आधी वाटले की बल्लवाचार्य पदार्थ उत्तम होण्याकरता, कुठला जिन्नस किती मात्रा असावा असा काही सल्ला देतायत.
पण हेही मस्त! अगदी युनिव्हर्सल आहे हो, सगळ्याच मुलांना वाटते आपले पालक जरा जास्तच बोलतात / नॅग करतात. :-)
"बाप्पा,मल परत छोट कर!".............
वावा काय दीवस होते ते!!
बाकी हा टाइम फारच चुकीचा आहे.काय मैलामैलांवर शाळा नाहीये का की ही अशी वेळ ठेवावी लागते??
मी(जर आपल्या जागी असतो तर) फक्त ह्या अशा वेळापत्रकामुळे गरज पडल्यास शाळा बदलताना पण विचार केला नसता!
सध्यादोनच दिवस झालेत पन ही मात्रा पुरे पुर लागु पडली आहे.
पाहुया अजुन किती दिवस टिकते.
:) :) इथे मोठ्यांना संकल्प मोडायला पण जास्त दीवस लागत नाहीत्,ही तर छोट्या मुलीची कथा! पण असच चालु राहण्यास आपल्याला शुभेच्छा!
सीबीएसी शाळा नाहीत हो मैला मैलावर.
(आता म्हणाल की का मराठी/महाराष्ट्र बोर्डाच्या शाळा नाहित का.
याला उत्तर .....मजबुरी आहे.)
असो पण शाळा तशी ही लांब नाहीच हो. रिक्षाने १५ मिनिटावर आहे.
पण बस सगळ्या मुलांना घेत घेत जाते त्यामुळे १ तास मोडतोच आणि जर ट्रॅफिक असल तर मग काय बघायलाच नको.
प्रतिक्रिया
:-)
"बाप्पा,मल
सीबीएसी
टची !!
थोडी वर्षे
:)
साला मतलबी
हॅ हॅ हॅ!
पालक होण्याच्या
(विषय दिलेला नाही)
निरागस
ही मात्रा
नेहमी असेच