:(
नाही जमलं, मजा नाही आली.
माझ्या मते विडंबन तेव्हाच चांगलं जमू शकतं जेव्हा मूळ कविता व्यवस्थित समजलेली असते. ;)
मूळ कविता ही कवीच्या संमिश्र भावनांनी बनलेली आहे असे मला वाटते.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
ज्याची त्याची आवड
माझ्या मते प्रतिक्रिया तेव्हाच जमू शकतं जेव्हा लिहलेलं व्यवस्थित समजलेल असतं (ह. घे.) ;)
धन्यवाद मराठ्मोळ्या
चेतन
अवांतरः हे विडंबन ही कवीच्या संमिश्र भावनांनी बनलेलं नाही
नाही जमलं,
असो