>>नाविन्य असते प्रत्येक कृतिचे
निर्मिती हे एकच लक्ष निसर्गाचे
निसर्गात जे वैविध्य आहे तसेच माणसाच्या कलेत असणार हे ओघानेच आले. निसर्गाच्या सगळ्या निर्मीतींचे आपण तोंड भरभरून कौतूक करतो. मात्र मानवी निर्मीतीला स्पर्धेच्या टोचण्या लावून प्रतीसादांच्या तराजूत तोलतो.
नको म्हणू रे मनुजा!
हेच बरे वा तेच बरे
वाहवा.
निर्मिती
छान आहे
कविता