पिकल्या पानाचं काय काय घडू शकतं ते समजलं, छान कल्पनाविस्तार!
पिकलं पान
झाडाला म्हणते बाय बाय
माझं आता
काय काम? ||१||
इथे 'माझं आता काम काय' असं म्हंटलं तर ? यमक पण जुळेल...असं आपलं मला वाटतं.
दिवसेंदिवस तुमच्या कवितेत कल्पनांचे वेगळेपण दिसत आहे.
वरती अथांगने म्हटल्याप्रमाणे थोडी यमकांची सफाई साधता आली तर कविता आणखीन खुलेल.
पुकशु.
(आस्वादक)चतुरंग
धन्यवाद अथांग, चतुरंग साहेब अन वाचकहो.
काय आहे की गाडीच्या कारखान्यात कामगाराने निट ठाकठोकीचे काम न केल्यामुळे असले कोचे गाडीच्या पत्र्यावर राहून जातात अन गाडी शोरूम ला आणायची घाई नडते मग. मग एखादं गिर्हाईक ते कोचे निट पाहते अन कोचा असलेला पत्रा/ भाग बदलावा लागतो शोरुममध्ये किंवा मग गाडी परत कारखान्यात जाते.
कोन भरून देईल मंग नुसकानी मालकाची? :-)
अथांग, चतुरंग यांनी सांगितलेला बदल गृहीत धरूनच आगामी वाचकांनी कविता वाचावी.
अन त्या बरोबरच खालचे अॅडवलेले कडवे पण वाचावे.
पिकलं पान
पडलं खाली
पुस्तकात ठेवलं
जाळी झाली ||
पानची जाळी झाली, जाळी होण्यासाठी पुस्तकात ठेवले, वहीत ठेवले यात कल्पनेची पुनरावृत्ती झालेली आढलेल. त्यासाठी कवितेतील प्रत्येक कडवे चारोळीच्या चालीवर बघीतल्यास योग्य ठरेल.
छान कल्पनाविस्तार!
मस्त छान कविता!
धन्यवाद अथांग, चतुरंग साहेब
असंही होताना..
लगे रहो अथांग भाय! पिकलं
असही होताना पाहिल आहे,
छान-
सुचलं की !