✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

अजून काय...

अ — असुर, Fri, 10/15/2010 - 18:55

प्रतिक्रिया द्या
1962 वाचन

💬 प्रतिसाद (12)

_/\_

धमाल मुलगा
Fri, 10/15/2010 - 18:57 नवीन
नि:शब्द! शब्द अन शब्द मनातला लिहिलायस मित्रा.
  • Log in or register to post comments

कवितेची प्रेरणा..

असुर
Mon, 10/18/2010 - 16:21 नवीन
अरे, या कवितेची प्रेरणा लिहायची राहूनच गेली! पुण्यात असताना माझी धमालपंतांशी या विषयावर एकदा अतिशय जोरदार चर्चा झाली होती! या कवितेची सुरुवात तिथे कुठेतरी आहे! --असुर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

हम्म.. अजून काय..

मेघवेडा
Fri, 10/15/2010 - 19:08 नवीन
अजून काय.. असा विचार आपल्या देशातले बहुतेक लोक करतात हेच तुला पडलेल्या प्रश्नाचे उत्तर असावे. :) छान लिहिलंय. :)
  • Log in or register to post comments

इतके सगळे होताना मला नेहेमी

सुहास..
Fri, 10/15/2010 - 19:25 नवीन
इतके सगळे होताना मला नेहेमी प्रश्न असा पडतो महासत्ता होतानाच्या प्रसववेदना माझाच देश का भोगतो येईल या देशी पुन्हा छत्रपतींचे स्वराज्य की आम्ही असेच पहाटेची वाट पहात मरून जाऊ नि अजून काय... अजुन काय ? अजुन काय ?
  • Log in or register to post comments

+१ जळजळीत सत्य. काव्य आवडले.

पाषाणभेद
Fri, 10/15/2010 - 20:56 नवीन
+१ जळजळीत सत्य. काव्य आवडले.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुहास..

अतिशय छान ..

गणेशा
Fri, 10/15/2010 - 20:09 नवीन
अतिशय छान ..
  • Log in or register to post comments

क ड क!!!! रे असुर्‍या...

प्रभो
Fri, 10/15/2010 - 20:28 नवीन
क ड क!!!! रे असुर्‍या...
  • Log in or register to post comments

असं किती युगे चालणार ?

गांधीवादी
Fri, 10/15/2010 - 21:02 नवीन
मी म्हणतो, नकोत मला शिवाजी कि अजून कोणी जिवंत व्ह्यायला, मीच होईल भक्कम, मीच करीन माझ्या जीवनातील सैतानाचा नाश. मीच आहे विष्णू, रावणाचा नाश करणारा राम मीच, आणि मीच होईल शिवाजी. कोणी मावळे आले तर ठीक नाहीतर मीच लढा देईल एकटा. सर्व थोरामोठ्यांचा आदर्श ठेऊन त्या स्वर्गातल्या रामालासुद्धा हेवा वाटला पाहिजे असे राज्य मीच स्थापन करील. अशी शपथ का कोण घेत नाही ? बाजीप्रभू ज्या हिमतीने खिंडीत लढला त्याच्या किती पट हिम्मत लागते आज सगळ्या भ्रष्ट नेत्याशी लढा द्यायला ? कोणाच्या तरी नावाने जयघोष करायचा आणि आपल्या रोगी मनावर तात्पुरती मलम पट्टी करून झोपी जायचे. असं किती युगे चालणार ? >>आम्ही असेच पहाटेची वाट पहात मरून जाऊ नि अजून काय... नाही, क्षितिजावरून सूर्याला वर खेचून आणू. 'जिंकू किव्वा मरू' असे नाही. जिंकू आणि केवळ जिंकू.
  • Log in or register to post comments

केवळ अप्रतिम !!!

अथांग
Sat, 10/16/2010 - 04:07 नवीन
केवळ अप्रतिम...
  • Log in or register to post comments

मस्त

sneharani
Sat, 10/16/2010 - 13:15 नवीन
मस्त कविता!
  • Log in or register to post comments

मग 'नक्षलवाद संपवून टाकू' -

परिकथेतील राजकुमार
Sat, 10/16/2010 - 13:36 नवीन
मग 'नक्षलवाद संपवून टाकू' - गृहमंत्री घोष करतील सगळीकडे फोटो काढून दिल्लीला जाऊन बसतील पुन्हा एकदा कुठेतरी सत्तर-ऐंशी पोलीस मरतील परत एक दंतेवाडा तयार होईल नि अजून काय!
ज हा ल !! काव्य एकदम खत्तरनाक भौ.
  • Log in or register to post comments

:-)

सहज
Sat, 10/16/2010 - 13:47 नवीन
आमचा ऋ .. ऋष्या.. ऋषिकेश हो अश्या अनेक सामाजीक कविता करायचा नियमीत. त्याची आठवण झाली. आहे कुठे तो सध्या?
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा