आवडली.
खरंच विसरलो आहोत का आपण
थोडंसं दुसर्यासाठी जगणं?
आणि
जाताना म्हणाले...अजून जळत असतील त्या चिता...
त्यावर एकदा हात ठेवून म्हणा, असं पुन्हा घडणार नाही...
या ओळी विशेष आवडल्या. साध्या, पण hard-hitting!
कवितेत 'भय्यालाल' भेटले, 'बाबासाहेब' implied असावेत, पण त्यामुळे कविता थोडी अपूर्ण वाटली.
'बाबासाहेब ते भैय्यालाल' हे नाव लिहिल्यानंतर विषय लिहिण्याची आवश्यकता वाटली नाही...
तरीही हवं असल्यास...
विषय - खैरलांजी हत्याकांड...
धन्यवाद!!
आपला हृषी !!
ओह, तुमचा थोडा गैरसमज झालेला आहे. माझ्या प्रतिक्रियेचा विषय दिलेला नाही. तुमचं प्रकटन वाचून वाईट वाटलं, यापुढे काहीही बोलावसं वाटलं नाही म्हणून फक्त एक :-( चेहेरा काढला.
भैय्यालाल हे नाव ऐकल्यावर खैरलांजी प्रकरण आठवतंच आठवतं, हे नाव एवढं 'प्रसिद्ध' नसतं तर बरं झालं असतं वाटतं.
अदिती
छान!
नेमकी...
(विषय दिलेला नाही)
विषय
ओह, तुमचा
माफ करा..
ह्रुदय्स्पर्शि
निशःब्द