महालक्ष्मी च्या मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेशबंदी
मानवमुक्तीचा लढा अधिक गतिमान करणारे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येलाच कोल्हापुरातील प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिरात स्त्रीमुक्तीच्या लढय़ाचे पहिले पाऊल पडले.
वस्तुत: याचे रनशिन्ग म.न,से. आमदार श्री.राम कदम यानी फुन्कले होते,
पण इथेही भा.ज .पा. ने राजकरण करत भाजपच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा नीता केळकर यांच्या नेतृत्वाखाली महिला कार्यकर्त्यांनी सत्याग्रह करून देवीच्या पहिल्या गाभाऱ्यात प्रवेश केला
कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर हे देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मानले जाते.
मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेशबंदी हि गेली अनेक वर्षे चालु आहे,
अपवाद फक्त राज घराण्यातिल/ आणि Celebrity स्त्रिया
मुळात मंदिरातील मुख्य गाभाऱ्यात स्त्रियांना प्रवेशबंदी का?
याचे समाधानकारक उत्तर तेथिल ब्राम्हण पुजारि का देउ शकत नाहित....
तथापि अलीकडच्या काळात हा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आणि आज बुधवारी तर महिलांनी आंदोलन करीत सत्याग्रहाने एक नवे पाऊल पुढे टाकले.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
बाकीचे उत्तर सवडीने लिहितो
अभ्यासु माणुस तू आहेस का ते ?
धन्यवाद. बैमाणुस शब्द आला
'माझा विरोध ब्राह्मणांना नसून
इथे एक नमुद करतो कि माझा
छान चर्चा
डॉ. बिरुटेंना धन्यवाद..
मनु क्षत्रिय नसून ब्राह्मणच होता
इतिहासतज्ञ
अजातशत्रू म्हणजे संजय सोनावणी
शिवाय स्वतः मनुस्मृतिच सांगते
अशि चर्चा याआधिहि इथे झालि आहे
मूळ विषय राहिला बाजूलाच...
होय लेखन जसेच्या तसे उचलुन आणले आहे.
फक्त हे २ उतारे मला इथे
शब्दांचे खेळ
मलाच उलट प्रश्न विचारण्या
इथे ब्राम्हण हा उल्लेख जाणीव
द्रुष्टि दोष / बुद्धि दोष ??? आणी त्यावरील स्पष्टीकरण..
उगा उसना आविर्भाव आणून =