प्रतिक्रिया
लहानपणी आकाशवाणीवर 'बेला के फुल' कार्यक्रम ऐकताना साहिर लुधीयानवी यांचे नाव ऐकले नाही असा एक दिवस जायचा नाही..
फार सुंदर आठवण करून दिलीत, धन्यवाद !
अवांतरः
अपमान रचेता का होगा रचना को अगर ठुकराओगे ह्या ओळी ह्रद्ययाला भिडल्या ....- अफाट जगातील एक अडाणि.
बरेच दिवस वाट बघायला लावलीत .
लेख आवडला.आता बाकीच्या गाण्यांवर लिहा.
बाकीच्या गाण्यांवर कधी?
साहिरच्या सगळ्याच रचना अतिशय प्रभावी आणि सहजपणे मोठं तत्वज्ञान मांडणार्या असतात. हे एक उदाहरण.
क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी
गाण्याचे बोल्....स॑गीत तर छान आहेच ..पण सादरीकरण ही एकदम झकास आहे...मिनाकुमारी आणी अशोक कुमार वर चित्रीकरण झालेले...
सू हा स...
लेखन सुंदर झाले आहे, आवडले.
अजून एक जाणवले म्हणजे, साहिरच्या इतर गीतात नेमही उर्दू शब्दांची रेलचेल असते. पण हिंदू पाश्चभूमि असलेल्या ह्या चित्रपटातील सर्व गीते त्याने संपूर्ण हिंदी शब्दांत लिहीलेली आहेत. त्यात कुठेही उर्दू शब्द नाही. आणि तरीही ती गीते वरील उदाहरणाप्रमाणे वैशिष्ट्यपूर्ण आहेत.
<चित्रपटाचे एकूण संगीतच रोशन यांच्या नेहेमीच्या पठडीहून वेगळे ,निराळे.संपूर्णपणे अभिजात भारतीय शास्त्रोक्त संगीताचा स्पर्श असणारे.>
हे मात्र पटले नाही. हे संगीत रोशनच्या नेहमीच्या शैलीतच आहे असे मला वाटते.
असेच लिखाण अजून होण्यासाठी शुभेच्छा. विशेषतः साहिरवर अजून येऊं दे.
लेखन आवडले.
साहिर लुधियानवी ची बहुतेक सगळीच गाणी मला आवडतात.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
अतिशय सुंदर रसग्रहण.
साहिरच्या काही रचना भेदून जातात.
(अवांतरः-- चित्रलेखा मधलंच "काहे तरसाए... जियरा" या गाण्याच्या नृत्याबद्दल एकदा वेळ मिळाला की एक लेख टंकावा म्हणतो.
चित्रपट क्षेत्रातील नृत्यदिग्दर्शनाचा अजोड आणि अजरामर नमुना आहे तो).
....बबलु
लेखाची वाट पाहत आहे बबलुशेठ!
(उत्सुक)बेसनलाडू
रानडेसाहेब, लेख चांगला आहे. असेच आणखी येऊ देत.
(वाचक)बेसनलाडू
सुरेख रसग्रहण.
बबलु, तुमचाही येऊदे लेख.
वाह साहिर म्हणजे चित्रपटसृष्टी मधला एक सिताराच होता.
ये भोग भी एक तपस्या है
ही ओळ कहर आहे.
साहीर ग्रेट आहे.
ये भोग भी एक तपस्या है
ही ओळ कहर आहे.
साहीर ग्रेट आहे.
मला सुद्धा साहीर यासाठी आवडतो की, जे आपल्या मनात सुद्धा येत नाही, तेच त्यांच्या गीतात उमटते.
' ये भोग भी एक तपस्या है, तुम त्याग के मारो क्या जानो ' या ओळी तर आवडतातच, पण आणखी एक गीत आहे " चित्रलेखा " मधील . यातील शेवटच्या ओळीकडे लक्ष द्या , " कोई ना संग मरे " एकदम वास्तवाच्या अगदी जवळ जाणारे.
मन रे तू काहे ना धीर धरे
वो निर्मोही मोह ना जाने, जिनका मोह करे
मन रे ...
इस जीवन की चढ़ती ढलती
धूप को किसने बांधा
रंग पे किसने पहरे डाले
रुप को किसने बांधा
काहे ये जतन करे
मन रे ...
उतना ही उपकार समझ कोई
जितना साथ निभा दे
जनम मरण का मेल है सपना
ये सपना बिसरा दे
कोई न संग मरे
मन रे ...
छान गाणे