कधी वाटते थिटा पडे मी, कधी वादळा पुरुन उरतो
कधी लाटंचा जबर तडाखा, कधी तयांवर स्वारी करतो.
वादळाच्या आणि लाटांच्या थपडा खाऊन देखील त्यांच्यावर मात करायची उम्मीद! ही लढाउ वृत्ती भावली.
आर्य चाणक्य,
यार कवितेतलं काय झेपत नाही बघ, मला गाढवाला :(
पण तुझं चालू दे!!!!
काही गद्य लिहिलंस तर सांगेन बाबा, छान की उत्तम ते :)
बाकी, कविता एकदम सकारात्मक दृष्टीकोन असलेल्या लढवय्याची दिसत्ये :)
जरी जिंकतो डाव कधी मी, त्वेष आतुनी हो न कमी
ओढ नव्या क्षितीजांची मजला, नकळत धरतो खडःग करी.
एकदम सही..
संकटांना झेलण्याचा, छंद माझा आगळा
भय कुणाचे कधीच नाही, मी सर्वांहुन वेगळा.
अप्रतिम लिहलयं राव तुम्ही
वेगळा चेतन
संपूर्ण कविता वाचल्यावर शंभर हत्तीचं बळ यावं अंगात ....या धाटणीची कविता आहे..
महासागरी उभा असे मी, झुंज घेतो वादळाशी
विजय ललाटी असो नसो वा, जिद्द ठेवतो जिंकण्याची.
कधी वाटते थिटा पडे मी, कधी वादळा पुरुन उरतो
कधी लाटंचा जबर तडाखा, कधी तयांवर स्वारी करतो.
या ओळी खास कोलंबससाठी लिहिल्यासारख्या वाटल्या..
अभिनंदन उत्तम काव्याबद्दल.- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
संकटांना झेलण्याचा, छंद माझा आगळा
भय कुणाचे कधीच नाही, मी सर्वांहुन वेगळा.
वा वा !!! क्या बात है !!!!
छान!!!
राज जैन
माणसाने जगावे कसे .... स्कॉच सारखे .. एकदम आहिस्ता!!! ....एकदम देशी प्रमाणे चढून उतरण्यात काय मजा :?
आवडले
चुकीची दुरुस्ती
केवळ अप्रतीम!
+१ तात्या.
हार आणि जीत
िशवाजीमहाराजांवर कवन?
आर्य
छानच काव्य.
जबरदस्त
मस्त
छान
भाई व्वा....
धन्यवाद...!
चेतन तुमचे पण आभार
संकटांना
सुन्दर
धन्यवाद
खुप्च चान