अरे ! इतके पोलीस कोरेगाव पार्कमधे काय करताहेत? तिकडे "थेटरात" खानाला कोण संरक्षण देणार? सरकारला तरी अक्कल आहे का नाही? कोणतं काम महत्वाचं हे आता आम्ही सांगायचं का?
त्रागा ,चिडचिड ,आगपाखड करुन उपयोग शुन्य हाच आजपर्यंतचा अनुभव्........पुळचट आणि षंढ राज्यकर्ते लाभल्यावर जनतेच तरी कसे भले होणार? खानाचा गांधी घराण्याच्या नव्या पिढीशी असलेला दोस्ताना चित्रपट विपरित परिस्थितीत देखिल प्रदर्शित करण्यास कामी आला.....अशोकरावांना या निमित्ताने आपली स्वामीनिष्ठा सिद्ध करावयाची आयती संधी मिळाली त्याचा लाभ त्यांनी झुंडशाहीचे प्रदर्शन करुन व सर्व सरकारी यंत्रणा राबवुन मिळवला....मुळात हुजुरेगीरी रक्तातच असल्याकारणाने इतर कुठली अपेक्षा करणे व्यर्थच.
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
प्रतिक्रिया
लघुकथा
अरे ! इतके
सुंदर जोडे
त्रागा
खुप