मूळ मुद्दा हाच की तुम्ही शेवटला म्हटल्यानुसार
गुदगुदल्या करून घ्यायचं एक वंय असतं.वयोमाना पलिकडे जाऊन पण काही लोकांना गुदगुदल्या करून घ्याव्याश्या वाटतात.आणि गुदगुदल्या करून घेण्यात काही लोक कोणत्याही वयात "आदतसे मजबूर असतात."
अधिक चर्विचरण करायला कुरण मोकळे सापडेलं जाऊं नये हीच माझीपण इच्छा.
हे असे आहे, तर अशा स्पष्टीकरणांचीही गरज पडू नये नाही का? तुमच्या स्पष्टीकरणामागच्या तसंच या लेखनामागच्या किंवा 'त्या' विडंबनामागच्या हेतूबाबत माझ्या (किंवा येथील इतरही कोणा सभासदाच्या) मनात यत्किंचितही शंका नाही; पण कशातून कसा अर्थ काढायचा वगैरे आपल्या हाती नसताना काहींच्या वात्रटपणाला (तसंच गंभीरपणाला) चीप पब्लिसिटी स्टंट म्हणणे किंवा लई भारी प्रतिसाद म्हणणे हे दोन्ही (मला तरी) व्यक्तिस्वातंत्र्याचे आणि किंचित टोकाचे मुद्दे वाटतात.
रचना व प्रतिसाद दोन्ही दोन अंगाने वाचावेत (निदान मी तरी वाचतो) - १. रचना/प्रतिसाद म्हणून २. त्यामागची विचारप्रक्रिया समजावी म्हणून. मते त्यानुसार बनवावीत असे वाटते. जेव्हा हे सगळे व्यक्तिस्वातंत्र्य नि व्यक्तिगत मतांचा मुद्दा यांवर येऊन थांबते तेव्हा कोठे किती ताणावे नि कोठे कधी किती सोडून द्यावे, याची जाण असली म्हणजे झाले.
अधिक काय बोलावे?
(व्यक्तिशः)बेसनलाडू
ह्यातला "पाऊस" ह्या शब्दाचा उपयोग मी "ऊसा" साठी विडंबनात केला आणि नंतर उसाचं शेत,ऊस खेचणं,चीर काढणं,रस थेंब थेंब पडणं,हात चिकट होणं-ऊसाचा रसच तो चिकट असणार- ऊचकणं आणि ऊस म्हटल्यानंतर मुळासकट खाणं हे सगळं माझ्या मनात ओघा ओघाने आलं.आणि कविता लिहिली गेली.
प्रतिक्रिया
स्पष्टीकरण पटले हो आजोबा, पण
ह्यातला
१+
परबु