दिलेल्या वचनाला जागून या कामासाठी तत्परतेने पाउले उचलतील
असे झाले असते तर मग काय हवे होते
(अवांतरः दुबई स्थित असणार्या आणि भारताला हव्या असलेल्या एका गुंडाला फरपटत आणेन अश्या वल्गना करणार्या एका नेत्याने सत्तेवर आल्यावर काहीही केले नाही , आता तर त्यांची स्वतःचीच फरपट चालु आहे)
गणितामागचे लॉजिक ग्रेट.
शिवाय
आपले घरकाम, घराची रखवाली, साफसफाई वगैरे करणारे, कोपर्यावरले छोटे दुकानदार, भाजीविके, पेपरवाले, दूधवाले, भेळपुरी किंवा वडापाव विकणारे, रिक्शाचालक, बस ड्रायव्हर-कंडक्टर वगैरे वगैरे वगैरे सगळे सर्वसामान्य लोक एकाएकी कोट्याधीश झाले तर कदाचित आपापल्या कामावर येणार नाहीत,
हे एकदम बँग ऑन टार्गेट
खराटा
(रंग माझा वेगळा)
सहमत
**************************************************************
विल्यम जेफरसन क्लिंटन
माझी मराठी अनुदिनी माझी इंग्रजी अनुदिनी
**************************************************************
सर्व प्रतिसादांसाठी मी वाचकांचा आभारी आहे.
उद्गारचिन्ह, प्रश्नचिन्ह वगैरेने नकारात्मकतेचा बोथटपणा थोडा कमी होतो असे मला वाटते. मीनलताईंचा प्रतिसाद वाचल्यानंतर विचार करता मला असे वाटते की लेखाचे शीर्षक असे असायला हवे होते कां?
आपण सारे कोट्याधीश होणार? ....... आता नाही !
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
प्रतिक्रिया
रावजी
दिलेल्या
गणितामागच
+१
+२
+३
+४
+५
लेखन
सहमत!
दुवा
उद्गारचिन्ह