचीती आली, आम्ही हे याची देही याची डोळा अनुभवले, :) . . . . . . . . . . . . . (अनुभवसिध्द)

तुम्ही एवढे मोठ्ठे प्रतिसाद टंकून वाचणार्याच्या हाती काहीच लागणार नाही याची पुरेपूर काळजी घेता हे तुमच्याकडून शिकून घेतले पाहिजे का असे वाटायला लागले आहे. म्हणजे काहीतरी लिहून धागा वर काढून वर पुन्हा विचार करून लिहिल्यासारखे दिसते. बाकी मी ढ आहे का नाही ते प्रसिदातून दिसतंच आहे. आम्ही ढ असल्या कारणाने उगाच अवांतर सल्ले देऊन स्वतःचे महत्व वाढवू पाहणाऱ्या वातूळ विचारी व्यक्तींना, गोष्टींना महत्व देत नाहीत. आता तुम्ही अतीच करून ब्राह्मण आणि ब्राह्मण्यावर अगदीच हल्लाबोल करून मग अवांतर भाषणे लिहून (मुद्द्यांचे उत्तर न देता आल्याने ) मग पुन्हा वैयक्तिक गोष्टींवर घसरत असल्याने नाईलाज आहे. अर्थात जेव्हा मुद्दे सापडत नाहीत त्यावेळी माणूस वैयक्तिक गोष्टींवर उतरतो याचाच हा पुरावा आहे.

तुम्ही एवढे मोठ्ठे प्रतिसाद टंकून वाचणार्याच्या हाती काहीच लागणार नाही याची पुरेपूर काळजी घेता हे तुमच्याकडून शिकून घेतले पाहिजे का असे वाटायला लागले आहे
आपल्या सारख्या 'महान विभुतींना' एका वाक्यात लिहीलेले समजत नाही म्हणून आम्हाला एवढे मोठ्ठे प्रतिसाद टंकावे लागतात, पण यानेही काही फरक पडेनासे झाले आहे, असे तुमच्या प्रतीसादावरुन दिसत आहे. हो पण शिकायचे असल्यास माझी ना नाही,
म्हणजे काहीतरी लिहून धागा वर काढून वर पुन्हा विचार करून लिहिल्यासारखे दिसते. बाकी मी ढ आहे का नाही ते प्रसिदातून दिसतंच आहे.
हॅ हॅ हॅ... असे बिनबुडाचे आरोप करण्यात तुम्ही महारथ हासिल केले आहे, म्हणजे त्यात प्राविण्य मिळविले आहे, मला तुमची कमालच वाटते. काहीही अंधाधुंद बडबडता? हे एका प्रतिसादातले माझे वाक्य आहे, यात मी स्पष्ट केले आहे की माझ्या दृष्टिने या धाग्यावरची चर्चा संपली आहे, भाग-१ ची चर्चा संपत आली आहे भाग-२ ची तयारी करावी म्हणतो.... हे सापडणार नसेल तर ही लिंक घ्या अन प्रत्यक्ष खात्री करुन घ्या http://www.misalpav.com/node/18004 तुम्ही स्वतःच या धाग्यावर प्रतिसाद देऊन चर्चेला सुरुवात केलित, हा प्रतिसाद तुमचाच ना? तुमचे लेख म्हणजे परस्परविरोधी विधानांनी भरलेले आहे. तसेच प्रतिसादही. का तो ही मिच दिलाय तुमच्या आयडीने धागा वर काढायला ? :) तरी तुम्ही म्हणता मि स्वतः काहीतरी लिहून धागा वर काढतोय? वेड्यांबरोबर राहीले की,कालांतराने आपल्यालाही आपण वेडे आहोत की काय असे वाटू लागते, तसे मलाही आता मी 'ढ 'असल्यासारखे वाटू लागले आहे :) किव येते तुमच्या वागण्याची, अन सपाटून मार खाल्ला तरी तसे काही घडलेच नाही, हे दाखविण्याच्या केविलवाण्या धडपडीची, :)
आम्ही ढ असल्या कारणाने उगाच अवांतर सल्ले देऊन स्वतःचे महत्व वाढवू पाहणाऱ्या वातूळ विचारी व्यक्तींना, गोष्टींना महत्व देत नाहीत
तुमचे बिनबुडाचे तथ्यहीन आरोप पुराव्या सहीत यथेच्छ खोडले गेले आहेत त्यास तुम्ही महत्व देणार नाहित,या गोष्टि मला सरावाने चांगल्याच माहीत आहेत, :)
आता तुम्ही अतीच करून ब्राह्मण आणि ब्राह्मण्यावर अगदीच हल्लाबोल करून मग अवांतर भाषणे लिहून (मुद्द्यांचे उत्तर न देता आल्याने ) मग पुन्हा वैयक्तिक गोष्टींवर घसरत असल्याने नाईलाज आहे
मि काय अती केलेय ते कळेल काय? मुद्दे खोडून काढणे हा तुमच्या लेखी हल्लाबोल असेल तर, तशी ती तुमची समज आहे त्यास मि काहि करु शकत नाही. तुमच्या अशा कोणत्या मुद्द्यांचे उत्तर मिळाले नाही म्हणता? तुमचे लेख म्हणजे परस्परविरोधी विधानांनी भरलेले आहे या तुमच्या आरोपाचा पुरावा द्या.नुसतेच बेछुट आरोप करु नका. हे खाली तुमचेच वाक्य जे वर प्रतिसादात तुम्ही म्हणले आहे, तुमच्या अगोदरच्या पण प्रतिसादात तसेच आहे पण विस्तार भयास्तव एकच देतो, याचाच अर्थ तुम्ही आधी असा शब्दप्रयोग करत होता असाच होतो. नाही का? (कदाचित नाहीच म्हणाल एक मोठ्ठे अवांतर भाषण लिहून.) उद्या आम्ही हा महारड्यांचा, चाम्भार्ड्यांचा कंपू वगैरे म्हंटले तर कितपत चालेल (संपादक मंडळाला सुद्धा ) हे जाणून घ्यायची तीव्र इच्छा आहे. कदाचित तुमची जात मी उल्लेखलेली नसेलही पण मग जी काय असेल तिचा अशा रीतीने उल्लेख केला तर बघू द्या कि तुम्हाला किती पानी टंकायची गरज पडते ते. यात जे अधोरेखित केले आहे ते सार्वजनिक स्वरुपातले होते? :) ते मी माझ्या 'ढ' पणामुळे मि वैयक्तिक घेतले म्हणून तुम्ही म्हणता तसे या बोलण्याला नक्किच खुप अर्थ आहे :) अर्थात जेव्हा मुद्दे सापडत नाहीत त्यावेळी माणूस वैयक्तिक गोष्टींवर उतरतो याचाच हा पुरावा आहे. :) जाता जाता : जे लोक स्वतः वैयक्तिकरित्या चर्चा करत असतात ते खोटे ठरले, सणकून आपटले, हसे झाले की ओशाळून मुद्दे खोडणारर्‍यालाच उलटपणे, तुम्ही आता वैयक्तिक पातळिवर घसरलात असे म्हणून चर्चा थांबवण्याचा, स्वतःला त्यातून वाचवण्याचा पुरेपुर केविलवाणा प्रयत्न करतात, हा आरोप तसा फार लोकप्रिय आहे, :) बाकि चालू द्या... :)

In reply to by अजातशत्रु

किव येते तुमच्या वागण्याची, अन सपाटून मार खाल्ला तरी तसे काही घडलेच नाही, हे दाखविण्याच्या केविलवाण्या धडपडीची, अहो हेच तर मीच काय पण इतर खूप जणांनी त्यांच्या प्रतिसादातून सांगितलंय. आता तुम्हाला काहीच सुचेना झालंय त्यामुळे मला प्रत्येक वाक्यात "ढ" म्हणून घेताय. ठीक आहे. आम्ही तुमच्यासारखे हुश्शार अन प्रगल्भ नाहीच आहोत. यात जे अधोरेखित केले आहे ते सार्वजनिक स्वरुपातले होते? अज्जिबात नाही. हे फक्त आणि फक्त तुम्हाला उद्देशूनच होते/ आहे अन तेसुद्धा तुम्ही स्वतःच मी " असा" शब्दप्रयोग थांबायला असे स्पष्ट लिहिले होते म्हणूनच. आता तुमच्यासारख्या विद्वानाला हे समजू नये याचे आश्चर्यच वाटते. बाकी इतर सगळे सणकून आपटले आणि तुम्हीच फक्त एकटे तेवढे खणखणीत नाणे आहात हे वाचून प्रचंड आनंद झाला. शंभर जणांनी " हे येडच आहे " असं म्हंटल्यावर त्या येड्याला सुद्धा बाकी सगळे येडे आहेत असं वाटू शकतं. आमची काहीच हरकत नाही. बाकी आधी म्हणायचं कि प्रतिसाद न देता पळून गेले, आपटले अन प्रतिसाद दिला कि वादाची साल पिंपळाला लाऊन हे असे उत्तर लिहायचे. असो. असते ज्याची त्याची विचारशक्ती. आता तुम्ही असे प्रगल्भ अन प्रचंड विचारी आहात म्हंटल्यावर काय अधिक बोलणे.

In reply to by शिल्पा ब

अज्जिबात नाही. हे फक्त आणि फक्त तुम्हाला उद्देशूनच होते/ आहे अन तेसुद्धा तुम्ही स्वतःच मी " असा" शब्दप्रयोग थांबायला असे स्पष्ट लिहिले होते म्हणूनच.
असेच होते तर मग हे काय आहे ??????? अवांतर भाषणे लिहून (मुद्द्यांचे उत्तर न देता आल्याने ) मग पुन्हा वैयक्तिक गोष्टींवर घसरत असल्याने नाईलाज आहे. अर्थात जेव्हा मुद्दे सापडत नाहीत त्यावेळी माणूस वैयक्तिक गोष्टींवर उतरतो याचाच हा पुरावा आहे. :)
शंभर जणांनी " हे येडच आहे " असं म्हंटल्यावर त्या येड्याला सुद्धा बाकी सगळे येडे आहेत असं वाटू शकतं. आमची काहीच हरकत नाही.
कंपुबाज काहीही तर्क लावू शकतात नो लिमीट्स :) मी काल वर जो मोठ्ठा प्रतिसाद दिला आहे त्यात 'ढ' लोकांचा हाती काहीच लागणार नाही याची पुरेपुर काळजी घेतलि आहे :) त्यामुळे आता त्यात हाती काही लागलेच नाही डोक्यावरुन गेले असा कांगावा अशा लोकांनी करु नये, बाकि चालू द्या.

अ़़ख्खी दोन पाने व मुळ लेख वाचून देखील काहिच उमजेनासे झालेय. एनीवे धाग्याची मंडई झालीच आहे तर पुण्यात सध्या मटारचा भाव काय चाललाय? तेवढी माहिती हवी होती. अन मासळीचा भाव सांगितलात तर उत्तमच. आज रातच्याला मस्त पैकि मटार उसळ व बांगड्याचे कालवण करायचा विचार आहे. ;) (आत्मपरिक्षित ब्राह्मण) अभिज्ञ.

संपूर्ण लेख आणि प्रतिसाद पुन्हा पुन्हा वाचले. शिर्षकावरुन बामनांना मुद्दाम डिवचण्यासाठी काहीतरी प्रक्षोभक्/ब्रिगेडीछाप लिखान असावे असा कयास बांधला होता. कि जो साफ चुकीचा निघाला. अत्यंत संयमित अभ्यासु लेख नि प्रतिसादांमुळे आपण अजातशत्रु यांचा फॅन झालो आहे हे ह्या ठिकाणी नमूद करु इच्छितो. :) तसेच काही अविचारी बामनांच्या विनोदी विचारांमुळे लेखणामुळे मात्र भयंकर करमणूक झाली आहे त्याबद्दल त्यांचे आभार मानने आम्ही कर्तव्य समजतो. @ अजातशत्रु ... आपल्यासारखे साहित्यिक, लेखक, इतिहास संशोधक निर्माण होने हि काळाजी गरज आहे. आणि नियती ते घडवून आणत आहे. आढ्यताखोरांना काळच एक दिवस सणसणीत चपराक देणार आहे किंबहुना ती प्रक्रिया सुरु झाली आहे. हे बामनांनी या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे. तुर्तास येवढेच.....

उत्तरतो हं वेळ काढून :)

काय राव १३८ प्रतिक्रिया बघुन मराठी माणुस आपली एनर्जि कशि वाया घालवतो याचा प्रत्यय आला. नि मग अमराठिं च्या नावाने कन्ठ्शोश करत बस्तो.. १८५७ च्या पुढे कधि याल ते भाग २ मधे कळ्वा. अ ज य

In reply to by ajay wankhede

मराठी माणूस किमान मुद्यांवर एकत्र येतो कुठे? आणि हे १८५७ पासून चालू आहे. इतिहास फक्त आपले हित संबंध जपण्यासाठिच वाचला जातो, (आपल्या ज्ञातीतला कोण? त्याने किती झेंडे रोवले हेच बघायचे) मग त्यातून प्रांतवाद ओघाने आलाच, अमराठीच्या नावाने कंठशोष आम्ही कशाला करणार, तो तर राजकारण्यांचा आवडता भावनिक मुद्दा आहे.