वल्लीसो ! छान फोटो आणि वर्णन. आत्ता आत्ता तर ट्रेकचा मौसम चालू झालाय. भरपूर फिरा आणि लेख येउद्या !
२००७ साली मी औढा,पट्टा आणि बितनगड असा ट्रेक केलेला होता,पण त्यावेळी माझ्याकडं कॅमेरा नव्हता.त्यामुळ सध्या फोटोग्राफीसाठी परत केलेलेच ट्रेक परत करायला सुरुवात केलेली आहे.
पट्ट्याचा ईतिहास म्हणजे,१६ नोव्हे. १६७९ ला जालना लुटून महाराज परत येत होते,त्यावेळी मोगल सरदार रणमस्तखान त्यांच्या पाठलागावर होता,यावेळी महाराजांकडे अफाट लूट होती,आणि सैन्यही दमलेले होते.त्यावेळी बहीर्जी नाईकांनी महाराजांना पट्टा गडावर आणले.त्यावेळी महाराज १५ दिवस पट्ट्यावर मुक्कामाला होते. त्यावेळी महाराजांनी या गडाचे नाव 'विश्रामगड' असे ठेवले.
पुन्हा एकदा पट्ट्या ला जाउन आलो अस वाटल.
आम्ही निसर्ग गिरिभ्रमण तर्फे ३०-डिसेम्बर २००७ - ०१ जानेवारी २००८ च्या सह्याद्रि सायकल मोहिमेत आड-आवन्ध-पट्टा-बितन असा मार्ग क्रमित केला होता.
त्या वेळी ह्या ४ किल्ले केले होते. सगळ्या किल्ल्यान्च्या सर्वोच्च माथ्यावर सायकलि पोहोचल्या होत्या.
एक वेगळाच अनुभव होता. शारिरिक आणि मानसिक क्षमतेचा कस लावणारा प्रवास होता...
यतिन नामजोशी.
प्रतिक्रिया
सुंदर फोटो आणि सुंदर वर्णन.
झकास !
मस्त वर्णन. -सूर्य
क्लास!
मस्तच फोटो.. तात्या.
सुंदर
अप्पा शी सहमत
!
वल्ली लैभारी फोटु आणि वर्णन
विमुक्ताची आठवण
लय भारी