इन फॅक्ट, आता एकुणातच पुरे. कंटाळा आला.
कालचा गोंधळ बरा होता, असं म्हणायची वेळ आलेली आहे.
परवाच कोणत्या तरी धाग्यावर सुशिक्षितपणा, सुसंस्कृतपणा वगैरे वाचलं होतं, त्याची ही विडंबनं आणि कौल पाहून आठवण येतेय. तुमच्या इगोजपायी घडणारी ही फुटकळ युद्धं तुमच्या खव मधून लढा. अख्खं मिपा कशाला वेठीला धरताय? आणि हे वैयक्तिक तुम्हांलाच असं नाहीच पण संपादकमहोदयांनाही विसर पडावा म्हणजे कहरच आहे!
जमत असल्यास थांबवा.
अवांतरः काय ते मात्रा, वृत्त त्यातही थोडंफार गंडलय का?
गुर्जींची नवनवोन्मेषशालिनी (का काय असते ती भानगड) प्रतिभा खालावण्याची चिंता सोडून एकदम पेटून रणांगणातच उतरलेली दिसते.
अशी इंटलेक्च्युअल भांडणं बघायला आपल्याला तर ब्वॉ मजा येते! आता ही मारामारी न होता फक्त friendly banter करण्याची जबाबदारी संबंधित समजूतदार लोकं घेतील याची मला पूर्ण खात्री आहे.
अम्हिही कौलारू
आम्हिही लिहीण्यात काही धोका नाही कारण जोडाक्षराच्या आधीचं अक्षर दीर्घ गणलं जातं(?), तेवढीच शुद्धलेखनाची दाणादाण कमी होईल! ;-)
व्हावीतच. फक्त ती 'भांडणे' म्हणून नव्हे तर इन्टलेक्च्युअली व्हावीत इतकेच :)
(इन्टलेक्च्युअल)बेसनलाडू
विडंबन चांगले आहे. मात्रा वगैरेची ठाकठोक करून अधिक बांधेसूद करता येईल. असो.
(बांधेसूद)बेसनलाडू
चालू द्या
इन फॅक्ट, आता एकुणातच पुरे.
यशोशी शंभर टक्के सहमत. कुठे
प्रश्न
मारूती-शेपूट पेटवा जळो लंका,
वा.. वा..! युध्द चालू ठेवा
Keep it on.
चालू द्या
इन्टलेक्च्युअल भांडणे
खि खि खि
बास्स की आता लै कट्टाळा !