सुरूवात इंटरेस्टिंग झाली. पण नंतर फसल्यासारखी वाटते आहे कथा. थोडक्यात गुंडाळल्यासारखी वाटते आहे म्हणून फसल्यासारखी वाटते. नीट सविस्तर लिहिले तर वाचायला इंटरेस्ट आहे.
एका विशिष्ट विचारसरणीवर थोडा स्टिरिओटिपिकल असा दृष्टिकोन ठेवून लिहिलंय की काय असे वाटले सुरूवातीला.
बिपिन कार्यकर्ते
लेखनशैली ओघवती आणि मिश्कील आहे.
पण कथा पूर्ण फुलु न देताच मध्येच संपविल्यासारखी वाटत्ये.
अवांतरः इथे कथानायिकेची (तुमची ?) जातच काय धर्मपण सुटला की हो तै..!
शीर्षकावरून काहीतरी गंभीर, वैचारिक वाचावयास मिळेल असे वाटले होते. निराशा झाली. कारण नायिकेची जात सुटण्याला काही विचारमंथन, किमानपक्षी जातीपातीच्या रीतिरिवाजांचा जीवघेणा अनुभव आला, असे काही नाही. जात सुटली का, तर धर्म बदलला म्हणून! तो का बदलला, तर ज्याच्यावर जीव जडला तो परधर्मिय होता म्हणून.
पण ह्यापुढे काय झाले? भारतीय मुसलमानांत जातीपाती नसतात का? (त्या तशा पूर्वीच्या प्रथेनुसार पाळल्या जातात असे ऐकिवात आहे, हे चूकही असण्याची शक्यता आहे).
तैसाहेब,
लेख मस्त, ओघवती शैली आणि प्रवाही !
अवांतर : जात कुठे सुटलीय, अजुनही ती तुमच्या मनात आहेच की? तिथुन जोपर्यंत ती हद्दपार होत नाही तोपर्यंत सुटत नाही. ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
प्रतिक्रिया
प्रेमाला
हम्म्म्म!!!
असेच
असेच ,म्हणतो
क्रमशा
लेख
सुंदर आहे.
ह्म्म्म..
छान
छान
लेखनशैली
पुढे?
कालिंदीताई
अचानक संपल्यासारखा
निराशा
तुमची जात
खूप सहज
तैसाहेब, ले
प्रतिक्रि
वा
सान्गाल ते
मेथीचा दाणा दाताखाली