शेवटी लागला एकदाचा फैसला ! ! ! आयोध्येचा निकाल लागला.
गेली 60 वर्षे अडकून पडलेला हा आयोध्येचा फैसला आज दिनांक ३०/९/१० रोजी दुपारी अलाहाबादच्या उच्च न्यायालयात सुनावण्यात आला. ज्या निकालावर केवळ भारतीय जनताच काय, संपूर्ण जगभरातले लोक डोळे लाऊन बसली आहेत, असा हा निकाल लागला.
तर बघूया काय निकाल लागला ते .
रामलल्ला जिथे आहेत तिथेच राहतील, आयोध्या हे रामजन्म स्थान आहे. पण जागेची वाटणी करून हिंदू (एक त्रीतीयांश) आणि मुसलमान (एक त्रीतीयांश) यांना दिली जाईल.
ज्यांचं बाजूने निकाल लागलेला नाही त्यांना मात्र सर्वोच्च न्यायालय अपील करण्याचा अधिकार आहेच. अलाहाबादच्या न्यायालयाने अपील करण्यासाठी 60 दिवसांची मुदत दिली. त्यामुळे हि केस आता सर्वोच्च न्यायालय लढली जाईल ह्यात काही शंका नाही.
सर्व जणांनी शांतता राखावी, हेच आमच्याकडून सर्वांना आवाहन.
संपादक मंडळ :- आपल्या सर्वांना विनंती करण्यात येत आहे की मत मांडताना संयत भाषा वापरावी.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
पाठिंबा
धन्यवाद.
ती रामजन्मभूमी नाही म्हणे !
गपा.............................
कोणीतरी तो निकाल वाचा आणि
मशीद गैर-इस्लामी आहे असे
यही
इतने दिन सब सोये थे अब जाग
आंसमा शख्स, उसूल के आपके
आंसमा शख्स
जब कोई चीज
तारिख -ए-बाबरी हे त्याकाळी
निकालपत्र
या खुदा! हे राम! १००३
हीच
इन्द्र
१००३, ८०००, १००००....खरे कोणते? की ३९?
एकूण
निकालपत्र पाने संख्या.....
वक्फ बोर्डाबरोबर हिंदू महासभाही कोर्टात
मशीद गैर इस्लामी .....
आहे
शांतता पाळा
गुंडो, पुरे हं!
गुंडो?
खर्री खर्री शांतता पाळा
कोर्टाने स्पष्टपणे सांगितले आहे कि
निकाल खुपच गुंतागुंतीचा व लबाड आहे.......
कुणाला किती कुठे जागा मिळेल
कुणाला किती जागा आहे ते आता
१/३
नकाशा द्वारे कुणी ..........
तीच तर खरी कसोटी आहे सरकारची...
केक
निकालाचा
बस्स....
हिंदु बाहुल्य असलेल्या
भावना
असो आम्हाला अभिमानाने हिंदू
(विषय दिलेला नाही)
निकाल...
यशवंतकुलकर्णी यांच्याशी सहमत
थंड घ्या
श्रद्धा हा पुरावा ठरेल काय ?
रथयात्रा आणि बाबरी-पतन
अशी संधी एकाद्या देशाच्या आयुष्यात एकादे वेळीच येते
व्वा!
ई-मेलचा पत्ता कळवा!
http://www.navhindtimes.in/opinion/letters-editor-173
हिंदू समाजाला पुण्यकर्माची संधी केव्हा मिळणार ?