छान आहे...
फक्त प्रेम,अगदी सिम्पल,सरळपणे देवू केलेलं प्रेम होतं.सुरवातीपासूनचं ते प्रेम होतं.त्यात निव्वळ माणुसकी,काळजी,संरक्षणाची खात्री,आणि एक विश्वासाची हमी होती.
प्रेम करण्याच्या क्रियेत बदल घडवून आणण्याची क्षमता असते ह्या क्षमतेवर माझा विश्वास आहे. प्रेमातून जखम सुद्धा भरून आणून बरं करण्याची शक्ति आहे.
आपला मयुर
पण असं चटकन का संपवलंत? अजून लिहायला हवं होतंत.
लहानग्या लूकचा पोरका, बापुडवाणा चेहेरा डोळ्यांसमोर आला आणि छातीत हललं!
प्रेमात फार मोठी ताकद असते हे नक्कीच!
चतुरंग
प्रेमाने सर्व काही साध्य होते, हे खरे.
नशिबवान आहे पास्कल, जगात आई-वडिला॑ शिवाय जगणे ही कल्पना ही शक्य नाही, आणि असे प्रेम आई - वडिला॑शिवाय कोणी ही देऊ शकत नाही
प्रेमामध्ये जखम भरू काढण्याचीच नाही तर.. पुन्हा नव्याने होणारी जखम जास्ती खोलवर न होऊ देण्याचीही ताकद आहे..
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
प्रतिक्रिया
छान...
सुंदर लिखाण श्रीकृष्ण,
हदयस्पर्शी लिखाण.
सहमत..
सहमत आहे..
हृद्य
जबरदस्त
हदयस्पर्शी लिखाण.
धन्यवाद
खुपच छान