ज्याचे उत्तर आधीच ठरवले आहे ते प्रश्न मला का विचारायचे?. म्हणजे ह्यांच्या उत्तराला माझी मान्यता मीळाली की हे खुश नाहीतर " वाटले होते तेवढा हुशार नाही हो हा माणुस" म्हणायला मोकळे.
:)
असो.
जाताजाता - तुमच्याकडे येणारे ९९% पालक येड*वे असतात असे माझे तरी अनुभवांती मत झाले आहे.
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
:-) छोटासाच लेख पण पालकांनी विचार करण्याजोगा.
आयटी, इंजीनीयरींग इ नेहमीच्या वाटांपेक्षा नव्या पण बर्याच संधी (पक्षी: पैसा) मिळवून देणार्या पर्यांयांची ओळख करुन द्या ना मास्तर.
नैतिक आणि कायदेशीर
राजकारण
व्यापार
उद्योजक
वगैरे
नैतिक पण बेकायदेशीर
मटका
गावठी दारु
हातभट्टी
वगैरे
अनैतिक पण कायदेशीर
इनसायडर ट्रेडींग
पोन्झी स्किम्स
आयपीओ
हाय फाय हास्पिटल्स
मसाज सेंटर्स
वगैरे
अनैतिक आणि बेकायदेशीर
किडनी रॅकेट्स
ह्युमन ट्रॅफिकींग
ड्रग्ज
वगैरे
अवांतर - पैसाच मिळवायचा आहे ना? मग शिकायचे कशाला? शिकलेली माणसे कामावर 'ठेवता' येतात.
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
असा एक सर्वसाधारण समज आहे. अर्थात तो खरा नाहीये.... प्रोग्रॅमिंग हा आय.टी.चा महत्वाचा भाग असला तरीही.
तुम्ही योग्य सल्ला दिल्याप्रमाणे त्या मुलाचे 'शैक्षणिक' गुण फारसे महत्वाचे नाहीत. माझ्या माहितीत असे लोक आहेत जे शाळेत खूप हुषार नव्हते पण आयटीमधे चमकले आहेत.
मी जेव्हा माझं पोस्ट ग्रॅज्युएशन आयटीत करायचा विचार करत होतो तेव्हा आयटीत काम करणार्या एका मित्राने हा सल्ला दिला होता -- "जर आपल्याला एसीत बसायला मिळेल, नीट पैसा मिळेल आणि एकंदर चकाचक वातावरणात काम करता येईल, या अपेक्षेने कंप्युटर शिकायचा विचार करत असशील तर सोडून दे ! एकदा काम करायला लागलास की कधी कधी स्वस्थपणे चहासुद्धा पीता येणार नाही !!"
त्या मुलाची आवड आणि कुवत काय आहे ते समजून घेऊन मार्ग निवडणं जास्त योग्य ! बाकी त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
सर्वच ठिकाणी पालकांचे चुकते असे नाही.
कारण सर्वच मुलांना योग्य निर्णय घेता येतो असे नाही. विद्यार्थी दशेत मुलांचे विचार चंचल असतात. पुढे कुठे जायचे आणी काय करायचे हे त्यांना माहितच नसते. कॉलेजात बरेच विद्यार्थी "माझे फिल्ड" माझे करीअर, मी त्यातच पुढे जाणार" असे म्हणत असतात परंतु प्रत्यक्षात जेव्हा काम करायची वेळ येते तेव्हा मग "अरे रस्ता चुकला" असे त्यांच्या लक्षात येते आणी मग वेळ निघुन गेलेली असते.
माझ्या मते तरी पहिल्या पाच वर्षांनंतर सगळे जॉब सारखेच (कॉपी&पेस्ट, संशोधकांचे सोडले तर) शेवटी मग माणुस पैसा, स्थैर्य आणी स्टेटस या गोष्टींच्या मागे लागतो. त्यावेळी मग आपले मित्र किंवा आपल्या वयाचे लोक किती पैसा कमावतात आणी किती सुख उपभोगतात याकडे लक्ष असते आणी मग आपण सर्वांच्या पुढे जावे प्रगती करावी, मित्र, नातेवाईक यांनी कौतुक करावे, मुले चांगल्या शाळेत शिकावीत अशी ईच्छा बळावते."
आजच्या काळात समाधानी वृत्ती बाळगणारे फारच कमी आहेत. :)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
शेवटी मग माणुस पैसा, स्थैर्य आणी स्टेटस या गोष्टींच्या मागे लागतो. त्यावेळी मग आपले मित्र किंवा आपल्या वयाचे लोक किती पैसा कमावतात आणी किती सुख उपभोगतात याकडे लक्ष असते आणी मग आपण सर्वांच्या पुढे जावे प्रगती करावी, मित्र, नातेवाईक यांनी कौतुक करावे
-----------
योग्य निरिक्षण
विचार करायला भाग पाडणारा लेख !
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... भाग १: http://www.misalpav.com/node/8059
भाग २: http://www.misalpav.com/node/8085
विप्र पालकांशी गूढ शैलीत बोलत नाहीत तेही कळले. ह. घ्या ;-)
मंदी-तेजी दोन्ही पचवायला व्यवसायाबद्दल "हा आपला" अशी आंतरिक ओळख हवी. यात वडलांचा (आणि समुपदेशकाचा) सल्ला, आणि मुलाचा सहभाग - दोन्ही हवे.
अनुभवकथन आवडले.
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
असं काय बोलताय धनंजय सर ... एका पालकांना त्यांनी चित्रकला बंद करायला लावली होती .. विसरलात काय ? =))
मास्तर चालू द्या हो :)
प्रतिक्रिया
ज्याचे
सेकंड ओपीनीयन
बर्याच संधी (पक्षी: पैसा) मिळवून देणार्या पर्यांयांची ओळख
आय. टी. म्हणजे प्रोग्रॅमिंग(च)
बाप रे
सर्वच
शेवटी मग
विचार
अजुन एक
पराशी
अनुभवकथन आवडले
विप्र